विशेष प्रतिनिधी बालविवाहावर बंदी घालणारा कायदा विविध समुदायांनुसार बनवला गेला पाहिजे आणि कायद्याची यशस्वीता सुनिश्चित करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करताना समुदाय-चालित दृष्टीकोन असावा, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले आहे.
Read More
Child Marriage उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात हिंदू अल्पवयीन मुलीशी निकाह करण्यासाठी कट्टरपंथी युवकाने फसवणूक केल्याची घटना घडली. हिंदू मुलीला मोहम्मद मुस्लिम नावाच्या कट्टरपंथी युवकाने निकाह करण्यासाठी न्यायालयात आणले होते. मात्र यावेळी अल्पवयीन मुलीच्या भांगेत कुंकू दिसल्याने मुलगी ही हिंदू असल्याचे उघड झाले. याप्रकरणी वकिलांना यासंबंधीत माहिती मिळाली असून ही घटना जौनपूर जिल्ह्यातील कुटाहान पोलीस ठाणे परिसरात ३१ ऑगस्ट रोजी घडली आहे.
Conversion उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे वंचित समाजातील अल्पवयीन मुलीच्या धर्मांतरण (Conversion) आणि बाल विवाहाप्रकरणी पोलिसांना रविवारी ११ ऑगस्ट रोजी १ मौलवीसह २ आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. पीडित युवतीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईला फसवून मूर्ताजाने अल्पवयीन मुलीसोबत विवाह केला. दरम्यान पीडिता युवती रूग्णालयात मुल जन्माला घालण्याआधी तिचा मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर इस्लामिक पद्धतीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याप्रकरणात पीडितेची आई आणि विवाह करणारा मुर्ताजाला अटक करण्या
दामोदर शिरवाळे यांच्या लोेकगीताचे हे सुप्रसिद्ध बोल. ‘राहू कशी बाई याच्या संगतीला’ असा प्रश्न त्या गीतातील वधूला तिच्या म्हातार्या नवरदेवामुळे पडला. अशीच अवस्था सध्या घानातील एका १२ वर्षीय वधूची. कारण, त्या नववधूच्या पदरीही पडलाय, तो तब्बल ६३ वर्षांचा म्हातारा नवरदेव. सोशल मीडियावर या बालविवाहाचे फोटो व्हायरल होताच, घानासह जगभरात हा चर्चेचा आणि टीकेचाही विषय ठरला.
आसाममधील मोरीगाव जिल्हा न्यायालयाने बालविवाह प्रकरणी एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचवेळी आणखी एका आरोपीला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी या प्रकरणातील आरोपी अमीर अली याला जन्मठेपेची तर आरोपी फिरदौस आलम याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
बालविवाह रोखण्यासाठी आसाम सरकारने ‘मुस्लीम विवाह आणि घटस्फोट पंजीकरण कायदा, १९३५’ नुकताच रद्दबातल केला आहे. आसाममध्ये भाजपचे सरकार आणि मुख्यमंत्रिपदी कणखर हिमंता बिस्वा सरमा आहेत. त्यामुळे हा कायदा हटवणे म्हणजे मुस्लिमांच्या शरीयत कायद्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी ओरड कट्टरपंथी तसेच अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी वाटेल ते करणारे राजकीय पक्ष करत आहेत. त्यानिमित्ताने आसाम सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे महत्त्व आणि एकूणच पडसाद यांचा आढावा घेणारा हा लेख...
आसामच्या हिमंत बिस्वा सरमा यांच्या सरकारने बालविवाहाविरुद्धच्या मोठ्या मोहिमेत १०३९ लोकांना अटक केली. बालविवाहविरोधी या मोहिमेचा दुसरा टप्पा दि.३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी संपूर्ण राज्यात राबविण्यात आला. ह्या मोहिमेशी संबधित वृत्त समोर आले आहे.
राज्यात बालविवाह करणाऱ्या अथवा त्याच्याशी संबंध असणाऱ्या ३ हजार व्यक्तींना येत्या दहा दिवसात अटक केली जाणार आहे, अशी घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या कार्यकारिणीचे आयोजन आसाममध्ये करण्यात आले होते. कार्यकारिणीच्या समारो आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांच्या उपस्थितीत झा
सर्वोच्च न्यायालयाने बालविवाह प्रतिबंध कायदा, २००६ आणि त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी उचललेल्या पावलांशी संबंधित मुद्द्यांवर माहिती आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी केंद्राला सहा आठवड्यांची मुदत दिली आहे.
इस्लामी कट्टरपंथीयांच्या धार्मिक भावना न कुरवाळल्याने कोणी मोदी सरकारला कितीही मुस्लीमविरोधी म्हणत असले तरी गेल्या आठ वर्षांत पंतप्रधानांनी मुस्लिमांसाठी अनेक निर्णय घेतले.
“सतीप्रथा, बालविवाह यांसारख्या कुप्रथा या धर्ममान्य असल्या, तरी काळानुसार नवीन कायदे बनवून त्या बंद करण्यात आल्या. तशाच कुप्रथा इस्लाम धर्मातूनही काढून टाकण्यात आल्या पाहिजेत,” असे परखड मत ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वेब पोर्टल ‘महा एमटीबी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान मांडले.
बाल विवाह संदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात होता. पण आता ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत बाल विवाह केला जाईल. त्या सरपंचासह नोंदणी करणा:या रजिस्टारच्या विरोधातही गुन्हा दाखल केला जाईल. एवढेच नाही तर सरपंचाचे पद रद्द करण्याची शिफारस राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशमधील माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी केलेले आक्षेपार्ह विधान चर्चेचा विषय ठरलं. त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुली १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात तर विवाहासाठी २१ वर्षांची अट का ? आधीच विवाहाचे वय १८ निश्चित केलेले आहे ते वय तेवढेच का राहू दिले जाऊ नये ? यापूर्वीही गेल्यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनांनंतर हा विषय चर्चेचा ठरला होता आणि आज पुन्हा मध्यप्रदेशातील एका अभियानाच्या निमित्ताने हा विषय केंद्रस्थानी आला म्हणून आपण आज आपण याच विषयावर चर्च
प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा किंवा त्याच्या जीवन उभारणीचा पाया म्हणजे त्याचे बालपण होय. पण, प्रत्येकाच्या वाट्याला हे सुखाचे, आनंदाचे बालपण येत असे नाही. आजही समाजात स्त्रीभ्रूणहत्या, बालकामगार, बालविवाह आदी समस्यांचे पेव फुटलेले दिसते. या समस्यांवर मात करायची असेल, तर जात, धर्म, वर्ग, वर्ण, लिंग, भाषा यांचा विचार न करता, प्रत्येक बालकाला सर्वांगीण विकासाचा हक्क प्राप्त व्हायला हवा आणि सुखी, समृद्ध जीवन जगता यावे, या हेतूने सजग अशी संविधानिक कलमांची निर्मिती करण्यात आली आहे.
सर्वात आधी अर्थसंकल्पातून त्यानंतर लाल किल्ल्यावरील भाषणातून आता शुक्रवारी देण्यात आलेल्या अँग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (एफएओ) या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींच्या विवाहाबद्दलच्या किमान वयाबद्दल उल्लेख केला आहे. मुलींच्या विवाहासाठी किमान वयात बदल होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणी टास्क फोर्स नेमली होती. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी जाहीर केलेल्या माहितीत रिपोर्ट आल्यानंतर याबद्दल निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.
बालविवाह एक अमानवी प्रथा असून त्याचे सामाजिक आणि आर्थिक निहितार्थ आहेत. पाकिस्तानसारख्या देशात बालविवाहामुळे लोकसंख्यावाढीच्या समस्येने अधिक भीषण रुप धारण केले आहे. सोबतच यामुळे पाकिस्तानच्या दयनीय आरोग्यव्यवस्थेवरही याचा विपरीत परिणाम झालेला दिसतो.
राजस्थानमध्ये बालविवाह आणि बालकामगार विरोधात लढ्याला गेट्स फाऊंडशनचा पुरस्कार
जगाच्या पाठीवर महिलांना काही देशांमध्ये काय स्थान आहे, याचा मागोवा घेणे गरजेचे आहे. इस्रायल तसे आपले मित्रराष्ट्र, पण या देशामध्ये महिलांना तिच्या पतीपासून कितीही त्रास असला आणि त्याच्यापासून दूर जाणे तिच्या जगण्यासाठी महत्त्वाचे असले तरी ‘तिला हवा’ आणि ‘तिला वाटते’ म्हणून घटस्फोट घेता येत नाही.
बालवधूंच्या संख्येच्या बाबतीत पाकिस्तान जगात सहाव्या क्रमांकावर आहे. उल्लेखनीय म्हणजे, हे आकडे वेगाने वाढत आहे. पाकिस्तानात बालविवाहाला विरोधाचे प्रयत्न केले गेले, पण राष्ट्रीय पातळीवर अशा प्रयत्नांना विरोधही करण्यात आला.
ज्यांच्याकडे हिंमत आणि साहस असते, तेच वेगळ्या उंचीवरील यशाला गवसणी घालू शकतात, हे आपण जाणतोच आणि फूलबासन यादवने आपल्या कार्यातून ते सिद्ध करूनही दाखवले.