मायक्रोसॉफ्ट क्लाउडमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सबंध जगाला मोठा फटका बसला. जगभरातील बँकिंग सिस्टमसह विमान वाहतूक सेवेलाही मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.
Read More
मायक्रोसॉफ्ट क्लाउडमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. या तांत्रिक बिघाडाचा देशातील सरकारी यंत्रणेला मोठा फटका बसला आहे.
जगातील आयटी क्षेत्राचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे उद्योजक, समाजसेवक व मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह संस्थापक, बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशन सहसंस्थापक बिल गेट्स यांना किस ह्युमेनिटेरियन अवार्डस २०२३ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. मानवी जीवनात बदल घडवून समाजसेवेतील त्यांचे बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. २८ फेब्रुवारी रोजी भुवनेश्वर ओडिसा येथे त्यांच्या वैश्विक आरोग्य, शिक्षण, हवामान बदल, तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या जगातील पहिल्या स्मार्ट रोबोट्सच्या पत्रकार परिषदेत रोबोट्सनी सांगितले आहे की ते मानवाविरुद्ध बंड करणार नाहीत. या पत्रकार परिषदेत सहभागी असलेले सर्व रोबो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयद्वारे चालवले जाणार होते. पत्रकार परिषदेत सहभागी होण्यासाठी सुमारे ३००० तज्ञांसह ५१ रोबोट आले होते. त्यांनी अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
मुंबई : भारतातील ग्रामीण भागात आता इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विस्तार करणे शक्य होणार आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी मायक्रोसॉफ्ट आणि एअरजल्दी यांच्यात भागीदारी करून हा विस्तार होणार आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र सहभागातून ग्रामीण भागात इंटरनेट विस्तार करणार आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि AirJaldi यांनी भारताच्या ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर आणि अर्थपूर्ण कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 'कंटेंटफुल कनेक्टिव्हिटी' नावाच्या तीन वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराद्वारे AirJaldi नेटवर्कचा विस्तार करणे हा क
साधारण महिन्याभरापूर्वीचीच एक गोष्ट. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने ‘ग्लोबल सिक्युरिटी’ या विषयावर मंथन केले. चीनशी सुरू असलेल्या शीतयुद्धाचा विचार करता, आंतरराष्ट्रीय सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यासाठी भारताची मदत घ्यावी, असाही अमेरिकेचा मानस आहे.
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स २ दिवसांपूर्वी सन व्हॅली कॉन्फरन्समध्ये भाग घेऊन आयडाहो (यूएसए) येथे परत आले आहेत. या अब्जाधीश समर कॅम्पमध्ये त्यांच्याशिवाय वॉरेन बफे, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग यांच्यासह जगातील अनेक बड्या उद्योजक उपस्थित होते. एका अहवालानुसार, येथे गेट्स यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल चर्चा केली. घटस्फोटासाठी आपण स्वतःच जबाबदार असून केवळ त्याचाच 'दोष' असल्याचे त्याने म्हटले आहे. गेट्सने मे महिन्यात मेलिंडा गेट्सबरोबरचे २७ वर्षांचे लग्न संपवण्याची घोषणा केली.
२०२० मध्ये जगावर कोरोनाचे मोठे संकट घोंघावत होते. जगभरातील नागरिकांना कोरोनामुळे अनेकविध संकटांचा सामना करावा लागला. महामारी ही अचानक येत असते. तशी ती आलीदेखील. मात्र, मानवी जीवनात भविष्यातदेखील काही संकटे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतात कोरोना लसीकरणाच्या मोठ्या मोहिमेची आता सुरुवात केली जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे (बीएमजीएफ) सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कोरोना महामारी आणि लसीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. हर्ड इम्युनिटीद्वारे कोरोना महामारी संपेल या भरवशावर बसून चालणार नाही, कोरोनाची लस यासाठी महत्वाची आहे. तसेच कोरोना लसीच्या निर्मितीत भारताची भूमीका महत्वाची असेल. कारण भारताकडे चांगल्या गुणवत्तेची लस निर्मिती करण्याची क्षमता आहे.
विक्रमी 'आरोग्यसेतू अॅप'चीही केली स्तुती
जगभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असताना भारत शीर्षनेतृत्वात स्थान मिळवतो आहे. “नरेंद्र मोदी काय करतात, फक्त टाळ्या वाजवायला सांगतात, दीपप्रज्वलन करायला सांगतात. मात्र, काम कोण करणार?” इत्यादी मुद्दे अनेक अंधविरोधक मांडू लागले आहेत. नरेंद्र मोदींच्या यशाकडे लक्ष वेधू इच्छिणार्यांना थेट ’अंध’ म्हणून स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली असते. त्यामुळे नरेंद्र मोदींचे काम व त्या अनुषंगाने गुणदोषविवेचन करण्याची हिंमत कोणी दाखवत नाही. त्याऐवजी प्रत्येक मोदीविरोधकाला डोक्यावर घेऊन नाचण्याचे काम ही भुतावळ करी
आता पूर्णवेळ समाजकार्य करण्याचा मानस!
‘सुपरयॉट’मध्ये १४ पाहुण्यांसह, ३१ क्रू-मेंबर्सची व्यवस्था
महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि बिल व मेलिंदा गेट्स फाऊंडेशनचे सह अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे भारतीय पोषण कृषी कोषाचा प्रारंभ झाला.
जगातील श्रीमंतांच्या यादीतील अव्वल असणारे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मोठे विधान केले आहे. 'भारतीय अर्थव्यवस्थेत तेजीने विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळे जनतेची गरीबी दूर होण्यास मदत होऊ शकते, त्यासाठी सरकारने आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींवर जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे.', असे ते म्हणाले.
जागतिक पातळीवर दिग्गज तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि गेस्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी मोदी सरकारच्या महत्वकांशी योजना असलेल्या आयुषमान भारतचे कौतुक केले आहे.
‘अॅपल’च्या उलाढालीचा १ ट्रिलियनचा भलामोठा आकडा दिसत असला तरी त्यामागच्या सृजनकथा ठाऊक असणेही तितकेच गरजेचे आहे.
छोट्याशा गॅरेज मधून सुरु झालेली हि कंपनी जगभरात ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे