Benjamin Netinahu

रामजन्मभूमी कुलूपमुक्त... अन् मोतीबागेत जल्लोष!

ही दि. १ फेब्रुवारी, १९८६ची आठवण आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीला वादग्रस्त-विवादास्पद ठरवून डिसेंबर १९४९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या कारकिदीर्र्त कुलूप ठोकण्यात आले होते आणि सकल हिंदू समाजाला, रामभक्तांना कुलूपबंद लोखंडी दरवाजाच्या बाहेरूनच रामललाचे दर्शन घ्यावे लागत होते. दरवाजाबाहेर एक छोटासा चौथरा-कट्टा बांधला होता व त्या कट्ट्यावर रामभक्त फुले, फळे अर्पण करून समाधान मानत होते. तब्बल ३५ वर्षांनंतर दि. १ फेब्रुवारी, १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयाने निर्णय दिला आणि अत्यंत अनपेक्षितपणे तो निर्णय हि

Read More

संघाला रोखणे त्यांच्या बापजाद्यांनाही जमले नाही... – डॉ. मनमोहन वैद्य यांचा काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला टोला

संघ आणि भाजप कार्यकर्त्यांना राहुल गांधी जिवंत जाळू इच्छित आहेत का ? – भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांचा जळजळीत सवाल

Read More

'राज्य कारभारात लक्ष घाला फुकाचे सल्ले देणं बंद करा'

भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणामुळे झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूनंतर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून टीका केली होती. यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना टोला ल

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121