“आत्मनिर्भर ‘पॅकेज’ पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाला दिले. घोषित केलेले पॅकेज प्रत्यक्षात अंमलात आणणे, हे पंतप्रधानांचे ध्येय होते. या ‘कोविड’ काळात उद्योगांना अतिरिक्त कर्ज मिळावे, यासाठीही त्यांनी विशेष उपाययोजना केली होती व याचा महाराष्ट्रातील उद्योगांना मोठा फायदा झाला. परंतु, या राज्यातील सरकारकडून उद्योजक, व्यापारी, १२ बलुतेदार यांना एका नव्या पैश्याची ‘कोविड’ काळात यांनी मदत केली नाही,” असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Read More
ठाण्यातील पाणी टंचाईत शेकडो विहिरी उपेक्षित वाढत्या नागरीकरणाच्या रेट्यात प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा किंवा त्याच्या जीवन उभारणीचा पाया म्हणजे त्याचे बालपण होय. पण, प्रत्येकाच्या वाट्याला हे सुखाचे, आनंदाचे बालपण येत असे नाही. आजही समाजात स्त्रीभ्रूणहत्या, बालकामगार, बालविवाह आदी समस्यांचे पेव फुटलेले दिसते. या समस्यांवर मात करायची असेल, तर जात, धर्म, वर्ग, वर्ण, लिंग, भाषा यांचा विचार न करता, प्रत्येक बालकाला सर्वांगीण विकासाचा हक्क प्राप्त व्हायला हवा आणि सुखी, समृद्ध जीवन जगता यावे, या हेतूने सजग अशी संविधानिक कलमांची निर्मिती करण्यात आली आहे.