( Ayodhya city occasion of Shri Ram birth anniversary ) रामनवमीनिमित्त अयोध्येत उत्साहाचे वातावरण होते. श्रीराम जन्मोत्सवाच्या आनंदात संपूर्ण अयोध्यानगरी तल्लीन झाली होती. रविवार, दि. ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरामललाच्या कपाळी लावण्यात आलेल्या सूर्यतिलकाचे दर्शन सार्या भाविकांनी घेतले. गेल्यावर्षीसुद्धा अशा प्रकारे सूयर्र्तिलक लावण्यात आला होता. श्रीराम नवमीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचले होते. राम मंदिरासह अयोध्येतील सर्व मंद
Read More
( Sri Chaitanya Sampradaya 55th ramnavmi ) ठाणे पूर्व भागातील श्री चैतन्य सांप्रदाय भजनी मंडळाच्या विद्यमाने चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्या पुरातन श्री विठ्ठल मंदिरात ३० मार्च ते ७ एप्रिल दरम्यान ५५ व्या श्री रामनवमी जन्मोत्सवासह अखंड हरिनाम यज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री संत सेवक ह.भ.प.ज्ञानेश्वर किसन जमदाडे यांनी दिली.
( Tributes to the late Yashwantrao Chavan on his birth anniversary ) आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त लंडन येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. दि. २४ एप्रिल आणि दि. २५ एप्रिल रोजी ही परिषद होणार आहे.
प्रभू श्रीरामांची अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना ( Shri Ram's Temple ) होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या मंदिरनिर्माणाची वाट कित्येक पिढ्यांनी पाहिली, तो क्षण ‘याचि देहे याचि डोळा’ आपण अनुभवला. या घटनेचे असंख्य कंगोरे आहेत. या कंगोर्यांचा घेतलेला हा मागोवा.
मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते व पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले जाते. परंतु त्या दिवशी या महापुरुषांच्या प्रतिमेसह त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देणारे फलक ठेवण्यात येत नव्हते. त्यामुळे सर्व सामान्यांना महापुरुषांच्या जीवन चरित्राबाबत योग्य माहिती मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने थोर महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलक सुद्धा लावाव
Atal Bihari Vajpayee भाजपचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची दि: २५ डिसेंबर २०२४ रोजी १०० वी जयंती आहे. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील सदैव अटल स्मारक येथे जाऊन अटल बिहरी वाजपेयी यांना पुष्पांजली वाहिली आहे.
(PM Narendra Modi) माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या १००व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २५ डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात केन – बेटवा नदी जोडप्रकल्पासह विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
दिग्गज कलाकार व भारतीय चित्रपटातील बहुमूल्य योगदान देणार्या राज कपूर यांच्या जन्माला आज दि. १४ डिसेंबर रोजी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा धावता आढावा आणि राज कपूर यांच्या सिनेस्मृतीला उजाळा देणारा हा लेख...
शहरातील शाळा, महाविद्यालयांना उद्या मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) सुट्टी द्या, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जंयतीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयने ही मागणी केली. तसेच या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील पुणे दौरा असल्याने अनेक रस्ते बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरीता ही मागणी करण्यात आली.
माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित माथाडी कामगार मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार, माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. मान्यवरांनी स्व अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माथाडी भूषण पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्
स्वा. सावरकर आणि पं. नेहरु या दोघांच्याही तुलनेतला महत्त्वाचा भाग हा आहे की, हे दोघेही महापुरुष नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध टोकावर उभे होते. त्यांच्या जीवनातील काही समांतर गोष्टी समोरासमोर ठेवून ही तुलना जर केली तर एक वेगळेच चित्र आपल्यासमोर उभे राहाते.
आधुनिकता, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, विज्ञाननिष्ठता आणि नव्या तंत्रज्ञानासंबंधी सावरकरांचे विचार कोरोना संकटानंतर नव्या भारताचे निर्माण करताना आजही प्रासंगिक ठरत आहेत.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे द्रष्टे महापुरुष. असामान्य व्यक्ती काळाच्या दोन पावलं पुढे असतात; पण सावरकरांसारखे महापुरुष काळाच्या शंभर पावलं पुढे असतात. सावरकरांनी वर्तवलेले भविष्य काही दशकांनी सत्यात उतरल्यावर सामान्य व्यक्तीला त्याची प्रचिती येते. इतिहास आणि वर्तमानाचे तटस्थ, चिकित्सक आणि बुद्धिवादी दृष्टिकोनातून केलेले अध्ययन, सूक्ष्म आकलनशक्ती नि त्याचे वास्तववादी भूमिकेतून केलेले विश्लेषण, यामुळे सावरकर, ‘द्रष्टे’ ठरतात.
अंदमानातून इंग्रजांना माफीची पत्रे पाठवून आणि त्यांच्या सर्व अटी मान्य करून सावरकरांनी स्वतःची सुटका करून घेतली. या गोष्टीचं भांडवल करून त्यामागची सत्य परिस्थिती काय होती, हे जाणून न घेता काही लोक सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणून हिणवतात. असे लोक ‘सावरकरांची माफीपत्रे’ पुरावा म्हणून दाखवतात. ज्या लोकांना या पत्रांमागील सत्य काय आहे, हे ठाऊक नसतं ते या लोकांची शिकार होतात.
संघर्षाच्या इतिहासाबद्दल सर्वांना सारखीच भावना आहे. त्यामुळे एक राष्ट्र, एक जाती (जन्मजात ‘जात’ या अर्थाने नव्हे) आणि समान संस्कृती या तिन्ही लक्षणांनी युक्त ते ‘हिंदुत्व’ असे सावरकरांनी मानले.
गांधीहत्येच्या प्रकरणात सावरकरांवर फक्त संशयित आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता आणि नंतर त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. हीच खरी वस्तुस्थिती असल्याची जाणीव या संदर्भातील अनेक पुस्तकांचा आणि साहित्याचा विचारपूर्वक अभ्यास केल्यानंतर सातत्याने होत राहते.
आजच नव्हे तर ही दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वे हयात असतानाही ‘सावरकर-गांधी’ नांवं उच्चारताच भुवया उंचावून आणि मग आपसूक ’लेबल’ जोडले जात. या दोघांविषयी पूर्वग्रह मनात ठेवल्याने एक साचेबंदपणा त्यांच्या विचारांना चिकटला. तथापि सापेक्ष बुद्धीने तौलनिक अभ्यास करण्याची वृत्ती आवश्यक आहे.
वीर सावरकर नास्तिक, अध्यात्मविरोधी तर नव्हतेच, उलट ते मनाने, कार्याने उच्चप्रतीचे अध्यात्मवादी होते. प्रथम आपण अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्मवादी कोण? याची संक्षिप्त चर्चा करून हे विशेषण सावरकरांना किती प्रमाणात लागू पडतं, याचं परीक्षण करू.
सावरकरांसारख्या देशभक्त अन् राष्ट्रहितैषी घटकांसाठी आग्रही असणार्या व्यक्तीवर फाळणीवादी, सत्तापिपासू असे निरर्थक अन् अश्लाघ्य आरोप केले जातात, तो आक्षेप म्हणजे, सावरकरांनी मुस्लीमबहुल भागात हिंदू महासभेचे अध्यक्ष या नात्याने मुस्लीम लीगसोबत संयुक्त मंत्रिमंडळे स्थापण्यास अनुमती दिली होती हा होय. तथापि, सावरकरांच्या राजकारणाची मूलतत्त्वे समजून घेतल्यास, या कृतीवरून होणार्या आरोपांतील फोलपणा सहज ध्यानात यावा!
संघ व सावरकर या नात्यातही काही काळ उणे अधिक प्रमाणात प्रसंग आले असतीलही. परंतु, या निवडक प्रसंगांमुळे थेट या पवित्र नात्यालाच दुय्यम किंवा अयोग्य ठरवण्याचा काही अंशी झालेला प्रयत्न साफ चुकीचा वाटतो. संघाला आजवर सावरकर कुटुंबाचा कधीही विसर पडलेला नाही आणि भविष्यात कधीही पडणार नाही हेही तितकंच खरं आहे.
तत्कालीन हिंदू महासभेने (ज्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते) फाळणीला कडाडून विरोध केला आणि धर्माच्या आधारावर होणारी ही फाळणी हिंदुस्थानच्या हिताची नाही, हे ठणकावून सांगितले होते. त्याच काळात सावरकरांनी द्विराष्ट्रवादाची (स्वतंत्र हिंदू आणि मुस्लीम राष्ट्र) भूमिका घेतली आणि तेच या भूमिकेचे प्रणेते आहेत अशा आशयाचे निराधार आरोप सावरकरांवर झाले.
सावरकरांच्या निर्वाह भत्त्याविषयी माहिती घ्यायची असेल, तर त्यांच्या रत्नागिरीतल्या वास्तव्यावर प्रकाश टाकावा लागेल. रत्नागिरीत वास्तव्याला असताना सावरकरांची आर्थिक परिस्थिती कशी होती, त्यांनी ब्रिटिशांकडे निर्वाह भत्ता का मागितला, या प्रश्नांची उकल होणे आवश्यक आहे.
सावरकर आणि अल्पसंख्याक धोरण या विषयावर दीर्घ चिंतन होणे आवश्यक आहे. उगाच कोणीही उठावं आणि कोणतीही माहिती जाणून न घेता सावरकरांबद्दल, त्यांच्या हिंदुत्वाबद्दल, अल्पसंख्याक धोरणाबद्दल बोलावं, इतका हा साधा सोपा विषय नाही. इंटरनेटवर माहिती शोधून, पुस्तकं वाचून सावरकरांबद्दल समजेल, पण ‘सावरकर’ समजतीलच असं नाही. सावरकर ही केवळ एक व्यक्ती नसून एक प्रगल्भ विचारसरणी आहे. धर्म, शास्त्र, दूरदृष्टी, देशभक्ती आणि निःपक्षपतीपणाच्या भरभक्कम आधारावर उभी असणारी ही विचारसरणी आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावर अस
सावरकरांच्या गाईवरील अनेक लेखांपैकी पहिल्या लेखाचे नावच होते ‘गाय एक उपयुक्त पशू आहे, माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे!’ या लेखातील मूळ अर्थ न समजता आणि महत्त्वाचे म्हणजे तो लेख पूर्ण न वाचता ‘सावरकर वीर, पण सैनिक नव्हे, हिंदुहृदयसम्राट तर नव्हेच नव्हे!’ असे प्रतिपादन केले जाते. अर्थात, सावरकरांच्या हयातीतसुद्धा अशी टीका होत होती आणि स्वतः सावरकरांनी त्याला उत्तर दिले आहे.
‘वंशश्रेष्ठत्व’ याऐवजी सावरकरांनी जातिवादाला प्राधान्य दिले किंवा वर्णसंस्थेतील उच्च वर्णाचा वापर हिटलरच्या ‘मास्टर रेस’ या संकल्पनेप्रमाणे केला, असा आरोपही बर्याचदा ऐकला आहे. पण, सावरकर हे नेहमी जातिव्यवस्थेविरुद्ध उभे होते. सावरकरांनी अस्पृश्य मुलांसाठी शाळा स्थापन करणे, सर्व जातींना हिंदू सणांच्या एकत्रित उत्सवासाठी प्रोत्साहित करणे आणि जाती-जातींतील भेदभाव नष्ट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले.
१९४४ पासूनच वीर सावरकरांनी राज्यघटना कशी असावी, याविषयी अनेक भाषणांतून आपली मते मांडली होती. त्यांच्या सगळ्या भाषणांचा अभ्यास करता असेच आढळून येते की, वीर सावरकर हे लोकशाहीविरोधी अजिबात नव्हते. सर्वांना समान हक्काने वागणे या लोकशाहीच्या नियमाचे तर त्यांनी स्वतः आचरण केले होते.
होऊनिया मुक्त स्वतः, करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या सृजनरक्षणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला - स्वातंत्र्यवीर सावरकर (ऐक भविष्याला) सावरकरांचे मानवतेच्या स्वातंत्र्याचे भव्य स्वप्न होते. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. समाजसुधारक म्हणून ते अल्प परिचित आहेत.
सावरकर जिथे गेले तिथे क्रांतिकार्य केले. तरुण जागृत केले. सावरकर नाशिकमध्ये होते, तिथेही क्रांतिकारी चळवळी चालू केल्या. इंग्लंडमध्ये गेले, तिथेही क्रांतिकार्य केले. अंदमानात शिक्षा भोगत असताना कैद्यांना जागृत करून क्रांतिकार्यात सहभागी केले. अंदमानातून रत्नागिरीत आले, तिथेही त्यांनी आपले क्रांतिकारी कार्य सुरूच ठेवले. क्रांतिकार्याचा व भारतमातेच्या स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेऊन ती पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांनी ते जिथे असतील तिथे प्रयत्न केले आहेत.
हिंदूंना झुकते माप देणारा दृष्टिकोन सावरकरांचा नव्हता आणि त्यामुळे पक्षपाती मानवतावादाचा आरोप उद्भवूच शकत नाही. त्या आरोपातला समजून घेण्याचा उरलेला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सावरकरांचा मानवतावाद. त्यांच्या मानवतावादाला जातीची, धर्माची, राजकीय मतांची बंधने किंवा कुंपणे नव्हती.
तात्यारावांच्या आयुष्यातील अशीच एक घटना ज्यावरून त्यांच्यावर आक्षेप नोंदवला जातो ती म्हणजे, त्रावणकोर आणि नेपाळ सारख्या संस्थानांना त्यांनी दिलेला पाठिंबा. पण, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच सावरकरांनी त्रावणकोर व नेपाळला पाठिंबा दिला हे स्पष्ट होते.
१९४२च्या ‘चले जाव’ चळवळीला स्वा. सावरकरांनी विरोध केला अथवा पाठिंबा दिला नाही, हा आरोप त्यांच्यावर केला जातो. सावरकरांनी या चळवळीला विरोध करण्याची कारणे समजावून घेण्यासाठी १९४२ची ‘चले जाव’ ही चळवळ नक्की काय होती? तिचे स्वरूप कसे व किती प्रभावी होते, ही पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडमध्ये प्रचंड संशोधन करून लिहिलेला ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ सगळ्याच दृष्टीने ऐतिहासिक ठरला. ‘क्रांतिकारकांची गीता’ ठरलेल्या या ग्रंथावर प्रकाशनाआधीच बंदी आली होती. प्रकाशनाआधीच बंदी आणलेला बहुधा हा जगातील पहिलाच ग्रंथ असावा. या ग्रंथाने इतिहास निर्माण केला, तसेच त्याच्या मूळ हस्तलिखिताचा आणि प्रकाशनाचा इतिहासही रोमहर्षक आहे.
आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३८व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या शिक्षामाफी संबंधी निवेदनांवरून केल्या जाणार्या आरोपांचे खंडन करण्याचे योजिले आहे. पण, जरा वेगळ्या मार्गाने. जपान मार्गे सावरकर.
सावरकर आणि भगतसिंग या दोघांचेही भाषिक विचार बघितले की, हे लक्षात येते की, या दोन्ही महान विचारवंतांना परकीय भाषांविषयी आकस अथवा तिरस्कार नव्हता. स्वतंत्र भारताच्या संघटित, एकात्म, स्वतंत्र वाटचालीसाठी भाषा धोरण काय असावे, याबाबत दोघांमध्येही बर्यापैकी एकवाक्यता होती. --
या उक्तीला सर्वार्थाने सार्थ करणार्या आणि आपल्या पतींनी (सावरकर बंधूंनी) चेतवलेल्या यज्ञकुंडात झोकून देऊन पतीविरह, हालअपेष्टा, उपासमार सहन करत आपल्या ध्येयापासून काकणभरही न ढळणार्या सावरकर कुटुंबातील तीन धीरोदात्त स्त्रिया, यशोदाबाई गणेश सावरकर (येसू वहिनी), यमुनाबाई विनायक सावरकर (माई) आणि शांताबाई नारायण सावरकर (ताई). अशा या वीरांगनांची शौर्यगाथा आजच्या तरुण पिढीला माहिती असणं, हे अज्ञात बलिदान प्रत्येक भारतीयाला ज्ञात होणं आवश्यक आहे आणि याच सार्थ भावनेने आपल्यासमोर हा इतिहास त्या तिघी... स्वातंत्र्यकु
एक व्यक्ती आयुष्यात काय काय करू शकते? तर विचारणार्याला तुम्ही सावरकरांचे तुम्हाला माहिती असलेले वर्णन करा. उत्तम लेखक, कवी, भाषांतरकार, क्रांतिकारक, भाषाशुद्धी, विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक आणि अजून बरंच काही...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिल्या फळीतील प्रचारक व धुरंधर पत्रकार नारायण बाळकृष्ण लेले म्हणजेच आपले ना. बा. लेले, संघ परिवारातील बापूराव लेले होत. यांच्या जन्मास १०० वर्षे होत आहेत. त्यांच्या महनीय स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न...
‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’चा संदेश देत युवांच्या मनात नवचेतना जागृत करणारे युगप्रवर्तक, महान संन्यासी स्वामी विवेकानंद. विवेकानंदांचे विचार केवळ भारतभूमीपुरते मर्यादित नव्हते, तर अवघ्या जगाला त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. स्वामीजींचे विचार कालातीत आहेत. तेव्हा, आज स्वामी विवेकानंदांची जयंती आणि ‘राष्ट्रीय युवा दिना’निमित्त त्यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करुया.
संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्राने प्रेरित होऊन गेली १५वर्ष कल्याण पश्चिम परिसरात मिलिंदनगर येथे राहणारा सागर तोडकर हा तरुण संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता सप्ताह राबवित असतो.
क्रांती ही दुसर्यांसाठी असते की स्वत:साठी? जगात अनेक क्रांतिकारक झाले, पण हा मूलभूत प्रश्न त्यांच्या जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही पडलाच. या सार्याला अपवाद आहेत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या क्रांतीतील संतत्व जाणून घ्यायलाच हवे.
पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन, पुणे मराठी ग्रंथालय आणि स्वयं महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कवयित्री संमेलन
भारतीय जनता पक्षाचे संस्थापक, देशाचे माजी पंतप्रधान आणि राजकीय जीवनातही कवी, तत्त्वचिंतक म्हणून आपला अमीट ठसा उमटवणार्या अटलबिहारी वाजपेयी यांची आज ९५ वी जयंती. त्यानिमित्त अटलजींना अभिवादन करणारा हा लेख...
भारतीय जनता पक्षाच्या बांधणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा गोपीनाथराव मुंडे यांची १२ डिसेंबर ही जयंती. यानिमित्त गोपीनाथरावांबरोबर १९८०च्या दशकात पक्षाचे काम करतानाच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.
आज १२ डिसेंबर. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस. महाराष्ट्राच्या राजकारणात तीन दशकांपेक्षा अधिक काळ ज्यांनी अधिराज्य गाजविले, त्या धाडसी, अभ्यासू, ओबीसी राजकीय नेत्याच्या सामाजिक समरसतेच्या संकल्पनेवर प्रकाश टाकणारा हा लेख...
“मातृशक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. झाशीच्या राणीच्या शौर्याचे वर्णन हे शूरत्वाच्या शब्दांनी बांधता येत नाही,” असे सांगत चतुरस्त्र वक्ता प्रकाश पाठक यांनी यावेळी राणी लक्ष्मीबाई यांचे लढाईतील प्रसंग स्पष्ट केले.
समाजजीवनाच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दत्तोपंतांनी स्थापन केलेल्या संस्था आज प्रतिष्ठाप्राप्त आणि एकूण धोरणांना इष्ट वळण देण्याची क्षमता असलेल्या संघटना या नात्याने सुप्रतिष्ठित झाल्या आहेत. ‘दाही दिशांना जाऊ फिरू, मेघासम आकाश भरू, अथक निरंतर परिश्रमाने, या भूमीचा स्वर्ग करू’ अशी अत्यंत उदात्त विश्वासक प्रेरणा हे दत्तोपंत ठेंगडी यांच्या सार्थक जीवनाचे शाश्वत सार आहे.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे असे नेहेमीच म्हटले जाते. मात्र या विविधतेतील एकतेला देशाच्या नकाशावर ओळख मिळवून देणाऱ्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४४ वी जयंती आज देशभर साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने विविधतेत एकता हीच आपली ओळख असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशाचे माजी उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त आज मुंबई येथे राष्ट्रीय एकता दौडचे (रन फॉर युनिटी) आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवून एकता दौडला रवाना केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी ‘राष्ट्रीय एकता दिवस’