( Bhoomi Pujan Palghar District Office of Bharatiya Janata Party ) पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार हेमंत सावरा, आमदार श्री हरिश्चंद्र भोये , भाजपा जेष्ठ कार्यकर्ते माननीय श्री बाबजी काठोले सर यांच्या शुभहस्ते पार पडला.
Read More
( Panvel RTO office shifted to Kharghar ) सध्या कळंबोली येथील इमारतीतून कार्यरत असलेले ‘पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय’ (आरटीओ) एप्रिलमध्ये खारघरच्या सेक्टर-३६ येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृह विभागाने गेल्या आठवड्यात अधिकृत आदेश जारी करून या स्थलांतरासाठी प्रशासकीय आणि आर्थिक आवश्यकतांना मान्यता दिली आहे.
थकबाकीदारांना वठणीवर आणणारी सहकार क्षेत्रातील ‘सबला’ महिला वसुली अधिकारी उज्वला जाधव-अहिरे यांच्या वाटचालीचा आढावा...
( JNPA to set up corporate office at Malet Port ) मुंबई बंदर क्षेत्रातील मालेट बंदर येथे कॉर्पोरेट कार्यालयीन इमारतीचा विकास करण्याची घोषणा ‘जनेप’ने केली आली. ‘जनेप प्राधिकरणा’चे अध्यक्ष आणि ‘वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेड’चे अध्यक्ष तथा महासंचालक उन्मेष शरद वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवार, दि. 25 मार्च रोजी ही घोषणा केली. या कॉर्पोरेट कार्यालय इमारतीच्या विकासासाठी ‘जनेप प्राधिकरणा’ला बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाकडून (एमओपीएसडब्ल्यू) तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.
मुंबई बंदर क्षेत्रातील मालेट बंदर येथे कॉर्पोरेट कार्यालयीन इमारतीचा विकास करण्याची घोषणा जेएनपीएने केली आली. जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडचे अध्यक्ष तथा महासंचालक उन्मेष शरद वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवार दि.२५ रोजी ही घोषणा केली. या कॉर्पोरेट कार्यालय इमारतीच्या विकासासाठी जनेप प्राधिकरणाला बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाकडून (एमओपीएसडब्ल्यू) तत्वतः मंजुरी मिळाली आहे.
( CM Devendra Fadnavis at the inauguration of Pravin Darekar office ) आमदार प्रविण दरेकर यांनी सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या मेहनतीतून आपली प्रतिमा, नेतृत्व, कर्तव्य या सर्व गोष्टी उभ्या केल्यात. सहकार क्षेत्रात त्यांनी ज्या प्रकारे ठसा उमटवला आहे तो मोलाचा आहे. हेच काम अधिक पुढे नेण्यासाठी 'कर्तव्यपथ' या कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आलेय. दरेकरांचे कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रत्येकाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकतेच वन विभागाचे सुवर्णपदक मिळालेले विभागीय वन अधिकारी डॉ. सुजित नेवसे यांच्याविषयी...
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आपल्या स्वप्नांच्या दिशेने गरुडझेप घेणार्या सावित्रीच्या लेकीची कथा..."संघर्ष हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग आहे, त्यावर फक्त बोलून उपयोग नाही. आपल्यासमोर येणार्या प्रत्येक अडचणींवर आपण विचारपूर्वक काम करायला हवे.” रेश्मा आरोटे यांचे हे वाक्य त्यांच्या संघर्षसंचितातून आलेले.
मुंबई महानगरात एसआरए योजना कशी राबवावी? याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (मुंबई क्षेत्र वगळून), ठाणे पराग सोमण यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांचे ही नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणे आहे.
काँग्रेसकडून विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अनेक तरुण नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मनात इच्छा असेल, तर मार्ग सापडतोच; मग ते काम कितीही कठीण का असेना! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक विडा उचलला आहे, महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा! मंत्रालयातील दलालांच्या कंबरड्यावर लाथ घातल्याशिवाय हे शक्य नाही, त्यामुळे देवाभाऊंनी सर्वात आधी ‘मंत्रालय सफाई’ची मोहीम हाती घेतली. वर्षानुवर्षे मंत्री कार्यालये अडवून बसलेल्या ‘फिक्सर्स’ना घरचा रस्ता त्यांनी दाखवला. मंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी आणि स्वीय साहाय्यकांच्या नियुक्त्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होणार नाहीत, याकडे त
राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र अद्याप सुरुच आहे. दरम्यान, मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.
मध्य प्रदेश कॅरेडरचे आयएएस अधिकारी नियाज खान यांनी म्हटले आहे की, इस्लाम धर्म हा अरब धर्म आहे. भारतातील प्रत्येकजण मूळत: हिंदू असल्याचे प्रतिपादन केले आहे. नियाज खान म्हणाले की, दुसऱ्या धर्मातर केल्याने आपली मूळ ओळख बदलत नाही. तसेच सामायिक सांस्कृतिक आणि अनुवंशिक वारसा समजावून सांगणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
वनविभागाच्या कक्षेत राहूनही वन्यजीव आणि समाजमन यांचा सारासार विचार करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्याविषयी...
'राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रामध्ये यापुढे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल', अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये एक उपप्रादेशिक कार्यालय असावे, या मागणीला जोर धरला होता. त्यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन परिवहन संबंधित कामे करण्याची महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला तसदी घ्यावी लागणार नाही ,ती सर्व कामे आता महापालिका क्षेत्रामध्ये त्य
(Pooja Khedkar Case) वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता तिच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तिच्यावर फसवणूक तसेच चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप आहे.
२०२४ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचे ठरले. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली. अवघ्या काही दिवसांनी २०२४ हे वर्ष संपेल आणि २०२५ हे वर्ष नव्याने मनोरंजनासाठी सज्ज होईल. जाणून घेऊयात २०२४ या वर्षात कोणत्या टॉप १० चित्रपटांनी तुफान कमाईसह प्रेक्षकांची मने जिंकली. ‘सॅकलिंक’ने २०२४ वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमांची यादी दिली आहे. यात हिंदीतील ४ तर आणि ६ दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे.
Thane Municipal Corporation भावी सनदी अधिकाऱ्यांसाठी ठाणे महापालिका सरसावली आहे. ठामपा संचालित चिंतामणराव (सी.डी.) देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २०२५ मध्ये दोन दिवसीय 'प्रतिरूप मुलाखत (मॉक इंटरव्ह्यु)' सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी २६ डिसेंबर पर्यत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट 'पुष्पा २' सध्या चित्रपटगृहांमध्ये अक्षरश: पैशांचा पाऊस पाडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत ‘बाहुबली २’, ‘आरआरआर’, ‘जवान’, ‘पठाण’ अशा अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सहा दिवसांमध्ये देशभरात ६०० कोटींचा आकडा पार केला असून जगभरात ९०० कोटींचा पल्ला गाठला आहे.
सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २ : द रुल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. अनेक चित्रपटांच्या कमाईचे त्याने रेकॉर्ड मोॉले असून प्रदर्शनानांतरच्या पहिल्या सोमवारी कलेक्शनच्या परीक्षेत पुष्पा २ पास झाला आहे की फेल हे जाणून घ्यायला हवं. ५ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट देशभरात तेलुगु भाषेसह हिंदी, तमिळ,कन्नडा, मल्याळम आणि बंगालीत प्रदर्शित झाला. पुष्पा २ या चित्रपटाने जगभरात पाच दिवसांत ९०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरहिट चित्रपट पुष्पा २ चित्रपटाने सध्या प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनापुर्वीच रेकॉर्ड मोडला होता. आणि आता ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाल्यानंतर 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांमध्येच ३०० कोटींचा आकडा पार केला आहे.
'ईव्हीएम' हॅक करणे कोणत्याही परिस्थिती शक्य नसल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokkalingam यांनी दिली.
(IPS Officer Harsh Vardhan) पोलीस अकादमीमधले प्रशिक्षण संपवून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्याकरिता जात असणाऱ्या तरुण आयपीएस अधिकाऱ्याचा वाहन अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची दु:खद घटना कर्नाटकातील हसन जिल्ह्यात घडली आहे. हर्ष वर्धन असे २६ वर्षीय मृत आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. हर्ष वर्धन हे कर्नाटक केडरचे २०२३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मध्य प्रदेशचे मूळ रहिवासी होते. पहिल्या पोस्टिंगनंतर पदभार स्वीकारण्यासाठी जात असतानाच त्यांचा रविवारी १ डिसेंबर रोजी अपघाती मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील बिजवासन परिसरात सायबर फसवणूक प्रकरणात, एका सीएच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ईडीचे अतिरिक्त संचालक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
(Online Allowance for Polling Staff) निवडणूकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ऑनलाईन भत्ता मिळणार आहे. पूर्वी हा भत्ता मतदान केंद्र अध्यक्षांकडून मतदान संपताच रोख स्वरूपात दिला जात होता.
मध्य रेल्वे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचारी आणि जनतेच्या हालचाली सुलभ करण्यासाठी दि. १९-२० नोव्हेंबर (मंगळवार-बुधवार रात्री) रोजी आणि दि. २०-२१ नोव्हेंबर (बुधवार-गुरुवार रात्री) रोजी विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे. या गाड्या मेन लाइन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण) आणि हार्बर लाईन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल) वर खाली सूचीबद्ध केलेल्या सुटण्याच्या आणि आगमनाच्या वेळेसह चालतील.
बहुराष्ट्रीय कंपनी केपीएमजीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे की भारतातील ९० टक्के सीईओंनी वर्क फ्रोम ऑफीसला प्राधान्य दिले आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारी बक्षिसे, पदोन्नती, वाढ, आदी गोष्टी सीईओ, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीशी जोडू इच्छितात असे सुद्धा यात नमूद करण्यात आले आहे.
धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी योजना कार्यान्वीत आहे. धर्मादाय रुग्णालयांत रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी उपलब्ध असल्यास, त्यांना वेळेत उपचार मिळणे, योजनेची वेळोवेळी माहिती उपलब्ध करून देण्यास सहाय्यक होईल. ही बाब विचारात घेऊन धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण १८६ धर्मादाय आरोग्य सेवकांची बाह्यस्त्रोताने नेमणूक करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागामार्फत घेण्यात आला आहे. ही
Diwali Festival भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी या सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सुख-समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून हा सण भारताबरोबरच संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खमंग असा फराळ...लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या आणि बरंच काही..! आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठवून आपण दिवाळी सण साजरा करतो. परंतु नोकरी किंवा उद्योगाच्या कारणांमुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना मात्र आईच्या हाताची चव असलेल्या खमंग फराळाला मुकावे लागते. आता मात्र या विदेशातील भारती
(Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका महिलेने तोडफोड केली. घोषणाबाजी करत तिने फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर लावलेला त्यांचा नाम फलकसुद्धा उखडून फेकला. ही महिला मंत्रालयात विनापास घुसल्याचे समोर आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री २ या हॉर-कॉमेडी चित्रपटाची जादू प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतरही कायम आहे. दररोज बॉक्स ऑफिसवर स्त्री २ चित्रपट नवे इतिहास रचताना दिसत आहे. स्त्री २ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून चित्रपटाने जगभरातही भरपूर कमाई केली आहे. 'स्त्री २' चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ४३ दिवस झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर कमाईची गाडी थांबतच नाही आहे. विशेष म्हणजे स्त्री २ हा चित्रपट केवळ या वर्षातीलच सर्वात मोठा हिट ठरला नसून हिंदी चित्रपट
आपल्या मंत्रालयात आपण सर्वांना प्रवेश देतो. कुठलीही अडवणूक केली जात नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत लोकं कधी रोष व्यक्त करतात. पण आम्ही त्या महिलेचं म्हणणं काय होतं ते समजून घेऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी एका महिलेने मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात गोंधळ घालत नासधूस करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिने फडणवीसांच्या नावाची पाटी काढून फेकून दिली. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
महिला व बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुंबई उपनगरातील विविध शाळा महाविद्यालयात महिला व विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश एका पत्राद्वारे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाच्या मान्यतेने मुंबई महापालिका क्षेत्रातील ३६ विधानसभा मतदारसंघासाठी मिळून एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत.
अमर कौशिक दिग्दर्शित बहुचर्चित स्त्री २ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापुर्वी देखील तिकीट बूकिंगच्या बाबतीत इतिहास रचला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ‘स्त्री’ २०१८ मध्ये रिलीज झाला होता, त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी ‘स्त्री २’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आला आहे.
“राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना ‘इंटर्नशीप’-प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी मिळणार आहे. त्या अनुषंगाने मंजूर पदाच्या कमीतकमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल, यासाठी नियोजन करा,” असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, दि. 25 जुलै रोजी दिले. ‘लाडका भाऊ’ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीने कारणे दाखवा नोटिस बजावली असून त्यांची प्रशिक्षणार्थी अधिकारीपदाची निवड रद्द केली आहे. युपीएससीकडून पूजा खेडकरचा सखोल तपास करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एक तरुणी आयएएस अधिकारी बनते, शिकाऊ अधिकारी म्हणून तिची नियुक्तीही करण्यात येते. मात्र, शिकाऊ अधिकारी असताना वरिष्ठ अधिकारी असल्यासारखा आव आणून ती अवास्तव मागण्या करते. एवढंच नाही तर मागण्या मान्य न झाल्याने मनमानी करुन वरिष्ठांची केबिनही बळकावते. ही गोष्ट आहे पुण्याच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत असताना आता त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशिक्षण काळात त्यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत असून त्यांनी तब्बल ११ वेळा युपीएससीची परिक्षा दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी नाव बदलून ही परिक्षा दिल्याचेही सांगण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारने मसूरीतील प्रशासकीय अकादमीला रिपोर्ट करण्याच्या सुचना राज्य सरकारने दिल्याचे सांगण्यात येत आहे.
वादग्रस्त शिकाऊ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकारने याप्रकरणाचा तपास एका अधिकाऱ्याकडे सोपवला असून खोटी वस्तुस्थिती मांडल्याच्या आरोपात तथ्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी दोन चोरांना अटक केली आहे. माजिद शेख आणि दलेर बहरीम खान अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी बुधवार, दि. १९ जून २०२४ रात्री जोगेश्वरी परिसरात असलेल्या अभिनेत्याच्या कार्यालयात चोरी केली होती. एवढ्या लवकर कारवाई करून चोरांना अटक केल्याबद्दल अनुपम खेर यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले असून त्यांच्यासाठी एक पोस्टही लिहिली आहे.
आसाम सरकारचे गृह सचिव म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी आत्महत्या केली आहे. कॅन्सरग्रस्त पत्नीच्या मृत्युने दुःख झालेल्या चेतिया यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपविले आहे. दरम्यान, कॅन्सर उपचारासाठी गुवाहाटीच्या नेमकेअर हॉस्पिटलमध्ये मृत घोषित केल्यानंतर काही मिनिटांनी चेतिया यांनी स्वतःवर गोळी झाडत आपले जीवन संपविले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. त्यांच्या १८ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील ही २१ वी बदली आहे. ते आता असंघटित कामगार विभागात विकास आयुक्त म्हणून काम पाहतील. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत.
भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर लवकरच उलगडणार आहे. ‘बेदी’ असे किरण बेदींच्या बायोपिकचे नाव असून हा चरित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे. देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित ‘बेदी’ या चरित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला किरण बेदी यांच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टींचा समावेश असेल असे म्हटले आहे.
०१०च्या नागरी सेवा बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी विनीत अभिषेक यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी पश्चिम रेल्वेचे नवीन मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. व्यवस्थापन विषयात पदवीधर असणाऱ्या विनीत यांच्याकडे शहर नियोजन आणि वाहतुक विषयक १९वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. यासोबतच, मुंबई सेंट्रल विभाग, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक पदाच्या कार्यकाळात त्यांनी तिकीट तपासणी आणि भाडे नसलेल्या महसूलाच्या क्षेत्रात अनेक उपक्रमांचे नेतृत्व केले. यामुळे विभागाला इतिहासात प
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित झाला. कोकणातील जुन्या परंपरेवर आधारित या चित्रपटाचे कथानक असून हॉरर-कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई केली असून २० कोटींचा टप्पा पार केला आहे.
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. ७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ‘मुंज्या’च्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता पहिल्या दिवशी हा चित्रपट १-२ कोटी कमावेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४ कोटींहून अधिक कमाई केली आहे.