ख्रिश्चन धर्म स्वीकारणारी आणि सक्रियपणे त्या धर्माची आचरण करणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा भाग राहू शकत, असे म्हणत एका पादरीची आंध्र पद्रेश न्यायालयाने कानउघडणी केली आहे. बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९च्या संदर्भात एका खटल्यातील सुनावणीवेळी हा निकाल दिला.
Read More
Pakistan मधील फैसलाबादमध्ये दहशतवाद विरोधी न्यायालयाने शुक्रवारी दंगलीतील एका आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. अनेक चर्च आणि ख्रिश्चनांची घरे जाळली गेली, तसेच १० वर्षांचा तुरूंगवास आणि एकूण ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. १६ ऑगस्ट २०२३ रोजी, पवित्र कुराणाच्या कथित अपवित्रतेच्या मुद्द्यावरून जरनवालात दंगल उसळली आणि जमावाने अनेक चर्च आणि ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांनी घरे जाळली आहेत.
उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये धर्मांतराचा पोलिसांनी १० एप्रिल २०२५ रोजी पर्दाफाश केला आहे. नोकरी आणि पैशाचे आमिष दाखवत हिंदूंना ख्रिस्ती धर्मांतराचे रॅकेट समोर आले. धर्मांतराची क्रिया सुरू असलेल्या घरात ३० हून अधिक पुरुष आणि महिला जमल्याची माहिती आहे. पोलिसांनी सुरू असणाऱ्या धर्मांतराचा प्रकार सुरू असणाऱ्या घराचे मालक गुलाबचंद आणि त्याची पत्नी बंदेयी यांना अटक करण्यात आली आहे.
Shree Ram मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये जॉय स्कूलचे संचालक अखिलेश मेबनना केरळातून अटक करण्यात आली आहे. आरोपीने त्याच्या व्हॅट्सअॅप स्टेट्सवर रक्त रंजीत हिंदू रामाची हरामी मुले असे आक्षेपार्ह अपशब्द लिहिण्यात आले. यामुळे आता शहरात संतापाची लाट उसळली आहे. धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून आता हिंदू संघटनांना याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर पोलिसांना निवेदन सादर करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.
धर्मांतरणविरोधी चळवळ ते गावासाठी एक निस्वार्थी समाजसेवक म्हणून काम करणार्या, डहाणूच्या सावजी बीज यांच्याविषयी...
राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यातील हिंदू भैरवनाथ देवाच्या मंदिराला चर्चमध्ये रुपांतरीत केल्याची घटना घडली आहे. संबंधित गावातील ग्रामस्थांनी काही वर्षांआधी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. हे चर्चही त्याच तेव्हाच बांधण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा धर्मांतर केलेल्यांनी घरवापसी केली आहे. यानंतर, आता ग्रामस्थ बनावट चर्चचे मूळ मंदिरात रुपांतर करत आहेत. त्या मंदिरात भगवान भैरवनाथांच्या मूर्तीची स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.
Anti-Conversion Law अरुणाचल प्रदेशात धर्मांतर कायद्याविरोधात आता राज्यात ख्रिश्चन धर्मातील लोकांनी ६ मार्च रोजी ईटानगरमधील बोरम मैदानावर निदर्शने दर्शवली आहेत. त्यांनी अरुणाचल प्रदेश धर्म स्वातंत्र्य अधिनियम १९७८ ला संबंधित कायदा हा क्रूरपद्धत असल्याने हा तो रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी दावा केला की, ख्रिश्चन समुदायाला टार्गेट करण्यात आले. त्यांनी असा दावा केला की, चीनच्या सीमेला लागून असलेल्या राज्यात हिंसाचाराचे अधिक प्रमाण वाढले आहे.
जर्मनीत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे फ्रेडरिक मर्झ जर्मनीचे अध्यक्ष होतील, अशी शक्यता आहे. युरोपातील जर्मनीचे स्थान बघता, एकूणच युरोपच्या भवितव्यावर परिणाम घडवणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकातील निकालांचा आणि संभाव्य परिणामांचा घेतलेला हा आढावा...
convert छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून धर्मांतरण (convert) करण्याचा प्रकार समोर आला आहे. साक्री पोलीस ठाण्यातील पाद्री संतोष मेशो आणि पत्नी अनु मेशो या गरीब लोकांना आमिष दाखवत धर्मांतरणाच्या जाळ्यात अडकवले जात असल्याचे बोलले जात आहे. या संबंधित माहिती एका पीडितेने दिली आहे.
उत्तरप्रदेश पोलिसांनी रविवारी २६ जानेवारी २०२५ रोजी ओडिशामध्ये एका मिशनरी जोडप्याने हिंदूंना ख्रिस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आणि अटक केली आहे. समरेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी सुष्मिता सिंह असे संबंधित आरोपीचे नाव असून आता त्या आरोपीची ओळख पटली आहे.
conversion मध्य प्रदेशातील आदिवासी विद्यार्थींनींसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहामध्ये ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी २७ जानेवारी रोजी घडली आहे. यावेळी विद्यार्थींनींना बायबल वाचण्यास आणि रात्रीच्या वेळी ख्रिश्चन प्रार्थना करण्यास भाग पाडले आहे. दरम्यान पीडितांचा मानसिक छळही करण्यात आला होता. या प्रकरणात तपासादरम्यान, गटशिक्षण अधिकारी यांनी रिता खर्ते यांना निलंबित करण्यााचा निर्णय घेतला आहे.
उत्तरप्रदेशातील लखीमापूर खेरीमध्ये ख्रिश्चन धर्मांतरासाठी सक्रीय आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे हिंदू आदिवाशांना आमिष दाखवत ख्रिस्ती धर्मांतरासाठी परावृत्त केले जात आहे. हे प्रकरण नीमगाव पोलीस ठाणे हद्दीतील बेझम गावातील आहे. जिथे ख्रिश्चन मिशनऱ्यांशी संबंधित असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गोरगरिबांना एका तांदळाचे पोते देऊन त्यांचे ख्रिस्ती धर्मांतरण करुन घेतले गेले. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मिशनऱ्यांच्या खेळाचा पर्दाफाश करत या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.
अनुसूचित जाती जमातीच्या न्यायालयाचे विशेष न्यायाधीश रामविलास सिंह यांनी एका ख्रिस्ती जोडप्याला ५ वर्षे तुरूंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ख्रिस्ती धर्मांतरण प्रकरणावर उत्तर प्रदेशातील धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत शिक्षा असल्याची माहिती समोर आली आहे. ख्रिस्ती धर्मातरणास जबरदस्ती करणाऱ्यांचे नाव हे पती जोश आणि पत्नी सिजा असे नाव होते. या प्रकरणात शिजाला १८ जानेवारीला तुरुंगात तर जोसला २२जानेवारीला तुरुंगात पाठवण्यात आले.
Conversions पंजाबमध्ये धर्मांतरणाला (Conversions )वेग आलेला आहे. अवघ्या दोन वर्षात तीन लाख ५० हजार लोकांचे धर्मांतरण करण्यात आले आहे. त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण करण्यात आले आहे पंजाब शहराची तुलना केल्यास ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Return Hinduism ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण केलेल्या एकूण ५० कुटुंबांची हिंदू धर्मात वापसी करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेमुळे हे शक्य झाले आहे. यामध्ये एकूण ३८ महिला आणि १२ पुरूषांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या मंदिरात दर्शणासाठी नेण्यात आले आहे.
मागासवर्गीय समाज, गरीब वर्गाचे वास्तव्य जिथे मोठ्या संख्येने आहे, अशा ठिकाणी ख्रिस्ती मिशनरी टोळ्यांकडून धर्मांतरणाचे कुटिल षड्यंत्र अगदी राजरोसपणे राबविले जाते. अशा वंचित, उपेक्षितांना नेमके हेरुन, सेवा, शिक्षण व आर्थिक मदतीच्या माध्यमातून त्यांच्याशी तात्पुरती जवळीक साधून दिशाभूल केली जाते आणि त्यांचे ब्रेनवॉश करुन धर्मांतरण घडविले जाते. मुंबईमधील विक्रोळी पार्कसाईट परिसरातही गेले काही वर्षे ख्रिस्ती धर्मांतरणाचे असेच सुनियोजित षड्यंत्र अगदी पद्धतशीरपणे सुरु आहे. या विरोधात काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यां
conversion छत्तीसगड येथे बालोदमध्ये एका तरुणाने पत्नीच्या ख्रिश्चन धर्मांतरण (conversion) करण्याच्या दबावाखाली आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. सूरज दिवांगन उर्फ गजेंद्र असे ३५ वर्षीय मृत पतीचे नाव असून त्याने एक सुसाईड नोटही लिहिली होती. गजेंद्रने आपल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी राजेश्वरी आणि इतर सासरच्या मंडळींवर कारवाईची इच्छा लिहून नमूद केली होती. याप्रकरणी आता हिंदूंनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र आता पोलिसांनी धर्मांतरणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. ही घटना शुक्रवारी २० डिसेंबर २०२४ रोजी घडली
ख्रिश्चन धर्मप्रथेप्रमाणे दि. 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मानला जातो आणि च्याच दिवशी जगभरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजराही केला जातो. पण, 25 डिसेंबर हा जो येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा करतात, त्याला कसलाही ऐतिहासिक, शास्त्रीय आधार नाही. तेव्हा अवघ्या काही दिवसांवर असलेल्या नाताळच्या पार्श्वभूमीवर 25 डिसेंबर हा येशूचा जन्मदिवस की सूर्याचा जन्मदिवस, हे समजून घेऊया.
Waqf Amendment Bill मोदी सरकारने केलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी ख्रिश्चन संघटनांनी मुस्लिमांना पाठिंबा दिला आहे. त्याच वेळी, वक्फ बोर्डाने केरळ येथे ख्रिस्ती आणि हिंदूंच्या ४०४ एकरांवर दावा केल्यानंतर, लोक हे दुरूस्ती विधेयक संसदेत मंजूर व्हावे अशी मागणी करत आहेत. ही मागणी केवळ केरळच नाहीतर कर्नाटक आणि तामिळनाडूसह अनेक राज्यातील हजारो कुटुंबांकडून केली जात आहे, कारण त्यांच्या जमिनीवरील वक्फ दाव्यांमुळे त्यांचे जीवन धोक्यात आले असल्याचे संकेत नाकराता येत नाही.
Conversion उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ख्रिश्चन सभेचे आयोजन करून गरीब लोकांना ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करण्याचा कट उघड झाला. यावेळी हिंदू देवी-देवतांचा अपमान केला जात असल्याचे समोर आले आहे. केवळ येशु ख्रिस्त हाच खरा देव आहे असे बोलले जात होते. याची माहिती मिळताच रविवारी ८ डिसेंबर २०२४ हिंदू संघटना घटनास्थळी पोहोचल्या. तक्रारीनंतर पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Conversion बिहारमध्ये बक्सर येथे हिंदूंचे मोठ्या प्रामाणावर ख्रिश्चन धर्मांतरण झाल्याची घटना घडली आहे. ५० ते ६० हिंदू स्री-पुरूषांचे ख्रिश्चन धर्मांतर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महिलांना गंगेत अंघोळ केल्यावर पुजारी त्यांच्या मागणीनुसार सिंदूर लावतात आणि नंतर त्यांच्या भांगेत ख्रिस्ती धर्माचे क्रॉस लावण्यात आले होते. याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केला. याप्रकरणात दोन्ही पुजाऱ्यांना अटक केली. हे प्रकरण गुरूवारी १४ नोव्हेंबर २०२४ सिमरी
कोची : ‘वक्फ बोर्ड ( Waqf board ) सुधारणा विधेयका’ला मुस्लीम समाजाचा विरोध आहे. तर, हिंदू संघटनाही विधेयकाच्या बाजूने बोलत आहेत. देशभरात या विधेयकावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. परंतु, केरळमध्ये ‘वक्फ बोर्डा’च्या मनमानी कारभाराविरोधात एक हजार चर्चनी मोर्चा उघडला आहे. केरळमधील या चर्चच्या लोकांनी आरोप लावला आहे की, ‘वक्फ बोर्ड’ मोठ्या प्रमाणात गावकर्यांच्या जमिनींवर कब्जा करत आहे. चर्चचा हा विरोध कोचीतील मुनंबम आणि चेराई गावातील जमीन वादावर आहे. वास्तविक, केरळच्या कोची जिल्ह्यात मुनंबम आणि चेराई नावा
सीबीएन न्यूज(ख्रिस्तियन ब्रॉडकास्टिंग नेटवर्क)चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिीडीओ व्हायरल झाल्यानंतर हैदराबाद येथील कॅलव्हरी चर्च पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. कॅलव्हरी चर्च येण्याचे मुख्य कारण म्हणजे दर महिन्याला ३ हजारांहून अधिक हिंदूंचे धर्मांतर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात गरीब हिंदूंना बकरीचे अमिष दाखवून धर्मांतरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना २९ सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी स्थानिकांनी गोंधळ घातला आहे. याप्रकरणी घटनास्थळी काही हिंदू संघटनांनी धाव घेतली. तेव्हा त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून काही जणांना ताब्यात घेतले आहे.
Conversion संजीय कुमार नावाच्या व्यक्तीला पुजारी म्हणत हिंदू संघटनांनी त्यांच्यावर हिंदूंचे धर्मांतरण (Conversion) करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. धर्मांतरणासाठी संजीव कॅलेशिया सभेच्या बहाण्याने लोकांना एकत्रित करायचा. यावेळी मात्र हिंदू संघटनांनी एकत्र पोहोचून गोंधळ घालायला सुरूवात केली असून पोलिसांनी आरोपी संजीवला ताब्यात घेऊन याप्रकरणाची चौकशी सुरू केली. ही घटना ७ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे घ़डली आहे.
Pope Francis जगातील ५७ मुस्लीम देशांपैकी एकही देश मुस्लीम निर्वासितांना स्वीकारण्यास का तयार नाही? ज्या युरोपीय देशांनी यापूर्वी या निर्वासितांना आश्रय दिला, त्या देशांतील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती खालावली आहे, हे पोप फ्रान्सिस यांना दिसत नाही काय? म्हणूनच त्यांनी Pope Francis निर्वासितांना आश्रय देण्याचे औदार्य काही मुस्लीम देशांनीही दाखवावे, असे आवाहन करायला हवे होते.
मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध विद्यार्थिनींचा शाळेच्या हस्तांतरण प्रमाणपत्रात (TC) धर्म बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थिनींच्या पालकांनी मध्य प्रदेश राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मध्य प्रदेशातील दमोह येथील गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोन विद्यार्थिनींच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटवर हिंदू धर्माऐवजी ख्रिश्चन धर्म लिहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“धर्मांतर करणार्या धार्मिक मंडळांना वेळीच रोखले नाही, तर देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल,” असे निरीक्षण नुकतेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले. त्यानिमित्ताने बेकायदेशीर धर्मांतरण, त्यामागची कारणे आणि हिंदू समाजाने जागरुत राहण्याची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
पाश्चात्त्य देश म्हंटले की, अभिव्यक्तिस्वातंत्र्य समता वगैरे वगैरे संकल्पना लोकांच्या डोळ्यासमोर आजही येतात. मात्र, मध्य अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये तर १९५३ साली महिलांना पहिल्यांदा मतदानाची संधी मिळाली आणि या देशाला पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळण्यासाठी २०२४ साल उजाडावे लागले. आजही दर दिवशी मेक्सिकोमध्ये दहा महिलांचा खून होतो आणि वर्षाला हजारो महिला बेपत्ता होतात. त्या मेक्सिकोमध्ये जन्माने ज्यू असलेल्या क्लाऊडिया शीनबाम राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्या. अर्थात, याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले नसते त
फन केलेले मृतदेह जमिनीतून बाहेर दिसू लागले; मात्र त्या मृतदेहातील हाडं गायब होती. सर्वत्र हेच दृश्य... आप्तजनांनी मृत नातेवाईकाला दफन केले की, अमली पदार्थांच्या आहारी गेलेले व्यसनी लोक तो मृतदेह कबरीतून काढतात. त्या मृतदेहाची हाडं चोरून, त्यापासून ‘कुश’ नावाचा अमली पदार्थ बनवतात. हे कुठे घडतयं, तर सिएरा लियोन या क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्याबाबत अत्यंत छोट्या असलेल्या देशात. मृतदेह असे कबरीबाहेर काढले जातात, त्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरला. त्यामुळे सिएरा लियोनचे राष्ट्रपती जूलियस माडा बायो यांनी कब्रस्तानाच
ख्रिश्चनधर्मीय मुला-मुलींनी लव्ह जिहादच्या धोक्याविषयी सावध व्हावे, यासाठी केरळमधील एका चर्चने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. देशातील इस्लामी कट्टरपंथियांकडून लव्ह जिहाद आणि त्याद्वारे दहशतवादी कृत्यांसाठी वापर, हे सत्य द केरल स्टोरी या चित्रपटात मांडण्यात आले आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा यांचे या चित्रपटासाठी देशभरात कौतुकही झाले होते. त्याचवेळी मुस्लिम कट्टकपंथी आणि त्यांच्या समर्थकांकडून चित्रपटास विरोधही झाला होता.
मतपेढीच्या राजकारणामुळे हेतूत: वादग्रस्त बनविण्यात आलेल्या, ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’चे (सीएए) नियम कालपासून लागू करण्यात आल्यामुळे, हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भारताच्या शेजारी तीन मुस्लीम देशांतील बिगर मुस्लीम नागरिक आता भारताचे नागरिकत्व घेऊन, येथेच स्थायिक होऊ शकतील. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची, गॅरेंटीची पूर्तीही केली जाते, हेच मोदी सरकारने सिद्ध केले आहे.
छत्तीसगडच्या जशपूरमध्ये जनजागृती सभेच्या नावाखाली हिंदू देवी-देवतांविषयी असभ्य भाषेचा वापर करण्यात आला. भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा आणि राष्ट्रीय एकता परिषद यांनी संयुक्तपणे ही बैठक आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हिंदू देवता आणि हिंदूंच्या विरोधात भडकावल्या जात आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दि. १६ फेब्रुवारी २०२४ शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासह वित्त खात्याची सुद्धा जबाबदारी आहे. आपल्या अर्थसंकल्पात त्यांनी रेवडी वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
व्लादिमीर इलिच उल्थानोव्ह उर्फ लेनिन हा एक यमदूत होता. एक तत्त्वचिंतक, राजकारणी आणि तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवणारा कार्यकर्ता अशी साळसूद रूपं धारण करून, या यमदूताने किमान ५० लाख माणसं ठार मारली. दि. २१ जानेवारी, १९२४ या दिवशी तो स्वतःच मेला. म्हणजेच आता त्याच्या मृत्यूला १०० वर्षं उलटली. १९१७ साली त्याने त्याच्या मायभूमी रशियामध्ये जी सोव्हिएत राज्यपद्धती सुरू केली, ती १९९१ पर्यंत म्हणजे ७४ वर्षं टिकली, या कालखंडात या राज्य पद्धतीने खुद्द रशियात आणि जगभर कोट्यवधी लोकांचे बळी घेतले.
विविध प्रकारची प्रलोभने दाखवून मूळ आदिवासींचे धर्मांतरण करणाऱ्या कू-शक्तींना आता चाप लागणार आहे. या गंभीर विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी विधानपरिषदेत दिली. त्याचप्रमाणे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याच्या तक्रारी आल्यास सरकार त्याची तात्काळ दखल घेईल आणि कारवाई केली जाईल, असेही लोढा यांनी स्पष्ट केले.
धर्मांतरीत व्यक्तींना अनुसूचित जामातींच्या यादीतून वगळा, ही मागणी घेऊन जनजाती सुरक्षा मंच कोकण प्रांतातर्फे ‘ज्वाला डी-लिस्टिंग महारॅली’चे जांबोरी मैदान, वरळी, मुंबई येथे दि. 26 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज ’संविधान दिन’ही आहे. त्यानिमित्ताने ‘डी-लिस्टिंग’ची मागणी, संस्कार संस्कृती आणि संविधान याबद्दलचे वास्तव या लेखात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न....
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे की जे लोक हिंदू आहेत तेच मंदिरात काम करू शकतात. हिंदू मंदिरात दिल्या जाणाऱ्या नोकऱ्या मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर धर्माच्या लोकांना देता येत नाहीत. एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने श्री ब्रह्मरंभ मल्लिकार्जुन स्वामी वराला देवस्थानमच्या एका कर्मचाऱ्याने हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर त्याची सेवा समाप्त करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्ती हिंदू राहिलेली नाही आणि ही बाब धार्मिक संस्था कायद्याच्या विरोधात असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलेली ३६ कुटुंबांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे.या सर्वांची शुद्धी वैदिक विधींद्वारे करण्यात आली. घरवापसी करणाऱ्यांची एकूण संख्या ३१० असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात मुस्लिम परंपरा पाळणाऱ्या इतर ५ कुटुंबातील लोकांचाही समावेश आहे. सनातन धर्मात परतलेल्यांमध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. या सर्वांनी कोणाच्या तरी प्रभावाखाली हिंदू धर्म सोडल्याचे मान्य केले. सामूहिक घरवापसीचा हा कार्यक्रम दि. ५ नोव्हे
"हिंदूंना कोणतीही अडचण नाही, ख्रिश्चन आणि ज्यू देखील एकत्र आहेत. मग हिंसाचार फक्त कट्टरवाद्यांकडूनच का होतो? मला बाकीच्या जगाशी काही अडचण नाही. भारतीयांना कोणतीही अडचण नाही. ख्रिश्चन, ज्यू, आपण सर्व एकत्र आहोत. हमास आणि इतर कोणत्याही कट्टरवादी चळवळीचा नायनाट करण्याची गरज आहे. आपल्याला ते अगदी स्पष्टपणे आणि मोठ्याने सांगायचे आहे. धार्मिक दहशतवाद स्वीकारला जाणार नाही," असे विधान मोसाब हसन युसुफ यांनी केले आहे.
बागेश्वर धाम पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी रविवारी (२२ ऑक्टोबर २०२३) पंजाबमधील पठाणकोट येथे दरबार भरवला होता. या दरम्यान त्यांनी पंजाबमध्ये सक्रिय असलेल्या ख्रिश्चन मिशनर्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पंजाबला धर्मांतरापासून मुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्यावर भर दिला. यादरम्यान त्यांनी धर्मांतराला कारणीभूत ठरणाऱ्या शक्तींविरोधात आणखी कठोर कायदा करण्याची मागणी केली. मात्र, पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर भावना दुखावल्याबद्दल ख्रिश्चन संघटनांनी तक्रार दाखल केली आ
पुरा लुका वेगाला काल-परवाच फिलिपाईन्स पोलिसांनी अटक केली. गेले अनेक दिवस पुरा लुका वेगाच्या विरोधात जगभरातले कट्टर ख्रिस्तीधर्मीय आकाशपाताळ एक करीत होते. त्याने ख्रिस्ती धर्माच्या श्रद्धेचा अपमान केला आणि अत्यंत अश्लाघ्य, अश्लील आणि कोणत्याही प्रकारची माफी मिळणार नाही, असा गुन्हा केला, असे फिलिपाईन्सच्या तमाम ख्रिस्ती पादरी लोकांचे मत.
तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे एका महिलेने झोपेच्या ४० गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ख्रिश्चन पादरीच्या लैंगिक शोषण आणि छळाला कंटाळून महिलेने हे पाऊल उचलले. अशी माहिती मिळाली आहे. जगन (३९) असे आरोपी धर्मगुरूचे नाव असून, तो स्थानिक चर्चमध्ये पादरी आहे. प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जात असताना त्याचा या महिलेशी संपर्क झाला.
उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये ख्रिश्चन धर्मांतराच्या आरोपाखाली पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. सलमान आणि त्रिभुवन राम अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून बायबल आणि लाऊडस्पीकर जप्त करण्यात आला आहे. याच गावातील एका तक्रारदाराने या सर्वांवर हिंदूंना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. ही घटना दि. २४ सप्टेंबर रोजी घडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
'कुपारी’ हे वसईजवळ राहणार्या एका समाजाचं नाव. वसईवर पोर्तुगिजांचा अंमल होता. तेव्हा या भागात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले व सर्वच समाजात ख्रिस्ती आणि हिंदू असे विभाजन झाले. ब्रिटिशांच्याही पूर्वी पोर्तुगीज राजवटीत हे धर्मांतर झाले असले, तरीही आपली सांस्कृतिक मूल्ये मात्र इथल्या समाजांनी जपली आहेत. यातलाच एक समाज म्हणजे सामवेदी ब्राह्मण समाज. त्यांच्यातून धर्मांतरित झालेले ते सामवेदी ख्रिस्ती, यांना ’कुपारी’ असे म्हणतात. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही शहरीकरणाचा फारसा परिणाम यांच्यावर झाला नाही आ
उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका मिशनरी शाळेत विद्यार्थ्यांची राखी कात्रीने कापल्याची घटना समोर आली आहे. शाळेत हिंदू धर्माचा प्रचार करता येणार नाही, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या प्रकरणी पालक आणि हिंदू संघटनांच्या विरोधानंतर शाळेने माफी मागितली आहे.
आता सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असताना, हे तथाकथित ‘मोहब्बत की दुकान’ राजकीय नेते मणिपूरमधील बिघडलेल्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, जी प्रत्यक्षात त्यांच्या राजकीय नेत्यांनी किंवा पक्षाने निर्माण केली होती. जे भारतविरोधी आणि विकासविरोधी आहेत, ते ईशान्येतील वेगवान पचवू आणि समजू शकलेले नाहीत. मणिपूरमधील अशांततेचे मुख्य कारण म्हणजे सामूहिक धर्मांतर आणि कुकी मनातील विषप्रयोग. अशांततेचा फायदा कोणाला होणार?
त्यांचा झुंड येतोय. ते आपल्याला मारून टाकतील. आपला गळा कापतील. सगळ्यांनी पळा...” जीवाच्या आकांताने पाकिस्तानातील जारनवालामधील सिस्टर नाएला भट्टी कंठ फाटेस्तोवर ओरडत होती. त्यांच्यासोबतच्या ख्रिश्चन बांधवांनीही घरातून नेसत्या कपड्यांनिशी, मुलाबाळांना कडेवर घेत कसाबसा घरातून पळ काढला...कोणी रिक्षा पकडून पसार झाले, तर कोणाला त्यांच्या मुस्लीम शेजार्यांनी घरात आश्रय दिला.
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायावरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. आता पंजाब प्रांतातील फैसलाबाद जिल्ह्यात अनेक चर्चमध्ये तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका ख्रिश्चन सफाई कामगारावर ईशनिंदा केल्याचा आरोप झाल्यानंतर ही घटना घडली. मुस्लिम जमावाने ख्रिश्चनांना लक्ष्य केले आणि त्यांच्या घरांवरही हल्ले केले.