‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व भारतीयांना मिळतील.
Read More
(Nitin Gadkari) रस्ते अपघातामधील अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून ५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळायचे. परंतु आता बक्षिसाची रक्कम वाढवून २५ हजार रुपये करणार येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर अभिनेते अनुपम खेर यांच्या मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला पुरस्काराची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत
सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल अशी कृती करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असणा-या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती महानगरपालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येत आहे. या अंतर्गत पश्चिम द्रुतगती मार्गावर गुंदवली उन्नत मेट्रो स्थानका खालील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे 'जिओ पॉलिमर' तंत्रज्ञान वापरून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. जिओ-पॉलिमर काँक्रिट हे नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणास फायदेशीर बांधकाम साहित्य आहे.
०४ जानेवारी २०२४ ला एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ.माधव कुसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून वाढवून ३८ टक्के करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ९० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.
पुणे शहरात वाहनांच्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सरकार आणि प्रशासन उपाययोजना करत असते. काही स्वयंसेवी संस्थाही ‘शून्य अपघात’ संकल्पनेसाठी काम करतात. अशीच एक संस्था म्हणजे ‘रिझन ट्रॅफिक फाऊंडेशन.’ या संस्थेच्या कार्याचा आढावा या लेखात घेतला आहे.
गंजम जिल्ह्यात मध्यरात्री दोन बसेसची समोरासमोर टक्कर झाल्याने बारा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ प्रवासी जखमी आहेत. हा अपघात गंजम जिल्ह्यातील दिगपहांदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. ओडिशा राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (OSRTC) आणि एका खासगी बसमध्ये हा अपघात झाला. जखमींना तात्काळ एमकेसीजी मेडिकल कॉलेजात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई : पर्यावरण रक्षणासाठी सदैव प्रयत्नशिल असणाऱ्या महाराष्ट्राने आता पुणे मुंबई दरम्यान इंटरसिटी इलेक्ट्रिक बसेस प्रवासी सेवेत आणल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी पहिल्या ई-शिवनेरी इंटरसिटी इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करण्यात आले. या ई-शिवनेरी इलेक्ट्रिक बस ठाणे ते पुण्याच्या स्वारगेट दरम्यान धावणार आहेत. तसेच, येत्या काही महिन्यांत ओलेक्ट्रा एकूण १०० ई-शिवनेरी बसेस सेवेत दाखल होणार आहेत. या ई-बसमध्ये ४३ आणि २ चालक एवढी आसन क्षमता असणार आहे.
भारतातील डोंगराळ भागामध्ये दळणवळण मजबूत करण्यासाठी येत्या ५ वर्षात १२०० किमीहून अधिक लांबीचे २५० रोपवे प्रकल्प विकसित केले जाणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ऑस्ट्रियातील इन्सबर्क येथे केले.
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक क्षेत्रातील सकारात्मक बदलांसाठी केंद्र सरकारसोबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे सहकार्य गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
‘अभियांत्रिकीचा चमत्कार’ म्हणून ओळखला जाणारा देशातील पहिला उन्नत शहरी द्रुतगती महामार्ग अर्थात ‘द्वारका एक्सप्रेस-वे’चे बांधकाम अंतिम टप्प्यात असून २०२३ पर्यंत हा महामार्ग कार्यान्वित होईल,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केले आहे.
देशात २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रस्ते अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. एकूण अपघात सरासरी १८.४६ टक्क्यांनी कमी झाले असून मृतांच्या संख्येत १२.४८ टक्क्यांनी घट झाली आहे.
युरोपातील देशांप्रमाणे भारतात शून्य अपघात आणि शून्य जीवितहानी साध्य करणारी झिरो व्हिजन ही संकल्पना भारतात देखील स्वीकारली जात आहे, असेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले.
देशातील वाहनांचा मुक्त संचार सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
दै. 'मुंबई तरुण भारत'च्या बहुचर्चित 'कोविड योद्धा १२५' या विशेषांकाचे प्रकाशन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीनजी गडकरी यांच्याहस्ते त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी करण्यात आले. यावेळी विवेक समुहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, दै. 'मुंबई तरुण भारत'चे बिझनेस हेड रविराज बावडेकर, भाजप प्रदेश उद्योग आघाडीचे प्रमुख प्रदीप पेशकार, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाशनानंतर नितीन गडकरी यांनी या सर्व कोविड योद्ध्यांचे तसेच हा अंक साकारणाऱ्या 'मुंबई तरुण भारत'च
भारताकडून चीनला आणखी एक मोठा धक्का
देशातील रस्त्यांवर आता विमानातील सोयींनी परिपूर्ण अशी पर्यायी इंधनावर धावणारी बस सेवा उपलब्ध करून देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे
जाणून घ्या विनाहेल्मेट वाहन चालवण्यासाठी तरतूद काय
“पूर्ण विश्वात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहाने साजरा होतो आहे. भारतीय संस्कृती, इतिहास व वारसा यांचे प्रतीक योगशास्त्र आहे व जगामध्ये याला मान्यता मिळाली आहे,
वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्य़ाने आणि वन्यजीवांच्या प्रवासमार्गांना छेदून जाणाऱ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांना मज्जाव करणारा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले
क्रूझ प्रवासात ३ ते ४ प्रवाशांमागे एक कर्मचारी लागतो.जर १० लाख प्रवासी वर्षाला क्रूझने भारतात आले तर अडीच लाख नोकर्यांच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. २०१७ मध्ये भारत वर्षाला १५८ क्रूझ जहाजे हाताळू शकत होता, तर आज ७०० जहाजे हाताळण्याची भारताची क्षमता आहे. या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घ्यावयास हवा.
केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५०० नवीन बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली