Cricket Critics

बारसू रिफायनरी प्रकल्प : प्रशासन आणि विरोधकांत संवाद महत्त्वाचा

“बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला आमचा पहिल्या दिवसापासून विरोध आहे. मुळात ही रिफायनरी ‘ग्रीन’ नसून पर्यावरणाच्या दृष्टीने ‘रेड’ कॅटेगिरीत येत असून प्रकल्पामुळे कोकणच्या पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार, हे उघड आहे. सरकारने आम्हाला विश्वासात न घेता आणि आमच्यावर सत्तेचा वापर करून जमिनी ताब्यात घेतल्या आहेत आणि त्यावर माती परीक्षण सुरु आहे. कुणबी समाजाला होणार्‍या नुकसानीसह इतर अनेक मुद्द्यांवर आमचा प्रकल्पाला विरोध असून प्रकल्प रद्द केला, तरच आम्ही सरकारशी बातचीत करू, अन्यथा सरकारशी कुठलाही सं

Read More

बारसू रिफायनरी प्रकल्प : प्रशासन आणि विरोधकांत संवाद महत्त्वाचा

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून कुठे समर्थन, तर कुठे विरोधाची भूमिका पाहायला मिळते. या प्रकल्पातील तांत्रिक आणि पर्यावरणीय बाबी पुढे करून काही ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली असून, प्रकल्प रद्द केला, तरच चर्चेला येऊ, असा इशाराच विरोधी मंडळींनी दिला आहे. बारसू प्रकल्पाबाबत पसरवण्यात येणारे गैरसमज आणि वस्तुस्थितीसह कोकणाला या प्रकल्पाची असलेली आवश्यकता, या प्रश्नावर लेखक तथा ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक तथा मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अनंत पांडुरंग उपाख

Read More

बारसू रिफायनरी प्रकल्प : प्रशासन आणि विरोधकांत संवाद महत्त्वाचा

कोकणातील हवामान बदल, ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याने यंदा आंबा उत्पादनात मोठी घट नोंदवण्यात आली. यंदा कोकणता आंब्याचे उत्पादन अवघे १६ ते २८ टक्के असून मागील सहा वर्षांच्या तुलनेतील हे सर्वात कमी उत्पादन आहे. तसेच बारसूमधील प्रस्तावित रिफायनगरीमुळेही आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होईल, असाही एक मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. त्यामुळे कधीकाळी कोकणच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या हापूस आंब्याचे बदललेले अर्थकारण आणि हापूसच्या उत्पादनामुळे कोकणच्या पर्यावरणासह जैवविविधतेवर होणार

Read More

बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट

स्फोटात १ कामगार ठार तर ३ जखमी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121