युट्यूबवर व्हिडिओ व्ह्यूज मिळवण्यासाठी रेल्वे रुळांवर गॅस सिलींडर, दगड आणि सायकल ठेवणाऱ्या gulzar sheikh (याच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. भाजपा प्रवक्ते शाहजाद पूनावाला यांनी याबद्दल माहिती दिली. शहजाद पूनावाला यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की, "प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रेल जिहादी गुलझार शेखला पोलीसांनी पकडले आहे. ते म्हणाले की, "पोलीस प्रशासन कारवाई करताना काहीही गय करणार नाहीत. त्याच्याविरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
कवी गुलजार आणि गीतकार गुलजार हा त्यांच्या लेखनाच्या तुलनात्मक समीक्षेचा विषय असला तरी गीतकार गुलजार म्हणजे, अनेक माणसांना आनंद देणारा, जीवनातल्या कठीण काळात सोबत करणारा, शब्दांनी आशेचे किरण निर्माण करणारा राजहंस वाटतात, तर कवी गुलजार पर्यावरणापासून, लहान मुलांपर्यंत कवितेसाठी कुठलाही विषय वर्ज्य नसणारे शब्द आणि भाषेवर हुकूमत असलेले, स्वतःच्याच आवाजाने स्वतःच्या कवितेला वेगळं व्यक्तिमत्त्व देणारे वाटतात. म्हणूनच त्यांना ज्ञानपीठ मिळणं, ही बाब गेली सहा-सात दशके किंवा त्याहून अधिक काळ अनेक माणसांना आनंद देण्या
सुप्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार यांना नुकत्याच जाहीर झालेल्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारानिमित्ताने त्यांच्या काव्याविष्काराचे हे रसग्रहण...
शनिवार, दि. १७ फेब्रुवारीला देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वांत नामांकित आणि प्रसिद्ध असा ज्ञानपीठ पुरस्कार दोन व्यक्तींना देण्यात आला. त्यातील एक होते, जगद्गुरु श्री रामभद्राचार्य महाराज आणि दुसरे प्रसिद्ध शायर आणि गीतकार गुलजार. रामभद्राचार्य महाराज यांना संस्कृत भाषेतील योगदानासाठी तर गुलजार यांना उर्दूतील साहित्यनिर्मितीसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
हिंदी चित्रपट गीतकार तथा उर्दू कवी गुलजार (संपूरण सिंह कालरा) यांना साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार ज्ञानपीठ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर, जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी गोस्वामी तुलसीदासांच्या लेखनावरही विपुल संशोधन केले आहे. या कार्याची दखल घेत त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, संस्कृत भाषेतील योगदानाबद्दल जगद्गुरू रामभद्राचार्य यांना हा सन्मान देऊन गौरविण्यात येत आहे.
देशाप्रती प्रेम, जिव्हाळा आणि आपणही या देशाचे काहीतरी देणे लागतो, ही सद्भावना कायमच प्रेरणादायी ठरत असते. चित्रपटाच्या किंवा वेब मालिकांच्या माध्यमातून देशभक्ती जागृत करण्याचे, हुतात्म्यांच्या, शूरवीरांच्या शौर्यकथा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम दिग्दर्शक, कलाकार मंडळी अगदी अव्याहतपणे करीत असतात. असाच एक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ’सॅम बहादुर.’ या चरित्रपटात अभिनेता विकी कौशल याने सॅम माणेकशॉ यांची व्यक्तिरेखा अगदी उत्तम साकारली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर भाष्य केले जाणारे चित्रपट येत असले तरी बायोपिककडे सध्या अधिक कल दिसून येत आहे. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या संग्रामात पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट सॅम बहादुर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटातील पहिले गाणे बढते चलो हे दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर भेटीला आले असून यात छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली आहे.
‘चांद्रयान-३’चे यशस्वी लॅण्डिंग झाले आणि संपूर्ण भारतात आनंदकल्लोळ उसळला. कार्यालयांतून, रस्त्यांवरून, सोसायट्यांपासून गावागावांतून, शाळा-महाविद्यालयांतून जल्लोष साजरा होत होता. आपल्या दैनंदिन आयुष्यावर सूर्याप्रमाणेच किंवा काकणभर अधिक प्रभाव असलेला हा आपल्या पृथ्वीचा एकुलता एक उपग्रह. अशा या चंद्राला आपल्या हिंदू संस्कृतीतही तितकच महत्त्वाचं स्थान आहे. पण, आपल्या भावनिक विचारविश्वालाही तो व्यापून आहे. तेव्हा कालानुरूप वारंवार साहित्यात पडत असलेलं चंद्राचं प्रतिबिंब नक्की काय सांगतं, याचा घेतलेला हा वेध...
मुंबईच्या रस्त्यांवर असणारे खड्डे म्हणजे मुंबईकरांची मागील अनेक वर्षांपासून न सुटलेली समस्या आहे. या मुंबईतील खड्ड्यांमुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. मुंबईतील या खड्ड्यांकडे जरी मुंबई महापालिकेने दुर्लक्ष केले असले तरी सामान्य जनतेच्या नजरेतून मात्र काहीही सुटलेले नाही. मुंबईतील इरफान मच्छीवाला यांनी साधारणतः २०१८ साली स्वतःच खड्डे बुजविण्यास सुरवात केली. त्यांच्या या कामात त्यांना फारूक धाला, एस एम इस्माईल, गुलझार राणा यांसारख्या अनेकांची साथही लाभली. त्यांच्या या कार्याविषयी अधिक जाणून घेण्य
पण देशाला जाळू पाहणार्यांच्या टोळक्यात ते सामील आहेत. ‘सीएए’ कायदा कुणाही भारतीयांच्या विरोधात नसतानाही गुलजार या कवीने म्हटले की, ‘’दिल्लीवाल्यांची भीती वाटते, माहिती नाही ते कोणते कायदे आणतील?” गुलजार शिकलेले असतीलच.
'द स्काय इस पिंक' चित्रपटातील 'पिंक गुलाबी स्काय' हे नवीन गाणे आज प्रदर्शित झाले. एकदम उडत्या चाळीचे असलेले हे गाणे तुम्हाला देखील ठेका धरायला भाग पडेल असेच आहे.
एखाद्या संवेदनशील व्यक्तीच्या जीवनात किती संघर्षशील तणाव उत्पन्न होऊ शकतात, याचे उत्तम चित्रण ‘राझी’ या चित्रपटात केले गेले आहे.
ज्यांनी मेघना यांचा 'तलवार' बघतीला असेल त्यांना 'राझी' कडून बऱ्याच अपेक्षा असतील. विशेष म्हणजे मेघना यांनी ही अपेक्षा पूर्ती करण्याचा आपल्यापरीने पुरेपूर प्रयत्न केला असल्याचे दिसून येते.