( Akhilesh Yadav controversial statement about Chhatrapati Shivaji Maharaj ) समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार रावल यांनी या मुद्द्यावरून अखिलेश यादव यांनी माफी मागावी. तसेच, चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी अखिलेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी जयकुमार रावल यांनी केली आहे. ‘सपा’ नेते अखिलेश यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाबाबत वाद
Read More
प्रभू राम हीच भारताची खरी ओळख. कारण, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत समस्त भारतीयांना एकत्र आणणारा दुवा हा रामच आहे, हे गतवर्षी अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातून दिसून आले. पण, गेल्या दहा वर्षांत आपला प्राचीन वैभवशाली आत्मा पुन्हा प्राप्त करणार्या भारताबद्दल या विकृत आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित लिब्रांडूंना म्हणूनच भीती वाटतेे. त्यापैकीच एक म्हणजे खरा भारत आणि या भारताचे मर्म न समजलेल्या इंदिरा जयसिंह!
‘लार्सन आणि टुब्रो कंपनी’चे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम यांनी नुकतेच मजुरांबाबत केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले. एकप्रकारे सरकारी योजनांच्या यशाची ती कबुलीच होती. मात्र, त्यात मजुरांच्या परिस्थितीचा विचारही नव्हता हे तितकेच सत्य. श्रमसन्मानाचे करण्याचे वातावरण देशात निर्माण होण्याची गरज या विधानाने अधोरेखित केली आहे.
ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावर समलैंगिक पुरुषांबद्दल असभ्य टिप्पणी केल्याचा आरोप होत आहे. इटालियन वृत्तपत्रांनी हा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात दि. २० मे रोजी पोप फ्रान्सिस यांनी बंद दाराआड बैठक घेतली होती. येथे त्यांनी समलैंगिक लोकांसाठी इटालियन भाषेत अतिशय आक्षेपार्ह शब्द वापरला.
“राम राजवाड्यात हजारो महिलांसोबत राहत होता आणि दारूही प्याला होता. तुम्ही ते तुमच्या मुलांसाठी उदाहरण म्हणून वापराल का? जगण्याची हिंमत नसल्याने त्याने सरयूमध्ये उडी मारून आत्महत्या केली. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या उदाहरणाने वाढवाल का? हा कसला मूर्खपणा? रामाने स्वतःच्या पत्नीवर संशय घेतला आणि तिला जंगलात पाठवले, तुम्ही लोक हे उदाहरण म्हणून दाखवाल का?" प्रभू श्रीरामाबद्दल असे वादग्रस्त वक्तव्य तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या निकटवर्तीय आणि द्रविड कळघम तमिझार पेरीवाईच्या सरचिटणीस उमा इलैक्कि
निषेध करण्याचा मार्डचा इशारा!
राहुल गांधींकडून पुन्हा स्वातंत्रवीर सावरकरांच्या नावाचा उल्लेख
काँग्रेसच्या नेत्यांना दुसर्या पक्षाने देशहिताच्या दृष्टीने केलेली चांगली कृती दिसत नाही. त्यांना त्यात वाईटच दिसते. काँग्रेसच्या दोन नेते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि तिहार कारागृहाची हवा खाऊन आलेले पी. चिदंबरम यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून हे नेते कशाप्रकारे विचार करतात, ते दिसून येते.
अमरनाथ यात्रेसाठी जी व्यवस्था आणि ज्या सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत त्या सर्व काश्मीरच्या नागरिकांविरोधात आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.
एकदिवसीय मालिका खेळू शकणार नाही. चौकशीसाठी मायदेशी बोलावले.
गेल्या महिन्याभरात देब यांनी सलग चार वेळा वादग्रस्त विधान करून नव्या राजकीय वादांना तोंड फोडले होते.