अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. मैत्रीवर आधारित या चित्रपटाची ओढ १२ वर्षांनी देखील तितकीच किंबहुना त्याहून जरा अधिकच आहे याची प्रचिती नुकतीच आली. सध्या जुन्या गाजलेल्या चित्रपटांना पुन:प्रदर्शित करण्याचा ट्रेण्ड सुरु असून यात रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असणारा 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपटही ३ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटगृहात प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी तर केलीच पण चित्रपटातील बत
Read More
हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार किड्स आणि अंबानींच्या प्रत्येक समारंभात एक चेहरा फार झळकला तो म्हणजे ऑरी याचा. ओरहान अवत्रामणी अर्थात ऑरी नेमकं काय करतो याबद्दल कुणी काही ठोस माहिती देऊ शकत नाही. पण आता त्याच्याबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. लवकरच ऑरी चित्रपटात दिसणार असून थेट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात त्याला संधी मिळाली आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांना काही महिन्यांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले. दुआ असे पालकांनी आपल्या मुलीचे नाव ठेवले. काही दिवसांपूर्वी दुआ पादुकोण सिंहच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दीपिका पंजाबी गायक दिलजीत सिंहच्या गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये दिसली होती. तर आता रणवीर आणि दीपिकाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यात त्यांनी मीडियामधील काही खास व्यक्तींना आपल्या घरी पार्टीसाठी बोलावले होते आणि त्यांना दुआची पहिली झलक देखील त्यांनी दाखवली.
सणासुदीला चित्रपटगृहात जाऊन कोण चित्रपट पाहणार ,असा प्रश्न कधीतरी मनात नक्कीच येतो. कारण, सणांनाच घरातील नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळते. त्यामुळे गप्पांमध्ये कसा दिवस जातो ते कळतच नाही. मात्र, यंदाची दिवाळी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याचे काम, खर्या अर्थाने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने केले. दि. १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४३ कोटी कमावले होते. जाणून घेऊया नेमका चित्रपट आहे तरी कसा?
हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन ब्लॉकबस्टर चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला. ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भूलैय्या ३’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची दिवाळी अगदी धमाकेदार केली आहे. एकाच दिवशी दोन्ही चित्रपटांची टक्कर बॉक्स ऑफिसवर कसा परिणाम करणार या चर्चा रंगल्या होत्या खऱ्या पण दोन्ही चित्रपटांनी अनपेक्षितपणे कमालीची कामगिरी केली आहे.
दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आता एकत्र येईन दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहेत. शिवाय अनेक दिग्गज दिग्दर्शकही एकाचवेळी अनेक स्टार्सना त्यांच्या चित्रपटात घेत बिग बजेट चित्रपटही प्रेक्षकांना देत आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत हा देखील चित्रपट याच पठडीतील आहे. कारण या चित्रपटात, दीपिका पडूकोण, रणवीर सिंग आणि शाहीद कपूर अशी मोठी कलाकार मंडळी होती. पण तुम्हाला माहित आहे का दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने हा चित्रपट नाकारला होता.
राम गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी साकारलेली प्रभू श्रीरामाची आणि माता सीतेची 'रामायण' मालिकेतील भूमिका आणि ती मालिका कुणी पाहिली नसेल असं शक्यच नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी रामायण या मालिकेला अतिशय श्रद्धेने आपलेसे केले होते. दरम्यान, याच मालिकेदरम्यान दीपिका चिखलिया यांनी ४ वर्ष दिवाळी साजरी केली नव्हती. पण नेमकं त्याचं कारण काय होतं याचा खुलासा त्यांनी केला आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला उचलून धरलं होतं. आता दिवाळीच्या निमित्ताने खास प्रेक्षकांसाठी हा चित्रपट येत असून १ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आनंदाची बाब म्हणजे ‘सिंघम अगेन’ भारतातच नाही तर आता परदेशातही झळकणार आहे. भारतासह १९७ देशात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
दिवाळीच्या निमित्ताने रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या चित्रपटाची टक्कर भूल भूलैल्या ३ या चित्रपटासोबत होणार आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी हे दोन्ही ब्लॉक बस्टर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र, अवघ्या दोन दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाने सिंघम अगेन चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते काढून टाकण्यास सांगितले आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटाचं कथानक यावेळी रामायणाशी जोडण्यात आलं आहे. आणि त्यामुळेच काही आक्षेपार्ह प्रसंग यात दाखवल्यामुळे चित्रपटातून काही सीन वगळण्यास सांगण्यात आले आहे.
दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक नाही तर दोन सुपरहिट चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. सिंघम अगेन आणि भूल भूलैल्या ३ हे दोन्ही बिग बजेट चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहेत. सध्या सिंघम अगेन चित्रपटाचं प्रमोशन अजय देवगण करत असून त्याने सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस १८ च्या वीकेंड का वार या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अजय देवगणबरोबर झालेली एक घटना सलमान खानने सांगितली.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हिंदीतील दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. भूल भुलैय्या ३ आणि सिंघम अगेन या दोन चित्रपटांची चांगलीच टक्कर होणार आहे. अजय देवगण आणि कार्तिक आर्यन १ नोव्हेंबर २०२४ रोजी बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. दरम्यान, या दोन्ही चित्रपटांचे यापूर्वीचे प्रत्येक भाग यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आता नेमक्या कोणच्या चित्रपटाकडे प्रेक्षक वळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच, दोन्ही चित्रपटांसाठी प्री-बुकिंग जोरदार सुरु झाले असून काही अंशी वाद देखील सुरु आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिंघम ३ नंतर त्याच्या सीक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर सिंघम अगेनचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पण तुम्हाला माहित आहे का 'सिंघम अगेन' ची कथा मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनने लिहिली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत पोलिसांची कामगिरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक रोहित यांनी कॉप युनिवर्स तयार केले. अजय देवगणची प्रमुख भूमिका असणारा ‘सिंघम’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच आहे. आणि आता ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट लवकरच येणार असून या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा रोहित शेट्टींच्या स्टाईलने जबरदस्त अॅक्शन सीन्स, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच.शिवाय यात क पाच मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईजेस घेऊन येतॉप युन
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी तयार केलेल्या कॉप युनिवर्समध्ये पहिली लेडी सिंघम अर्थात दीपिका पडूकोण हिची या एन्ट्री झाली आहे. दरम्यान, सिंघम अगेनच्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमावेळी रणवीर सिंग असं म्हणाला की, हा चित्रपट माझ्या मुलीचा पहिला चित्रपट आहे, कारण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका गरोदर होती.
अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असणारा भूल भूलैय्या हा चित्रपट २००२ साली आला होता. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग २०२२ साली आला होता. आता लवकरच कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भूलैय्या ३' कधी येणार हे जाहिर करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कियारा अडवाणी होती तर आता तिसऱ्या भागात तृप्ती डिमरीची वर्णी लागली आहे. आणि महत्वाचे म्हणजे 'भूल भूलैय्या'चा पहिला भाग गाजवणारी विद्या बालन पुन्हा एकदा तिसऱ्या भागात झळकणार असल्याने चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीवर हळूहळू दाक्षिणात्य चित्रपटांचा पगडा वाढताना दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत प्रेक्षकांना भरघोस प्रतिसाद मिळवला होता. यात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण आणि कमल हासन झळकले होते. दरम्यान, याच चित्रपटावर अभिनेता अर्शद वारसी याने आपले मत मांडले असून ‘कल्की’मध्ये प्रभास जोकर वाटत होता असे त्याने थेट म्हटले आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांना भूरळ पाडली आहेच शिवाय बॉक्स ऑफिसवरी नवा इतिहास रचला आहे. अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण आणि कमल हासन यांसारख्या दिग्गज कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला 'कल्की २८९८ एडी' ने पहिल्या दिवसापासून चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाने आत्तापर्यंत किती कमाई केली.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन यांचा कल्की २८९८ एडी हा चित्रपट सध्या जगभरात डंका वाजवत आहे. बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड तयार करत या चित्रपटाने जगभरात ९०० कोटींची कमाई केली आहे. आता लवकरच हा चित्रपट हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. यात अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन व दीपिका पदुकोण यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, सेटवरील गमती सांगताना दिग्दर्शक नाग अश्विन यांनी बच्चन साहेबांबद्दल एक विशेष गोष्ट सांगितली आहे.
दिग्दर्शक नाग अश्विन यांचा 'कल्की 2898 एडी' हा मल्टी स्टारर चित्रपट सध्या देशातच नाही तर जगभरात बॉक्स ऑफिसवर कमालीचा धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चिक्कार कमाई कर जगभरात इतिहास रचला आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने देशभरात ५१० कोटींच्या पुढे तर जगभरात ८३२ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक मोटी अपडेट समोर आली असून या चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. नियमांनुसार, कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंचर दोन ते तीन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित केला जातो, पण कल्कीच्या निर्मात्यांनी एका महिन्याच्या आतच चित्रपट ओटीटीवर येणार असल्याचे जाहिर केले आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित कल्की २८९८ एडी हा चित्रपट सध्या तुफान गाजत आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाशी मराठमोळी अभिनेत्री नेळा शितोळे हिचं खास कनेक्शन आहे. या चित्रपटासाठी काय योगदान आहे जाणून घेऊयात…
नाग अश्विन दिग्दर्शित साय-फाय चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. कलियुगाचा भविष्यात होणारा अंत आणि त्यासाठी वाचवायला जन्म घेणाऱ्या कल्कीची कथा यात मांडण्यात आली आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पडूकोण आणि प्रभास यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. २७ जून रोजी पॅन इंडिया प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत ३०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे.
महाभारतातील कुरुक्षेत्र युद्ध ते भविष्यात कलयुगाचा होणारा अंत आणि सर्व सजीवांचा जीव वाचवण्यासाठी जन्म घेणारा कल्की अवतार या कथनावर आधारित कल्की २८९८ एडी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. नाग अश्विन दिग्दर्शित अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार यासाठी चाहते वाट पाहात आहेत. आणि याबद्दलच चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा खुलासा केला आहे.
‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून यशस्वीपणे त्याने हिंदी, तमिळ आणि अन्य भाषांमध्ये ५०० कोटी कमावले आहेत. नुकताच अभिनेता रणवीर सिंहने आता कल्की २८९८ एडी हा चित्रपट पाहिल्यानंतर पत्नी दीपिकाचे कौतुक केले आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाने एक वेगळेच सिनेमॅटिक युनिव्हर्स प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. जगाचा सर्वनाश भविष्यात कसा होणार आहे आणि त्याला कोण वाचवणार आहे या पौराणिक कथांवर आधारित कल्की चित्रपटाचे कथानक बांधण्यात आले आहे. २७ जून रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांत जगभरात ३०० कोटींचा आणि देशात १०० कोटींच्या पल्ला पार केला आहे.
'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. २७ जूनला प्रदर्शित होणार्या या चित्रपटाचे प्रदर्शनापुर्वीच कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची हिंदी भाषेतील २ लाख तिकीटं आत्तापर्यंत विकली गेली आहेत. त्यासोबतच या चित्रपटाने अॅडव्हान्स तिकीट बुकिंगमध्ये ५० कोटींचा टप्पा देखील पार केला आहे.
अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या कल्की २८९८ एडी या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपसून चर्चा सुरु होती. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या लूकमुळे तर ट्रेलर कधी येणार याचीच प्रेक्षक वाट पाहात होते. आणि आता त्यांची ही उत्सुकता संपली असून कल्की २८९८ एडी या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे या ट्रेलरच्या शेवटी आणखी एका सुपरस्टारची विशेष झलक दिसली आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाची सर्वत्र गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. यात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबाबत आता रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत माता सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्र दीपिका चिखलिया यांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी रणबीर कपूरच्या रामायणाबाबत त्यांचं मत मांडत म्हटले की, “ 'रामायण'चा रिमेक बनवला नाही पाहिजे. तसंच धार्मिक ग्रंथांबाबतही चुकीची माहिती सांगितली नाही पाहिजे”.
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरु आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान सध्या राज्यात सुरु असून नागरिक, राजकीय नेते आणि कलाकार मंडळी देखील आपला सांविधानिक अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर येत आहेत. अभिनेत्री दीपिका पडूकोण लवकरच आई होणार आहे. रणदीप आणि दीपिकाच्या घरी लवकरच नव्या पाहूण्याचै आगमन होणार असून या दोघांनीही आज मतदानाचा अधिकार बजावला आहे.
बहुप्रतिक्षित आणि चर्चित 'कल्की २८९८ एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहिर करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन आणि प्रभास यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून लोकं वाट पाहात आहेत. परंतु, आता प्रतिक्षा संपली असून कल्की चित्रपट येत्या (Kalki 2898 AD) जुन महिन्यात प्रदर्शित होणार हे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे.
बहुचर्चित ‘कल्कि 2898 एडी’ (Kalki 2898 AD) या चित्रपटातील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘अश्वत्थामा’चा पहिला लूक समोर आला आहे. नुकताच या चित्रपटातीचा एक टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला. यात ‘अश्वत्थामा’च्या भूमिकेत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) दिसत असून त्यांचा आजवर कधीही न पाहिलेला असा दमदार लूक पाहायला मिळत आहे.
दुरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका ‘रामायण’ प्रचंड गाजली. विशेषतः राम आणि सीतेच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः आपल्या हृदयात स्थान दिले. या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया (Deepika Chikhalia) यांनी त्याकाळी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा पटकावली. या राम-सीतेच्या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘वीर मुरारबा
देशाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक कलाकारांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात गेल्या काही काळात दिसून आला आहे. बड्या हिंदी कलाकारांनी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकत स्वत:चे ब्रॅण्ड सुरु केले. त्यांनी स्वत:च्या कंपन्या सुरु केल्यामुळे फार कमी काळात कोटींच्या घरात या कंपन्यांनी आर्थिक उलाढाली केल्या आहेत. यात कैटरिना कैफ, दीपिका पडूकोण, संजय दत्त अशा अनेक कलाकारांच्या नावाची यादी आहे.
र्ष संपत आले. या वर्षभरात हिंदी चित्रपटांनी विविधांगी विषयांवर आधारित चित्रपट दिले. त्यातले काही प्रेक्षकांच्या पसंतीस आले तर काहींना फ्लॉप चित्रपटांच्या यादीत समाविष्ठ करण्यात आले. परंतु, देशावर आधारित चित्रपटाचे कथानक असणारे बरेचसे चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या यादीत नक्कीच पक्के झाले. असाच एक २०२४ या वर्षात येणारा ‘फायटर’ चित्रपट आहे. गेल्या अनेक काळापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
यंदाचे वर्ष हिंदी, मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी उत्तम गेले. प्रत्येक भाषेतील २-३ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. याशिवाय चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी देखील उल्लेखनीय कामगिरी केली. अशातच आता IMDb ने २०२३ या वर्षातील सर्वाधित लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी जाहीर केली असून या यादीत अभिनेत्री आलिया भट्ट ही दुसऱ्या क्रमांकावर असून दीपिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉनॉ. मनोरंजनसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, आपल्या अभिनयाच्या जोरावर क्रितीने हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी झेंडा रोवला आहे. सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा नेपोटिझमचा मुद्दा वर आला असून यावर आता क्रितीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. "प्रेक्षक स्टार किड्सपेक्षा टॅलेंटेड कलाकारांना बघणं पसंत करतात”, असे क्रिती म्हणाली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणनंतर आता नेपोटिझमबद्दल क्रितीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
दोन मुलांना आणि पतीला राजस्थानमध्ये सोडून पाकिस्तानात जाऊन निकाह केलेली अंजू सध्या चर्चेत आहे. आता राजस्थानच्या डूंगरपुर जिल्ह्यातील दीपिका कुवेतला गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. ती दोन मुलांची आई देखील आहे. दरम्यान इरफान हैदरवर तिचे कुवेतला नेऊन धर्मांतर केल्याचा आरोप आहे.
कॅलिफोर्निया येथील सॅन डिएगो कॉमिक-कॉन इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये चित्रपटाची पहिली झलक समोर आणण्याचा बहुमान ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाला मिळणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित प्रोजक्ट के या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हसन अशा अनेक मातब्बर कलाकारांची फौज झळकणार आहे. २० जुलै ते २३ जुलै दरम्यान पार पडणाऱ्या या कार्यक्रमात वैजयंती मूव्हीज १९ जुलै रोजी ओपनिंग नाईट पार्टीमध्ये प्रोजेक्ट के या चित्रपटाची पहिली झलक दाखवणार आहे. 'प्रोजेक्ट के' हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे.
शाहरूख खान-दीपिकाच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पठान’ चित्रपटात परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) काही बदल सुचविले आहेत. चित्रपट आणि गाण्यात सुचवलेले बदल करून नव्याने चित्रपट परीक्षणासाठी पाठवण्याची सूचना मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी गुरुवारी यशराज प्रॉडक्शनला दिले आहेत.
अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटातील दीपिका पदुकोणसोबतच्या त्याच्या जबरदस्त केमिस्ट्री आणि डान्स मूव्ह्समुळे चर्चेत आहे. चित्रपटातील एका गाण्याशी संबंधित दृश्य आणि वेशभूषेबाबतचा वाद इतका तापला आहे की, मध्य प्रदेशात गाण्यावर बंदी घालण्यापर्यंत अटकळ बांधली जात आहे. सोशल मीडियावर ट्रोलर्स चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. या सगळ्यामध्ये शाहरुख खानचे वक्तव्य या संपूर्ण प्रकरणावर आले आहे. काहीही झाले तरी आमच्यासारखे लोक कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहतील, असे शाहरुख खानने म्हटले
ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे यंदाचे 27वे वर्ष असून त्यानिमित्ताने संगीत रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य, संगीत नाटकाची मेजवानी मिळणार आहे.
फ्रान्समधील रिव्हिएराची शांत किनारपट्टी ‘कान’ चित्रपट महोत्सवाच्या 75व्या पर्वाचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघात अनेक खेळाडूंना अपयशाचा सामना करावा लागत आहे
नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोतर्फे (एनसीबी) आज दीपिका पदुकोणच्या व्यवस्थाक करिश्मा प्रकाश हिला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. एनसीबीने करिश्माच्या घरी मंगळवारी छापा मारला होता. त्यावेळी काही प्रमाणात हशीश आढळली होती. त्यावेळी करिश्मा घरी नव्हती. त्यामुळे तिच्या घरी समन्स नोटीस बजावण्यात आली आहे. करिश्मा ड्रग्ज पेडलर्सच्या सतत संपर्कात होती, अशी माहिती तपासात मिळाली आहे.
ड्रग्स प्रकरणामध्ये बॉलीवूडची मोठी नवे एनसीबीच्या रडारवर
नारकोटीक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी अभिनेत्री दीपिका पदुकोणची सहा तास चौकशी केली. मात्र, तिच्या चौकशीवेळी ती एकदा दोनदा नव्हे तर तीनदा रडू कोसळले होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यानी दीपिकाला 'इमोशनल कार्ड' वापरू नको, उत्तरे द्यावीच लागतील, असा सल्ला दिला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दीपिकाच्या डोळ्यात अश्रू पाहून अधिकाऱ्यांनी तिच्यासमोर हात जोडले. आमच्यासमोर डोळे ओले करण्यापेक्षा खरं काय ते सांगा, तेच तुमच्यासाठी चांगले आहे, असा इशारा दिला आहे.
बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शन आता मोठमोठ्या कलाकारांना अडचणीत आणणार असल्याचे चित्र
सुशांत सिंह प्रकरणात याच आठवड्यात होणार चौकशी सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर आता ड्रग्ज अँगलमध्ये बॉलीवुड अभिनेत्री दिपीका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकूल प्रित सिंह यांची नावे उघड झाली आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोतर्फे (एनसीबी) बुधवारी समन्स बजावण्यात आले आहेत. तर एनसबी सुत्रांच्या मते, दिपीकाला २५ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. रकुल प्रीत सिंहला २४ सप्टेंबर, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान या दोघींना २६ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
बॉलीवूड ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोनची मॅनेजर करिष्मा प्रकाशविरोधात एनसीबीने उचलले पाऊल
माजी रॉ अधिकारी एन.के.सूद यांचा गौप्यस्फोट!