( JNPA to set up corporate office at Malet Port ) मुंबई बंदर क्षेत्रातील मालेट बंदर येथे कॉर्पोरेट कार्यालयीन इमारतीचा विकास करण्याची घोषणा ‘जनेप’ने केली आली. ‘जनेप प्राधिकरणा’चे अध्यक्ष आणि ‘वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेड’चे अध्यक्ष तथा महासंचालक उन्मेष शरद वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवार, दि. 25 मार्च रोजी ही घोषणा केली. या कॉर्पोरेट कार्यालय इमारतीच्या विकासासाठी ‘जनेप प्राधिकरणा’ला बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाकडून (एमओपीएसडब्ल्यू) तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.
Read More
मुंबई बंदर क्षेत्रातील मालेट बंदर येथे कॉर्पोरेट कार्यालयीन इमारतीचा विकास करण्याची घोषणा जेएनपीएने केली आली. जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडचे अध्यक्ष तथा महासंचालक उन्मेष शरद वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवार दि.२५ रोजी ही घोषणा केली. या कॉर्पोरेट कार्यालय इमारतीच्या विकासासाठी जनेप प्राधिकरणाला बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाकडून (एमओपीएसडब्ल्यू) तत्वतः मंजुरी मिळाली आहे.
मार्च महिना म्हटला की, कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचार्यांना वेध लागलेले असतात ते पगारवाढीचे आणि व्यवस्थापनाचे लक्ष असते ते कर्मचार्यांच्या वार्षिक कामगिरीच्या मूल्यमापनाकडे. याबरोबरच काही कंपन्या वर्षभर सामाजिक वा परोपकारी क्षेत्रात आपल्या कर्मचार्यांनी त्यांच्या इच्छेनुसार काम करावे, यासाठी देखील प्रयत्नशील असतात. तेव्हा, कॉर्पोरेट क्षेत्रातील अशाच या आगळ्यावेगळ्या प्रोत्साहनाविषयी...
आयटीआर भरणाऱ्यांसाठी आयकर विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आयकर विभागाने कॉर्पोरेट्ससाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. मूल्यांकन वर्ष २०२४-२५ करिता कॉर्पोरेट्सना आयकर रिटर्न भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली असून सुधारित कालावधी दि. १५ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे.
जागतिक स्तरावर भारतीय कॉर्पोरेटमध्ये सर्वाधिक नोकऱ्या देणार असून भारत, सिंगापूर आणि चीनमध्ये रोजगाराचा दृष्टीकोन चांगला आहे, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आला आहे.
मोदी सरकारकडून लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक किमान कर कायद्याचा मसुदा तयार करण्यात येत असल्याची चर्चा कॉर्पोरेट जगतात सुरू झाली आहे.
भारतात असणारी कंपनी परकीय असो किंवा भारतीय असो, पूर्वी त्यांच्यातील मुख्याधिकारी परदेशी नागरिक असण्याकडे कल होता. पण आता काळ बदलला आहे. आता परदेशी किंवा भारतीय कंपन्यांमध्ये मुख्य अधिकारी भारतीय असतात. हा बदल का झाला? त्याची गरज का भासली याबद्दल यालेखात जाणून घेऊया...
‘जीडीपी’च्या टक्केवारीत भारतातील देशांतर्गत बचत २०१२-१३ साली जी ३३.९ टक्के होती, ती २०२१-२२ साली ३०.२ टक्क्यांवर आली व दहा वर्षांच्या सरासरीचा विचार करता, ती ३९.३ टक्के होती. २०००-२००१ च्या कालावधीत भारतातील देशांतर्गत बचत २३.४ टक्के होती. नंतरच्या काळात ती वाढली. २००७-२००८ मध्ये ती ३६.९ टक्क्यांवर पोहोचली. परंतु, पुढील काळात जागतिक मंदीमुळे यात तीन टक्के घट झाली. त्यानिमित्ताने बचतीचे अर्थशास्त्र समजून घेणे महत्त्वाचे ठरावे.
हरियाणातील एका फार्मास्युटिकल कंपनी मिट्सकार्टने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त कार भेट म्हणून दिली आहे. दरम्यान, दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना भेट म्हणून काही वस्तू दिल्या जातात. तशीच काहीसी अनोखी भेट हरियाणातील एका फार्मास्युटिकल कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ केली आहे.
मुदत ठेवी हा जोखीम न घेऊ इच्छिणार्या गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहे. उच्च श्रेणीतील कॉर्पोरेट तसेच बँक मुदत ठेवींमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. तेव्हा, बँका तसेच कंपन्यांमधील मुदत ठेवी यांची आजच्या लेखातून माहिती करुन घेऊया.
नुकतेच Economic Advisory Council चे सदस्य व पंतप्रधान सल्लागार संजीव संन्याल यांनी आफ्रिकन पार्टनरशिप कॉन्फरन्स मध्ये बोलताना Envioremental, Social , Governance ( ESG) चे महत्व अधोरेखित केले आहे. उद्योजक अब्जोपती असो किंवा छोट्या लिस्टेड कंपनीचा सीईओ इएसजी ( ESG) चे पालन करणे अनिवार्य आहे. सेबीच्या नियमावलीनुसार याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.
मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाने भारतीय जनसंपर्क परिषद, मुंबई विभागाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ३० सप्टेंबर रोजी 'कॉर्पोरेट कम्युनिकेशन' या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाला भारतीय जनसंपर्क परिषद, मुंबई विभागाचे अध्यक्ष डॉ. हुमायून जाफरी, 'नवभारत टाइम्स'चे उपाध्यक्ष हेमंत कुलकर्णी, कॉर्पोरेट क्षेत्रातील सूर्यकांत मिश्रा, धनेश सावंत इ. उपस्थित होते.
गेल्या वर्षी याच लेखमालेतील ‘कर्मचार्यांचे राजीनामे : कारणे आणि उपाय’ या लेखातून कोरोना महामारीच्या दृष्टिकोनातून राजीनाम्यांच्या कारणांचा आपण उहापोह केला होता. तसेच यासंदर्भातील सर्वेक्षणाचे आकडेवारी सोदाहरण मांडली होती. तेव्हा, आज वर्षभरानंतरही राजीनाम्यांसंबंधी कर्मचार्यांची भूमिका, व्यवस्थापनाची कार्यशैली याचा आढावा घेणारा हा लेख...
भारतातील सामाजिक रचना गुंतागुंतीची आहे बहुआयामी कंगोरे असलेली आहे. परंतु नोकरदार वर्गात व कार्यालयीन स्थळी महिलांप्रती विषमता कमी होत चालल्याचे मान्यच करावे लागेल. समाज प्रबोधनातून या गोष्टी साध्य होतील. पण यालाही पूर्वनियोजित सुरक्षित कामाची चौकट दिल्याशिवाय आता गत्यंतर राहिले नाही. नोकरी व्यवसायात धर्म, पंथ, लिंग असत नाही असं म्हटल तरी वंचित असलेले सर्व घटक, महिला, दिव्यांग, LGBTQ, विशेष पात्रता असलेले सगळ्यांना ' सर्वसमावेशक ' वातावरण निर्माण करण्याची उद्योग विश्वात मागणी आहे. एकत्रित प्रयत्न केल्यास समा
२०१४ साली मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी जपानचा दौरा केला आणि त्यानंतर राज्यात अनेक मोठ्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली गेली. आताही दि. २० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या पाच दिवसीय जपान दौर्यातून फडणवीसांनी महाराष्ट्राच्या दारी भरघोस गुंतवणूक आणली आहे. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, ऊर्जा अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला विकासपथावर घेऊन जाण्यासाठीचे फडणवीसांचे प्रयत्न निश्चितच दखलपात्र आहेत!
ज्ञानलालसा आपल्याला जन्मजात असते. तिला खाद्य पुरवणं, दिशा देणं किंवा मार्गदर्शन करणं, हे आपल्या भवतालच्या समाजाचं कर्तव्य. आपल्या कुवतीप्रमाणे आपले पालक ते करत असतातच. परंतु, शिक्षणसंस्थेचा यात सिंहाचा वाटा असतो. आपली शिक्षण व्यवस्था ज्या मूल्यांवर आधारलेली आहे, त्यात कालानुरूप बदल होणे अपेक्षित होते. परंतु, ती फार किचकट आणि संथ प्रक्रिया असल्याकारणाने अनेक पर्यायी शिक्षणसंस्था तयार झाल्या.
‘जनरेटीव्ह एआय’ किंवा ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) संचालक मंडळाची जागा घेऊ शकतील का? एकीकडे मानवी भावभावना विरुद्ध दुसरीकडे माहितीचा तंतोतंत भरलेला स्रोत, असा वाद झाला, तर कोण जिंकेल? कंपन्यांना ‘एआय’ची मदत घेऊन कारभार करण्याची वेळ येऊ शकते का? यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.
‘कॉर्पोरेट` जगतात काम करणे, फक्त काम न करता यशस्वी होऊन दाखवणे हे खूप अवघड काम असते. तरीही एका छोट्या खेडेगावातून येऊन संपूर्णपणे स्वकर्तृत्वावर अनेक कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करणे हे माधव जोशींनी कसे शक्य केले, हे आजच्या युगातील तरुणांनी खरंच त्यांच्या अनुभवांतून शिकण्यासारखे आहे. उच्च पदांवर काम करताना बरेचदा माणसे त्या तारांकित वलयाला भुलून काहीशी वेगळीच वागायला लागतात. पण, या पुस्तकात अशी असंख्य उदाहरणे मिळतील की, ज्यातून माधव जोशी यांनी आपल्यातले साधेपण लीलया जपले आहे. स्वतःबरोबर काम करणाऱ्या माणसां
साधा सर्दी-पडशाचा रुग्ण ‘कॉर्पोरेट हॉस्पिटल’मध्ये भरती होतो आणि लाखभर बिल करुन घेतो. मंत्री, राजकारणी, भ्रष्ट समाजसेवक व नवश्रीमंत यांनी महागडी ‘कॉर्पोरेट हॉस्पिटल्स’ गच्च भरलेली असतात. आजार मोठा नसला, तरी अशा रुग्णांचा आर्थिक व सामाजिक दर्जा मोठा असतो. असे हे दुष्टचक्र आहे. या सर्व गोष्टींमुळे चांगल्या ‘फॅमिली डॉक्टर्स’ची गरज पुन्हा वाढली आहे
२०१८ मध्ये समीरने आपलं स्वत:चं ‘प्रॉडक्शन हाऊस’ असावं, हे उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण केलं. ‘नवयान फिल्म’ नावाची कंपनी सुरू केली. ‘व्हिडिओ अॅडव्हर्टायझिंग’, ‘अॅनिमेशन’, ‘ग्राफिक डिझाईन’, ‘फोटोग्राफी’ आदी सेवा तो देऊ लागला. ‘कॉर्पोरेट’ कंपन्या, सूक्ष्म-लघु-मध्यम दर्जाचे उद्योग यांच्यासाठी ‘नवयान फिल्म्स’ जाहिरात, ‘ग्राफिक डिझाईन’, फोटोची सेवा देते. गेल्या दोन वर्षांत ३० पेक्षा अधिक ग्राहकांना ‘नवयान’ने सेवा दिलेल्या आहेत.
कोरोना काळात कडक ‘लॉकडाऊन’ चालू होता. लोकांना तर भाज्या, अन्नधान्य मिळणेदेखील दुरापास्त होते. सय्यदभाईंनी लोकांची होणारी ही परवड पाहिली. दरम्यान, शासनाने अन्नधान्य, भाज्या, फळे यासंबंधी नियम शिथिल केले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेस अन्नधान्य मिळावे, यासाठी सय्यदभाईंनी मित्राच्या प्रस्तावास मान्यता दिली आणि ‘एचआरके फूड्स’चा जन्म झाला.
आज ‘गिफ्टबड्स’कडे भेटवस्तूंचे ५०० हून अधिक पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या चार वर्षांत ४० हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांना कॉर्पोरेट गिफ्ट्स अश्विनीच्या कंपनीने पुरवल्या आहेत, तर शेकडो ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार भेटवस्तू पाठवलेल्या आहेत. काही लाख रुपयांची उलाढाल ‘गिफ्टबड्स’ सध्या करत आहे.
फूटपाथवरुन काहीच दिवसांत दुकानात स्थलांतर झालं. एका दुकानाची चार दुकानं झाली. निव्वळ काही वर्षांत लाखोंची उलाढाल हा व्यवसाय करु लागला. ‘हिम्मत-ए-मर्दा, तो मदद-ए-खुदा’ या म्हणीचा पुरेपूर प्रत्यय घेतलेला हा उद्योजक म्हणजे ‘चितळकर बंधू फरसाण’चे संचालक बाबासाहेब चितळकर.
आयपीएल क्रिकेटमध्ये स्टेडियम असो, व्हीआयपी कक्ष, पत्रकार कक्ष, खेळाडूंची चेंजिंग रुम किंवा अगदी बक्षीस समारंभ या सगळ्या कार्यक्रमातील फुलांच्या सजावटीचं काम त्यांची कंपनी करते. इतकंच नव्हे तर भारतातील मोठमोठ्या कॉर्पोरेट कार्यक्रमाच्या फुलांची सजावट त्यांनी केली आहे. स्मृती समीर दळवी यांच्या ‘फ्लोरिस्टा’ या फुलांच्या सर्वांत मोठ्या ब्रॅण्डची ही आगळीवेगळी कहाणी.
संगणकीय पद्धती आणि बदलत्या तंत्रज्ञान-कार्यपद्धतीचा कंपनीतील कर्मचारी आणि त्यांच्या कामकाजावर विविध स्वरूपात परिणाम होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. तसेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हा विषय विविध स्वरूपात आणि विविध अंगांनी सध्या चर्चेत येत आहे. त्या अनुषंगाने या एकूणच परिस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...
उद्योग-व्यवसाय कुठलाही असो, केवळ मोठ्या भांडवलाच्या जोरावर उद्दिष्टपूर्ती शक्य नाही. कुशल मानवी भांडवलाचाही आधार आणि पाठबळ व्यवसायवृद्धीसाठी तितकेच आवश्यक ठरते. म्हणूनच कंपन्यांनी कर्मचारीकेंद्रित ध्येय-धोरणांचा व्यवस्थापनात प्रकर्षाने अवलंब केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम ठळकपणे दिसून येतात.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं सीएसआर अर्थात खासगी क्षेत्राने बजावलेल्या सामाजिक उत्तरदायित्वासाठीच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थितांना संबोधित केले.
गुगलमधील कंत्राटी कामगारांनी नुकतेच ‘ट्रेड युनियन’ बनविण्याचा निर्णय घेतला. बहुमताने कामगारांनी संघटना निर्मितीला पाठिंबा दिल्यानंतर आता गुगलचे साधारणतः ८० कंत्राटदार युनायटेड स्टीलवर्कर्समध्ये सामील होणार आहेत.
सेन्सेक्स सुमारे ९०० अंकांनी वधारला.
जिथे ‘कला’ म्हणण्यापेक्षा कलेच्या प्रत्येक प्रांगणात सर जेजेचे विद्यार्थी नसतील तरच नवल! सध्या सर जे. जे. उपयोजित कलेच्या तिसर्या वर्गात कलाध्ययन करणार्या प्राची अंकुश मेस्त्री हिने श्रीगणेशमूर्ती बनविल्या जाणार्या सिंधुदुर्गातील आपल्या वडिलोपार्जित तीन पिढ्यांच्या कारखान्यात लक्ष घातले आहे. जेजेत कलाध्ययन करताना रंग-रंगाच्या भावव्यक्ती, रंगांच्या प्रकृती वगैरे बाबींचा अभ्यास होतो. त्याच ज्ञानाद्वारे प्राचीने तिच्या वडिलोपार्जित व्यवसायाला ‘कॉर्पोरेट’स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
दोन वर्षांपूर्वी राज वसईकर ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’ या क्षेत्रात उतरले. यासाठी त्यांनी बाबांच्या मित्राच्या गिफ्टिंग दुकानात एक वर्ष पार्टटाईम काम केलं. लेदर, एथनिक, इलेक्ट्रॉनिक्स, म्युरल्स, पेंटिंग्ज अशा वर्गवारीतील सगळ्या भेटवस्तू त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. विमानोड्डाण क्षेत्रातील कंपन्या, माध्यम क्षेत्रातील काही कंपन्या, औषधी कंपन्या आदी त्यांचे मान्यवर ग्राहक आहेत. निव्वळ दोन वर्षांत त्यांनी २१ कंपन्यांसोबत सहकार्य करार केला आहे. काही कोटी रुपयांची उलाढाल कंपनी आज करत आहे.
आता अरुण जेटलींकडे पुन्हा एकदा देशाच्या अर्थ व कॉर्पोरेट मंत्रालयाची जबाबदारी आली आहे.
मनसे सोडून शिवसेनेसोबत गेलेल्या सहा नगरसेवकांबाबत आजही निर्णय होऊ शकला नाही. निवडणुक अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.