तीन पदव्या असून, दहा वर्षं खासगी नोकरीचा अनुभव असतानाही, उद्योगाकडे वळलेल्या नाशिक जिल्ह्यातील संदीप सदाशिव कचरे यांची ही प्रेरणादायी वाटचाल...
Read More
एकेकाळी जगण्याचे कारण हरवले होते. रात्री अपरात्री कित्येक किलोमीटर नुसतं चालत राहायचं. मात्र, ‘तुझ्यानंतर’ पुस्तकाने सारं बदललं. जाणून घेऊया युवा गझलकार जयेश शंकर पवार याच्याविषयी...