सध्या संपूर्ण देश प्रतिबंधक लस आल्याने कोरोनाचा धोका कमी होईल, या विचाराने काहीसा आनंदात आणि आशादायीसुद्धा आहे. एवढ्या भयंकर महामारीतून देश हळूहळू सावरतोय, पण काहीजण मात्र अजूनही गलिच्छ राजकारण करण्यातच रस असलेले दिसून येत आहेत. ज्या काळात सगळ्यांनी जनतेला धीर द्यायला हवा, तेव्हा राजकारण करून अफवा पसरवणे आणि जनतेची दिशाभूल करणे हे स्वतःला जनतेचे तथाकथित सेवक म्हणवणाऱ्यांना शोभणारे नाही.
Read More
D- कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाची कोंडी अजूनही फुटलेली नाही. शेतकऱ्यांशी होणाऱ्या चर्चासुद्धा निष्फळ ठरतायेत. आणि अशातच दि. २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना संबोधित केले. आंदोलनच्या नावाखाली विरोधक आता शेतकऱ्यांना फसवून चक्क राजकीय इव्हेंट करतायेत असा थेट हल्लासुद्धा त्यांनी यावेळी केला. त्याविषयी थोडक्यात..