छत्तीसगडच्या बिलासपूर येथील गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या एनएसएस शिबिरात जबरदस्ती नमाज पठण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दि.३० मार्च रोजी ईदच्या दिवशी शिबिरात आलेल्या १५५ हिंदू विद्यार्थ्यांना जबरदस्ती नमाज पढायला लावल्याचा आरोप आहे. शिबिरात एकूण १५९ विद्यार्थी उपस्थित होते, त्यापैकी ४ जणं एका विशिष्ट धर्माचे होते. त्यांना सुरुवातीला मंचावर नमाज अदा करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतर एनएसएस समन्वयकाने उर्वरित विद्यार्थ्यांना तीच कृती पुन्हा करण्यास भाग पाडले. NSS Camp Conversion Case
Read More
बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि
Ram Navami प.बंगाल राज्यातील कोलकाता हावडा पोलिसांनी अंजनी पुत्र सेनेला राम नवमी (Ram Navami) साजरी करू दिली नाही. तर दुसरीकडे याच पोलिसांनी ईद दिवशी मिरवणुकीला परवानगी दिली होती. राम नवमी साजरी करताना त्यांना रस्त्यावरून मिरवणूक काढण्यास विरोध केला होता. २०२२ आणि २०२३ मध्ये जातीय हिंसा झाला होता, त्यामुळे गेल्या वर्षीही रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले होते.
Mamata Banerjee प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हिंदूद्वेषाच्या कहाण्या वर्णाव्या त्या किती! कारण, मुख्यमंत्री म्हणून आता तिसरा कार्यकाळ सुरू असलेल्या ममतादीदींनी हिंदूंना प्रारंभीपासूनच गृहीत धरले. आपण हिंदूंशी कसेही वागलो, तरी बंगाली अस्मितेच्या नावाखाली बंगाली हिंदू आपल्या पाठीशीच सदैव उभा राहील, हा दीदींचा भ्रम. म्हणूनच हिंदूंना खिसगणतीतही न मोजणार्या दीदींनी आपले सगळे लक्ष मुख्यत्वे मुस्लीम मतदारांकडे वळवले. बंगालमध्ये मुस्लीम मतपेढीची वाढलेली ताकद हेच त्यामागचे कारण. आज बंगालमध्ये तब्बल
उत्तराखंडच्या धामी सरकारने रमजान ईदच्या दिवशी औरंगजेबपुरचे नामांतर शिवाजी नगर करत धाडसी निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले आहे. उत्तराखंडमधील ४ जिल्ह्यांतील १७ ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी सोमवार, दि. ३१ मार्च रोजी त्यांच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर या ठिकाणांची यादी शेअर केली आहे. भारतीय संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन ही नावे बदलण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. Aurangzebpur becomes Shivaji Nagar
Eid उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ईदच्या नमाज अदानंतर दोन पक्षांमध्ये दोनदा हाणामारी झाली होती. सिवाल खासमध्ये नामाद अदा केल्यानंतर मुस्लिमांच्या दोन्ही गटांमध्ये गोळीबार आणि दगडफेकीची घटना घडली. या हाणामारीत सहाहून अधिकजण जखमी झाले आहेत.
उद्योग, ऊर्जा तसेच कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची गुढीपाडवा आणि रमजान ईदची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात ईद-उल-फितर संदर्भात पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रस्त्यावर नमाज पडण्यावर पूर्णतः बंदी असेल, असे स्पष्ट शब्दांत त्यामध्ये म्हटले आहे. तर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. action against namaz on road
Ramadan Eid तेलंगणा सरकारने रमजानच्या सुट्टी देण्याच्या परिपत्रकानंतर, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने गरुवारी तेलंगणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना रमजान महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे कमाचे तास कमी करण्याची विनंती केली.
नवी दिल्ली : 'द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज' या थीमसह आशियातील सर्वात मोठा एरो शो असलेल्या एरो इंडिया २०२५ - ची ( Aero India 2025 ) १५ वी आवृत्ती १० ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कर्नाटकातील बेंगळुरू येथील येलाहंका येथील हवाईदलाच्या तळावर होणार आहे.
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांबाबत केलेल्या विधानावर इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांनी 'हिंदूंनी दिवाळीत फटाके फोडू नयेत' असे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, "दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. फटाके फोडून देशाचं नुकसान करू नका." Maulana Tauqeer Raza on Diwali
दिवाळी साजरी करण्यावरून दोन समुदायांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना नवी मुंबईत घडल्याचे निदर्शनास आले आहे. तळोजा सेक्टर ९ मधील पंचानंद सोसायटीच्या आवारात हा प्रकार घडला आहे. विशिष्ट समुदायाच्या सदस्यांनी सार्वजनिक ठिकाणी आणि इमारतीच्या आजूबाजूच्या रस्त्यावर दिवाळीनिमित्त सजावट करण्यास आक्षेप घेतला आहे. यावेळी हिंदू महिलांना धमक्या आणि शिवीगाळ करण्यात आल्याचे सोशल मिडियावरून व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून दिसत आहे. Taloja Jihadi News
Godadev Gramastha Mandal
देशात ईदच्या (Eid) दिवशी कट्टरपंथींचा कही राज्यांमध्ये उन्माद दिसून आला होता. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूर हिंदू मंदिराजवळून जात असताना काही कट्टरपंथींनी जमावाने सर तन से जुदा अशा वादंग निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्या आहेत. गुस्ताख-ए-नबी की एक सजा अशा घोषणाबाजी करत मिरवणुकीत सहभागी झालेल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशाच्या बरेली येथे इस्लामिक कट्टरपंथींनी ईद-ए-मिलादच्या जुलूसदरम्यान भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान केल्याचे निदर्शनास आले आहे. जुलूसवेळी ८ ते ९ जण पायातल्या चपला न काढता सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर उभ्या राहिल्या. सरदार पटेल यांच्या अपमानामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. (Sardar Patel Insult News)
ईद-ए-मिलादच्या दिवशी निघालेल्या जुलूसवेळी काही जिहाद्यांनी हिंदू मंदिरे आणि घरांवर हल्ले केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. स्थानिक अहवालांनुसार जिहाद्यांनी श्योपूरमधील सीताराम मंदिर परिसरातून जाताना इस्लामिक घोषणा दिल्या आणि हिंदू रहिवाशांच्या घरांमध्ये फटाकेही फोडले. तर मांडला येथे त्यांनी पॅलेस्टिनी झेंडे फडकावले आहेत. Stone pelting on Eid-e-Milad
Stone Pelting ईद मिलादुन्नीच्या मिरवणुकीत मध्य प्रदेशातील मंदसौर येथे हनुमान मंदिरावर दगडफेक (Stone Pelting) करण्यात आली आहे. यामुळे याभागात हिंसाचार झाला आहे. मिरवणुकीत हनुमान मंदिरावर केलेल्या दगडफेकीत एक भाविकाला जबर मार बसला असून तो जखमी झाला आहे. याप्रकरणी आता हिंदू एकटवले असून त्यांनी हनुमान मंदिरासमोर हनुमान चालीसेचे पठण करायला सुरूवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडली आहे.
Yogi Adityanath समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील नेते मोईद खान यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. आयोध्या जिल्हा प्रशासनाने गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी मोईद खानचे शॉपिंग मॉल बुलडोजरद्वारे पाडण्यात आले आहे. मोईद खानने अनधिकृत जागेत शॉपिंग सेंटर बांधले असल्याचा योगी सरकारचा दावा आहे. यामुळे योगी सरकारने मोठे पाऊल उचलले. यासोबतच कन्नौजमध्येही बुलडोझरद्वारे संबंधित अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते.
उत्तरप्रदेशातील आयोध्येत समाजवादी पार्टीचे सपाचे नेते मोईद खान (Moid khan Ayodhya) यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोईद खानच्या बेकरीवर बुलडोजर चढवला आहे. तसेच मोईद खानच्या इतर संपत्तीची देखील चौकशी केली जाणार आहे. मोईद खानने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. मात्र, खासदार अवदेश प्रसाद यांनी वकिलपत्र घेतलं. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील नेते आणि मंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. आरोपींवर कठोर कारवाई केली
रमजान ईद निमित्ताने नाशिकच्या मालेगावमध्ये ( Palestine Flag Malegaon ) गुरुवारी, दि. ११ एप्रिल रोजी कॉलेज ग्राऊंडवर सामुदायिक नमाज पठण सुरू असताना एका मुस्लिम तरुणाने पॅलेस्टीनचा ध्वज फडकवत समर्थन केलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
र्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यापासून कट्टरपंथीयांच्या उपद्रवामध्ये वाढ झाली आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात १ ऑक्टोबर २०२३ रोजी ईद मिलाद मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली आहे अनेक वाहने आणि घरांनाही लक्ष्य करण्यात आले. या मिरवणुकीची व्हायरल झालेली छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये अखंड भारताचा नकाशा हिरव्या रंगाने रंगवण्यात आला असून त्यावर मुघल शासक औरंगजेबाचे चित्र छापण्यात आले आहे. इस्लामिक शासक टिपू सुलतान आणि त्याच्या तलवारीचे कटआउट देखील प्रदर्शनात होते.
अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे आज गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी आसाममधील तेजपूर येथील वायुसेनेच्या तळावरून ‘सुखोई ३० एमकेआय’ या लढाऊ विमानातून ऐतिहासिक हवाई सफर केली. भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर (प्रमुख) असलेल्या राष्ट्रपतींनी वायुसेनेच्या तळावर परत येण्यापूर्वी हिमालयाच्या सफरी बरोबरच ब्रह्मपुत्रा आणि तेजपूर खोऱ्यात सुमारे ३० मिनिटे हवाई सफरीचा आनंद लुटला.
मुस्लीमांनी नवं वर्ष साजरं करण हराम आहे, त्याऐवजी रात्री अजान, कुराण तिलाबत आणि मेहफिल-ए मिलाद (धार्मिक कार्यक्रम) ) आयोजित करा, असे आवाहन रझा अकादमी तर्फे करण्यात आले आहे. रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी दि. ३० डिंसेबर एक व्हीडिओ ट्विट करत मुस्लीमांनी नवं वर्ष साजरे करणे हे हराम आहे असल्याचे म्हटले आहे. त्या व्हीडिओमध्ये सईद नूरी यांनी ३१ डिंसेबरला नवे वर्ष साजरे न करण्याचे आव्हान मुस्लीमांना केले आहे. तसेच नूरी यांनी ३१ डिंसेबर रोजी रात्रभर मशीदी खुल्या ठेवण्याची मागणी केली आहे.
सेलिब्रेशनच्या नावाखाली अशा पार्टीमध्ये घृणास्पद कृत्य केले जातात, अशा वाईट कृत्यांमुळे सैतानालाही लाज वाटू शकते, असे ही नूरी म्हणाले. तसेच अशी बेकायदा आणि हराम कामे करण्यात सर्व जाती-धर्माचे आणि वयोगटाचे लोक सामील असतात, असे वक्तव्य रझा अकादमी प्रमुख सईद नूरी यांनी केले आहे. मुस्लीमांनी नवं वर्ष साजरं करण हराम आहे, त्याऐवजी रात्री अजान, कुराण तिलाबत आणि मेहफिल-ए मिलाद (धार्मिक कार्यक्रम) ) आयोजित करा, असे आवाहन रझा अकादमी तर्फे करण्यात आले आहे.
मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह वादावर जिल्हा न्यायालयाने शनिवारी दि.२४ डिसेंबर रोजी मोठा आदेश दिलाय. या आदेशात ही वाराणसीच्या ज्ञानवापी परिसराप्रमाणे सर्वेक्षण होणार आहे. हिंदू सेनेच्या याचिकेवर वरिष्ठ न्यायालयाने हा आदेश दिलाय. वर्षभरापूर्वी मथुरेच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र जिल्हा न्यायालयांच्या आदेशानुसार शाही ईदगाह येथे २ जानेवारीपासून सर्वेक्षण केले जाणार आहे. २० जानेवारीला हा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.
मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मस्थान आणि शाही इदगाह मशीद वादाच्या प्रकरणी हिंदू सेनेच्या दाव्यावर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर (३) यांनी ईदगाहच्या ‘अमीन’ सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
अरबस्तानातील वाळवंटात वाळूची वादळं वरचेवर उठतात. पण, १२ वर्षांपूर्वी उठलेल्या जनशक्तीच्या वादळाने तेथील अनेक देशांतील सत्ता उलथवून टाकल्या. अरब लोकांनी लोकशाहीसाठी उभारलेलं आंदोलन असं त्याचं वर्णन पाश्चात्त्य जगात केलं जातं. ’अरब स्प्रिंग’ नावाने ओळखल्या जाणार्या या आंदोलनाविषयी, त्याच्या फलनिष्पत्तीविषयी केलेले हे सिंहावलोकन...
पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी १९७१ साली बंगालीभाषकांसह हिंदूचा केलेला नरसंहार बिलावल भुट्टो यांनी आठवावा. त्याद्वारे अल्पसंख्यांकांविषयी पाकचे धोरण अद्यापही बदलले नसल्याचे दिसून आले आहे, अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाने पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना सुनावले आहे.
पाकिस्तानने काश्मीर मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी कधीही सनदशीर, शांततामय मार्गाचा पुरस्कार केला नाही. त्यासाठी त्याने युद्ध आणि युद्धात मार खाल्ल्यानंतर दहशतवादाचा अवलंब केला. त्याच्या याच धोरणामुळे जम्मू-काश्मीर रक्तरंजित झाले, काश्मिरी नागरिकांबरोबरच सीमेवर तैनात भारतमातेचे सुपुत्र हुतात्मा झाले अन् दहशतवादी हल्ल्यांत सर्वसामान्य नागरिकही मृत्युमुखी पडले.
आजच्या तारखेला ठीक १४ वर्षांपूर्वी दहा दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरुन १६६ जणांचे निष्पाप बळी घेतले आणि शेकडो नागरिक जखमी झाले. अशा या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेली पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’, त्याचे अफगाणिस्तान कनेक्शन आणि एकूणच या हल्ल्यामागील असेच काही धागेदोरे उलगडणारा करणारा हा विशेष लेख...
( Asia Cup 2023 ) : आशिया चषक २०२३ साठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नसल्याची घोषणा क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी केली. २००८ साली टीम इंडिया आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या नापाक कारवायांमुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले.परिणामी भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा करणे टाळले. आशिया चषक २०२३ मालिकेसाठी पाकिस्तानात जाऊन खेळण्यास असहमती दर्शवल्याने पाकिस्तानचा तीळपापड झाला. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अन्वरने पाकिस्ताननेही आगामी वर्ल्डकप मालिके
भारत आणि इंटरपोल या दोघांसाठी सध्याचा काळ अतिशय महत्वाचा आहे. जगापुढे दहशतवादाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे दहशतवादाचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाने एकजूट होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
ती मुलींचा सांभाळ करू शकत नाही. मुलींच्या शिक्षणाचा खर्चही उचलू शकत नाही. तसेच, ती जिथे राहते त्या परिसरात तिची लहान मुलगी सारखी आजारी पडते. त्यामुळे मुलींचा ताबा तिच्या वडिलांकडे द्यावा, असे त्या मुलींच्या वडिलांचे म्हणणे. यावर त्या मुलींच्या आईचे म्हणणे की, ”मी मुलींच्या शिक्षणाचा खर्च करू शकते. पण, या हॉटेलमधून मुलींनी बाहेर पाऊल टाकताच त्यांना पकडले जाईल आणि बेकायदेशीररित्या माझ्यापासून दूर करून त्यांना त्यांच्या इच्छेविरूद्ध त्यांच्या पित्याकडे राहण्यास मजबूर केले जाईल. इतकेच काय? मुलींचे वडील सत्ता सं
पाकिस्तानातील वाढती महागाई आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या भीषण स्थितीचा सामान्य पाकिस्तानींच्या क्रयशक्तीवर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच, विविध वस्तूंच्या किमतींनी आज तेथे सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. परिणामी, ईदसारख्या सणाच्या दिवशीही पाकिस्तानमधील बाजारपेठा गजबजलेल्या दिसत नाहीत की, उद्योजकांची कुठलीही भरभराट झाली नाही.
“देशातील हिंदू समाज गाईला माता मानतो. त्यामुळे मुस्लीम समुदायाने येत्या बकरी ईदच्या दिवशी गाईची कुर्बानी टाळावी,” असे आवाहन ‘ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे (एआययुडीएफ) वादग्रस्त खासदार आणि आसाम जमियत उलेमाचे प्रदेशाध्यक्ष मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनी नुकतेच केले.
ज्यांना इस्लामबाबत काही समस्या असतील, तर त्यांनी, त्यांची इच्छा असेल त्या देशात जावे, असे मौलाना मदनी यांनी म्हटले.याचा अर्थ, मुस्लीम समाज येथून कोठे जाणार नाही. ज्यांना इस्लाम पसंत नाही अशांनीच अन्य देशांमध्ये स्थलांतर करावे,असा होत नाही का? मुस्लीम संघटनांची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत याची कल्पना अशा वक्तव्यावरून यावी.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैय्या सईद यांना विशेष ‘सीबीआय’ न्यायालयाने समन्स बजावले आहे. रुबैय्या यांच्या १९८९ साली झालेल्या अपहरणाच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना १५ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणात दहशतवादी आणि फुटीरतावादी नेता यासिन मलिकसह अन्य आरोपी आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी जुलैमध्ये जम्मू येथील ‘टाडा’ न्यायालयात होणार आहे.
ज्ञानवापी मशीद, शाही ईदगाह मशीद व अन्य मशीद-दर्गे मंदिरे पाडून बांधल्याचे प्रकरण न्यायालयात गेलेले असतानाच देशातील ३६ हजार मंदिरे पाडण्यात आली आणि त्यावर मशिदी बांधण्यात आल्या, असे विधान कर्नाटक भाजपचे आमदार के. एस. ईश्वराप्पा यांनी केले आहे.
वाराणसी येथील ज्ञानवापी ढाचा, मथुरा येथील शाही ईदगाह यांसारख्या हिंदू मंदिरे पडून उभारलेल्या मशिदीच्या विरोधात हिंदू संघटनानांनी न्यायालयीन मार्गाने आवाज उठवला आहे
शरद पवार कधी पंतप्रधान होणार नव्हतेच अन् यापुढेही होणार नाहीत. पण, जर झालेच असते, तर औरंगजेबाचे भारताला हिरवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ते कामाला लागले असते. तसे होऊ नये म्हणूनच नियतीने पवारांना कायम भावीच ठेवले.
काशीतील ज्ञानवापी ढाच्याचा वाद पेटलेला असतानाच आता मथुरेतील मशिदीचा वादही ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. मथुरेतील कृष्णजन्मभूमीच्या जागी मशीद उभारली गेली आहे याविरोधातलं याचिका न्यायालयात दाखल केली गेली आहे. तब्बल ११ याचिका विविध न्यायालयात दाखल केली इल्या आहेत. हिंदू संघटनांकडून या जागी पूजेअर्चेसाठी परवानगी मागणारी याचिका दाखल केली गेली आहे.
ज्ञानवापीनंतर मथुरेतील वादग्रस्त शाही ईदगाह मशीद ‘सील’ करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी हिंदू पक्षकारांनी याचिका दाखल केली आहे.
मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात ४ मे पासून आंदोलन करण्यावर मनसे ठाम असून, हे आंदोलन कसे करावे या बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याना सूचना दिल्या आहेत
जोधपूर जिल्ह्यातल्या जलोरी गेट परिसरात सोमवारी (दि. २ मे) ईदच्या आदल्या दिवशी दोन गटांत हिंसाचार झाला. भगवान परशुराम जयंती आणि ईद हे एकाच दिवशी आल्याने आणि स्वातंत्र्य सैनिकाच्या पुतळ्यावर ध्वज फडकवल्याच्या वादातून हिंसाचार झाला.
" उद्या ईदचा सण आहे, मुस्लिम समाजाचा हा सण आनंदात साजरा व्हावा. आपले आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्यतृतीया सणानिमित्त कुठेही आरती करू नका. आपला कुठल्याही धर्मच्या सणांना विरोध नाही." अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना ट्विटरवर आवाहन केले आहे
स्वातंत्र्यापासूनच नव्हे, तर अगदी प्राचीन काळापासून भारताने स्वतःहून कधीही कोणावरही आक्रमण केलेले नाही. मात्र, देशात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून भारत सीमा संरक्षणाविषयी अधिक सतर्क आणि आक्रमक झाल्याचे दिसले
ईशान्य भारतातील थोर स्वातंत्र्यसेनानी, नागा संस्कृतीच्या मूळावर उठलेल्या ब्रिटिशांशी धैर्याने आणि समाजाला संघटित करुन संघर्ष करणाऱ्या राणी गाईदिन्ल्यू माँ यांची आज जयंती. तेव्हा राणी गाईदिन्ल्यू यांच्या जयंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर या वीरांगनेच्या शौर्यगाथेचा आढावा घेणारा हा लेख...
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जनजातीय योद्ध्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. परंतु, हा इतिहास आजही दुर्लक्षित, वंचित व अभ्यासापासून दूर आहे. इंग्रजांनी मांडणी केलेल्या इतिहासात विघटन वाद, अलगवाद, जातीयता, विभाजन, वर्गवारी, वर्णभेद करणारा असल्याने व त्याचा पगडा आणि प्रभाव समाजव्यवस्थेवर वर्षानुवर्षे पडल्यामुळे, जनजाती समाजाचा प्राचीन काळापासूनचा गौरवशाली इतिहास आजही प्रतीक्षा करतो आहे.
“तालिबानला पाश्चात्य देशांनी मान्यता न दिल्यास पुन्हा एकदा ९/११ सारखा दहशतवादी हल्ला घडण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे तालिबानला मान्यता न देण्याची चूक या देशांनी करू नये,” असा इशारा पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी म्हटले आहे.