"चांगला समाज, राष्ट्र हे पैशांनी किंवा समृद्धीने घडत नाही, तर माणसाच्या चांगल्या आचार-विचाराबरोबरच ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती व क्रियाशक्तीचा यांच्या योग्य वापरातुन घडत असतो. त्यांच्या आधाराने जीवन परिपुर्ण करणारी माणसे आता घडविण्याची गरज आहे' असे मत स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी गुरुवारी व्यक्त केले.
Read More
"आज माझे मार्गदर्शक रतन टाटा सरांचा वाढदिवस आहे. आज माझ्या आयुष्यात मी जे काही आहे ते त्यांच्याच मुळे आहे. मी फक्त १८ वर्षांचा होतो तेव्हा रतन टाटा सरांनी माझ्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवला. त्यांनी माझ्या कच्च्या घड्याला आपल्या हाताने सावरले. त्यांनी आपल्या अनुभवातून मला दिशा दाखवली. त्यांचा आशीर्वाद मला संबल देतो. रतन टाटा यांते स्वप्न होते की, सर्व भारतीयांना स्वस्त दरात औषधे मिळावीत. जेनेरिक आधाराद्वारे आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहोत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वचन देतो की, जेन