कालपरत्वे देशविदेशातील वेशभूषाच नव्हे, तर पादत्राणे आणि बॅगांच्या वापराचे ट्रेंड्सही बदलले. म्हणूनच आता बहुतांशी ब्रीफकेसची जागा बॅकपॅकने घेतलेली दिसते. तेव्हा, ब्रीफकेस ते बॅकपॅक या बॅगविश्वाचा प्रवास आणि त्यातील स्थित्यंतरांचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
Hindu Go Back अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना बुधवारी २५ सप्टेंबर रोजी सॅक्रामेंटो काउंटी, कॅलिफोर्निया येथे घडली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. मंदिराबाहेर एका फलकावर समाजकंटकांनी हिंदुंविरोधात द्वेष पसरवणारा मथळा लिहिला आहे. त्या फलकावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करणारे वाक्य नमूद केले गेले आहे. यामागे खलिस्तानी गटाचा मोठा हात असल्याचा संशय नाकारता येत नाही.
दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत उसंत घेतली आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बहुसंख्य धरणांमधील विसर्ग कमी करण्यात आला आहे. दोन दिवस जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाल्यानंतर मंगळवार, दि. 6 ऑगस्ट रोजी पावसाने विश्रांती घेतली.
भारतातील निर्यात वाढल्यामुळे रशियाकडील अतिरिक्त रुपयाची समस्या आता सुटली असून, रिझर्व्ह बँकेने नियमात केलेल्या सुधारणा रशियाला भारतात गुंतवणूक करण्याची मुभा देतात. त्याचवेळी रशियाने आयात वाढवण्यावर भर दिला असून, गेल्या सहा महिन्यांत चार अब्ज डॉलर इतकी आयात केल्याचे आकडेवारी सांगते. भारत-रशिया यांच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत असल्याचेच ताज्या घडामोडींमधून समोर येते.
‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणातून काँग्रेसच्याच नगरसेवकाच्या कन्येचे हत्या प्रकरण हुबळीमध्ये घडले. केवळ कर्नाटकच नाही तर अवघ्या देशांत हळहळ व्यक्त झाली. या प्रकरणाला काही दिवसही उलटत नाही तोवर आरक्षणाचा लाभ देण्यासाठी कर्नाटक सरकारने मुस्लिमांना मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात समाविष्ट करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही मुसलमान मतपेढीचे लांगूलचालन आणि तुष्टीकरणाचा डाव काँग्रेसने खेळला आहे. त्यानिमित्ताने कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करणारा हा लेख...
अयोध्येतील राममंदिरामध्ये दलित-वंचितांना प्रवेश नसल्याचा धादांत अपप्रचार विरोधक करताना दिसतात. त्यांच्या या दाव्यामध्ये तसूभरही तथ्य नाहीच. कारण, प्रभू श्रीरामांनी कधीही जातीभेद, वर्णभेदाला थारा दिला नाही. शबरीची उष्टी बोरे खाण्यापासून ते केवट राजाला मिठी मारण्यापर्यंत अशा कित्येक प्रसंगांतून श्रीरामांच्या जीवनातील समरसता प्रतिबिंबित होते. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांच्या ‘समरसतेचे प्रतिबिंब प्रभू श्रीराम’ या विषयावरील भाषणाचे शब्दबद्ध केलेले हे विचार...
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील दिलेल्या अहवालावर विशेष अधिवेशनात चर्चा होईल. मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असे, असे सांगून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला ,"ओबीसी आरक्षणाला शून्य टक्केही धक्का लागणार नाही!
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) या सहयोगी उप कंपनीच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.श्रीमाळी हे सेवानिवृत्त वरिष्ठ सनदी अधिकारी असून ते यापुर्वी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्
‘पेटीएम’ने एक हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांसाठी एकच पॅन क्रमांक खात्याशी जोडलेला आढळून आल्याने, ‘रिझर्व्ह बँके’ने तातडीने ‘पेटीएम’च्या बँकिंगवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. चीनमध्ये कोट्यवधी रुपयांचे अवैध व्यवहारही ‘पेटीएम’च्या माध्यमातून झाल्याचा अंदाज असल्याने, या संपूर्ण प्रकरणाची माहिती गृहमंत्रालय तसेच पंतप्रधान कार्यालयाला देण्यात आली आहे. त्यानिमित्ताने...
नागपूर: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ३ हजार ३७७ कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यासाठी पुढाकार घेतला.
ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ सुरू करण्यात आल्याची माहिती इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी बुधवार, दि. १३ डिसेंबर रोजी दिली. आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या आणि आपल्या भुमिकेत फरक पडत असल्याने राजीनामा दिल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते एका मागासवर्गीय महिलेला आयटम म्हणताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
हिंदू धर्माची पताका डौलाने फडकत राहावी, यासाठी खारीचा वाटा उचलणार्या आणि संघर्ष करणार्या सोलापूरच्या अॅड. नरसूबाई गदवालकर. त्यांच्या विचारसंघर्षाचा घेतलेला मागोवा...
आयटीआयच्या प्रशिक्षणार्थींना आता वाढीव विद्यावेतन मिळणार आहे. राज्य शासनाकडून आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आयटीआयमधील मागासवर्गीय प्रशिक्षणार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ५०० रूपये इतके विद्यावेतन महाडीबीटी पोर्टलमार्फत देण्यात येणार असून सरकारवर दरवर्षी ७५.६९ कोटीचा आर्थिक भार पडणार आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागातील शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या अनुषंगाने आढळलेली अनियमितता तपासण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्णतः चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले.
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील मनोहर लाल या मागासवर्गीय समाजातील युवकाची नुकतीच निर्घृण हत्या झाली. मनोहर लाल याचे गावातील एका मुस्लीम मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच मुलीच्या परिवाराने त्याचा खून केला. प्रेमाची सजा म्हणून मनोहर लाल याच्या देहाचे सात तुकडे करून ते पोत्यात भरून नाल्यात फेकण्यात आले. काही दिवसांतच गुन्हेगाराला अटक झाली, तरीही लोकांचा आक्रोश थांबता थांबत नाही. त्यांच्या मते, गुन्हेगाराचा दहशतवादी संबंधही विचारात घ्यावा. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोहर लाल याचा खून, गुन्हेगार त्याची पार्श्वभ
राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील लोकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत आहोत.
सोन्याची आवड तशी भारतीयांना मूलतःच! अगदी काही हजार वर्षांपूर्वीची शिल्पे बघितली, तरी ती दागदागिन्यांनी मढवलेली. कोणाचं बारसं, मुंज असेल, तर हमखास छोटंसं सोन्याचं वळं भेट दिलं जायचं. सोन्याचे दागिने हे सर्वमान्य, स्वीकार्ह, पण देशांनी केलेला सोन्याच्या साठ्याच्या महत्त्वाबद्दल कुतूहलमिश्रित आश्चर्य! या सोन्याचा अर्थव्यवस्थेला काय फायदा, असा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न. सोनं जितकं जास्त तो देश तितका श्रीमंत, हे अगदी पूर्वीपासूनच आहे. यात भारत एकेकाळी अव्वल होता. तेव्हा, सोने, चलन आणि वैश्विक अर्थकारण यांचा आ
सांगली : लाभार्थ्यांच्या हिताच्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जातीने लक्ष देऊन काम करेल. भविष्यात त्या त्या तालुक्यातील लोकांच्या कर्ज प्रकरणांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एका समन्वयकाची नेमणूक करू. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना महामंडळाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करू. व्यावसायिकांच्या पाठिशी महामंडळ खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र पाटील यांनी केले.
मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्तांनी केले आहे.
आजच्या तरूणांसमोर उद्योग, व्यवसाय करणे म्हणजेच आव्हाने ठरत आहे. परंतु आव्हानांनाही संधी मानून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे काही युवक आपल्याला दिसून येतात. असेच स्वत: चे अस्तित्व निर्माण करताना समाजातील गरजूवंताना मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्तव म्हणून राहूल बोरोले यांनी आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणत्याही उद्योग उभारणीसाठी अनेक आव्हाने आणि अडथळयांना सामोरे जावे लागते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या आर्थिक मागासवर्गीय घटकांना जे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय आज वैध ठरला आहे. ज्यांना आरक्षण नाही किंवा अल्पसंख्यांक समाजातील गोरगरीब आहेत, त्यांनाही या दहा टक्क्यांमध्ये आरक्षण मिळणार आहे, असेही ते म्हणाले. भविष्यात आजच्या निकालाचा अभ्यास करुन मग पुढील आरक्षणाबद्दलही त्या त्या पद्धतीने न्यायालयात रणनिती ठरविली जाईल, असे सूचक विधानही फडणवीस यांनी केले.
अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना मदत करू, असे उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम २६० अन्वये राज्यातील कृषी क्षेत्र आणि पूरपरिस्थिती यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते.
'फूड डिलिव्हरी' कंपनी 'झोमॅटो'ने हृतिक रोशनसोबत केलेल्या एका आक्षेपार्ह्य जाहिरातीवर आलेल्या प्रतिक्रियांनंतर माफी मागितली. उज्जैन महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ‘महाकाल की थाली’ वरील जाहिरात मागे घेण्यात आली आहे. जाहिरातीत हृतिक म्हणतो, “मी थाळी खाणार आहे. जर तुम्ही उज्जैनमध्ये असाल तर तुम्ही ती 'महाकाल'कडे मागा”
बजेट एअरलाइन म्हणून ओळख तयार केलेल्या स्पाईसजेटने मंगळवारी दि. ०२ ऑगस्ट रोजी जाहीर केले की त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सोबत पूर्ण आणि अंतिम समझोता केला आहे. आणि विमानतळ ऑपरेटरची सर्व थकबाकी भरली आहे.
ठाणे जिल्ह्यात दमदार पाऊस; जूनचा ‘बॅकलॉग’ भरणार
रोटरीच्या वैद्यकीय मोफत शस्त्रक्रिया शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी दिली.
तेथील ‘रेड इंडियन्स`नी ‘लँड बॅक` मोहीम सुरू केली तसेच येथील प्राचीन सनातन धर्मीय लोकांना आपली तीर्थक्षेत्रे व मंदिरे पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावीत, असे आता कुठे वाटू लागले आहे. आपल्या पूर्वजांच्या मालकीची तीर्थक्षेत्रे, त्यांनी कष्टाने बांधलेल्या भव्य मंदिरात पुनश्च आपल्या देवांची स्थापना करावी, हे वाटणे स्वाभाविक आहे. हेच स्वातंत्र्य आहे.
“सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील निवडणुका तत्काळ घ्याव्या लागल्यास त्या ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे वाटेल ते झाले आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ओबीसी आरक्षणाचा लढा लढला जाईल. जेवढ्या निवडणुका येतील त्यात आरक्षण असो की नसो, आम्ही ओबीसींना २७ टक्के जागा देणार,” अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
कीर्तनकार पुरुष आणि महिलेच्या लैंगिक संबंधांचे व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले. त्यावर समाजातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.तृप्ती देसाई यांनी दिलेल्या धमकीमुळे या व्हिडिओमध्ये दिसणार्या महिलेने घाबरून विष प्यायले. पुरुषाने असे कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून बंदोबस्त ठेवला गेला आहे
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एक मोठा अपघात होता होता टळला. एअर इंडिया विमानाच्या पुश बॅक ट्रॉलीला दुपारी अचानक आग लागली. हे विमान मुंबईहून जामनगरला जाणार होते. यावेळी विमानात ८५ प्रवासी होते. या आगीमुळे विमान आणि प्रवाशांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना, काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा. तसेच महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविताना समाजातल्या पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. सर्व महामंडळांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
ठाणे शहरातील ‘तिसर्या डोळ्या’ची पुरती दैना उडाली आहे. तब्बल सहा कोटी खर्चून शहरात बसवण्यात आलेल्या १२०० ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्यातून ‘लाईव्ह फिड’ आणि ‘बॅकअप’सुद्धा मिळत नसल्याने ठाणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरांमध्ये अधिक क्षमतेचे नवीन ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवण्याची सूचना पोलिसांनी ठाणे महापालिकेला केली आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रस्त्यावरील भोईरवाडी येथे असलेली युनियन बॅकेची शाखा बॅक व्यवस्थापनाने गोपी सिनेमा येथे सुरू केली आहे. भोईरवाडी येथील बॅकेची शाखा तळमजल्यावर असल्याने ज्येष्ठांसाठी ती सोयीची होती मात्र आताची शाखा ही अडचणींच्या जागेत असल्याने बॅकेच्या ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
डोंबिवलीत नाट्य गृहाचा पडदा शनिवारी उघडला जाणार असून नाटकाच्या तिकिटासाठी नागरिकांनी गर्दी केली असली तरी सिनेमा गृहाच्या तिकीटबारीवर शुकशुकाट दिसून येत आहे. सिनेमाकडे रसिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. डोंबिवली पूर्व स्थानकाजवळ असणाऱ्या पूजा आणि मधुबन सिनेमा गृहात शुक्रवारी केवळ दोन जणांनी सिनेमाचे तिकीट खरेदी केले आहे.
महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक ऐतिहासिक आणि दूरगामी निर्णय घेतला आहे. यानुसार, देशात सर्व वैद्यकीय/दंतवैद्यकीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी (एमबीबीएस/एमडी/एमएस/पदविका/बीडीएस/एमडीएस) अखिल भारतीय कोटा (एआयक्यू) योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण दिले जाणार आहे. चालू म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासूनच हा निर्णय लागू होणार आहे.
ईएसबीसीच्या निुयक्त्या कायम तर एसईबीसीच्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार
महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल, उद्या १० वाजता होणार बैठक
लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'पूर्ण जबाबदारी सरकारकडे' अशा दृष्टिकोनातून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना भारत सरकार 16 जानेवारी 2021 पासून पाठबळ देत आहे. केंद्र सरकारला प्राप्त झालेल्या विविध सूचना आणि प्रस्तावांच्या आधारे 18 वर्षे वयापुढील सर्व प्रौढांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 1 मे 2021 पासून लसीकरण खुले करण्यात आले. आता, देशव्यापी लसीकरण मोहीम आणखी सार्वत्रिक करण्याच्या उद्देशाने, 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना सरकारी आरोग्य सुविधा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका
रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरली जाणार, वाचा सविस्तर बातमी
भारतीय वंशाचे लोक जगभरात विखुरलेले आहेत. त्यामुळे जगभरात गणेशोत्सव साजरा होत असतानाची छायाचित्रे आपण अलीकडल्या काळात पाहिली असतील. मात्र, जगाच्या पाठीवर मुख्यत्वे दक्षिण आशियाई देशात गणपती त्यांच्या त्यांच्या सांस्कृतिक संचिताचा भाग आहे. बुद्धकालीन लेण्यांमध्ये, जैन परंपरेत गणपतीचे अस्तित्व आढळते.
सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचे नाही. आपल्या अर्थव्यवस्थेचेही तसेच. अर्थव्यवहार, बाजारपेठ, अर्थचक्र म्हटलं की बहुतांश जण नाके मुरडून तसले विषय वाचण्याकडेही दुर्लक्ष करतात. पण, तुमचा-आमचा आणि प्रत्येकाचा संबंध या जगाशी दररोज येत असतो. तेव्हा कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर कोसळलेले हे संकट पेलण्यासाठी चला कामाला लागूया!
जागतिक आरोग्य संघटनेने ‘लॉकडाऊन’ शिथील करण्यासाठीच्या पूर्वशर्थी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जग ‘लॉकडाऊन’मधून बाहेर पडण्याविषयी हालचाली करू लागल्याची ही लक्षणे आहेत. इटली ४ मेपर्यंत ‘लॉकडाऊन’मधून बाहेर येण्याची तयारी करीत आहे. स्पेनसुद्धा २७एप्रिलपर्यंत संपूर्णतः ‘लॉकडाऊन’मधून बाहेर येईल, असा प्रयत्न करतो आहे
जगाच्या पाठीवर अमेरिकेच्या संविधानिक इतिहासाची उद्धरणे विचारात घेतली जातात. मात्र, अमेरिकी संविधानाचे हे वैशिष्ट्य की, तेथील राज्यघटनेवर जितके बौद्धिक संस्कार झालेत, त्याहून अधिक भौतिक संस्कार झाले आहेत. तसे इतर जगाच्या बाबतीत उदाहरण सापडत नाही. कोणतेही लिखित स्वरूपाची राज्यघटना नसताना विकसित होत गेलेली ब्रिटनची व्यवस्था किंवा कोणतेच लिखित संविधान यशस्वी झाले नाही म्हणून नवनवीन आवृत्त्या जन्माला घालणारा फ्रेंचांचा घटनावाद!
कोरोनाबद्दल अशा अफवा अज्ञानातून का होईना, पसरवल्या जात आहेत. या गोष्टी अर्थातच हसण्यावारी नेण्यासारख्या नाहीतच. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे सुरू आहे आणि या असल्या गोष्टींमुळे कळत नकळत याही परिस्थितीमध्ये चेहर्यावर हसू उमटते.
परवानगी शिवाय कन्हैय्या कुमार म.गांधी स्बामारकाबाहेर धरणे आंदोलनास बसला होता
इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणात वाढ