सक्तवसुली संचालनालयाने हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले. २७.५ कोटी किंमतीचे शेअर्स आणि दालमिया सिमेंट्स लिमिटेड यांच्या मालकीची ३७७.२ किंमतीची जमीन तात्पुरीची जप्त केली आहे. यावर डीसीबीएलने म्हटले की, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ७९३.३ कोटी किंमतीची आहे. हा जप्तीचा खटला दाखल झाल्यानंतर १४ वर्षानंतर हा खटला सुरू करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाने जप्तीचा निर्णय केंद्रीय अन्वेशन ब्युरोने २०११ मध्ये भारती सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यात आ
Read More
(West Bengal Teacher Recruitment Scam) पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळा प्रकरणातील सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणात, कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाच्या शिक्षकांची २५ हजार अतिरिक्त पदे निर्माण करण्याच्या निर्णयाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी रद्द केला. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला दिलासा मिळाला आहे.
( Sushant Singh Rajput death was due to suicide CBI ) “दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूमागे कोणीही जबाबदार नसून त्याने आत्महत्याच केली आहे,” असा निष्कर्ष ‘सीबीआय’च्या रिपोर्टमध्ये काढण्यात आला आहे. शनिवार, दि. २२ मार्च रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात ‘सीबीआय’ने या प्रकरणाचा ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूमागे कोणीही जबाबदार नसून त्याने आत्महत्याच केली आहे, असा निष्कर्ष सीबीआयच्या रिपोर्टमध्ये काढण्यात आला आहे. शनिवारी मुंबईतील विशेष न्यायालयात सीबीआयने याप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला.
मोदी सरकारने काँग्रेसला पुन्हा एकदा तोफेच्या तोंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बोफोर्स’ तोफांच्या खरेदीतील दलालीचे हे प्रकरण इतक्या वर्षांनंतर पुनरुज्जीवित करण्यामागे मोदी सरकारचा दीर्घकालीन डावपेच असू शकतो. या प्रकरणातील दलाली कोणाला आणि कशी देण्यात आली, याची नवी माहिती बाहेर आल्यास ती गांधी परिवारासाठी अडचणीची ठरू शकते, हे खरे!
बोफोर्स घोटाळ्याची फाईल सीबीआय पुन्हा उघडणार! अमेरिकेकडे मागविला अहवाल.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निवडणुकींच्या प्रचारात मशगूल असताना, त्यांच्या समोर आता अडचणींचा डोंगर उभा राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांच्या कथित ब्रिटिश नागरिकत्वाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची (पीआयएल) चौकशी सीबीआयने सुरू केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात सीबीआयकडून अटक करण्यात आली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आता निकाल देणार असून दि. १३ सप्टेंबर रोजी अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. दरम्यान, न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी सुरू असून या खटल्याचा निकाल येणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकावर दबाव टाकल्याचा आरोपात त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली आहे. कारण तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे असणारा एक पेनड्राइव्ह विधानसभेत सादर करत गिरीश महाजन यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची पोलखो
माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तत्कालिन पोलीस अधिक्षकावर दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Delhi IAS Coaching Centre दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरातील दुर्घटनेचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पूरस्थिती दरम्यान राजेंद्र नगरच्या के. राव या कोचिंग सेंटरच्या तळमजल्यात पावसाचे पाणी शिरले होते. बायोमॅट्रीक दरवाजा आतून बंद झाल्याने विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही, यात युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेविन डेल्विन यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलीसांसह दिल्ली महापालिकेलाही फटकारले आहे.
सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत एक धक्कादायक अहवाल सादर केला असून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनिल देशमुखांनी तत्कालिन पोलिस अधीक्षकांना धमकी दिली होती, असा आरोप सीबीआयकडून करण्यात आला आहे.
नीट(NEET) पेपर लीक प्रकरणी सीबीआयची कारवाई सुरूच आहे. सीबीआयने ओएसिस स्कूलचे प्राचार्य एहसान उल हक, उपप्राचार्य इम्तियाज आलम आणि पत्रकार जमालुद्दीन यांना झारखंडमधील हजारीबाग येथून अटक केली आहे. सीबीआयने याआधी आणखी चार आरोपींना अटक केली असून सर्व आरोपींना विमानाने दिल्लीत आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
NEET पेपर लीक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) च्या कारवाईला वेग आला आहे. सीबीआयच्या रडारवर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, त्रिपुरा आणि कर्नाटक राज्यातील पेपर लीक प्रकरणातील सहभागींच्या शोधात आहे. NEET मध्ये फसवणुकीचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सारनाथ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील हे आरोपी आहेत. या वेळी फसवणुकीप्रकरणी या ३३ आरोपींची चौकशी करून सीबीआय सॉल्व्हर टोळीच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. सीबीआयच्या पथकाने त्यांना तिहार तुरुंगातून न्यायालयात नेले, जिथे न्यायालयाच्या परवानगीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने न्यायालयाला सांगितले की त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना औपचारिकपणे अटक केली आहे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली आहेत.
सीबीआयने डीएचएफएलचे संचालक धीरज वाधवान यांना अटक केली आहे. ३४००० कोटींच्या घोटाळा केल्याप्रकरणी ही अटक झाली आहे. सोमवारी सकाळी वाधवा यांना सीबीआयने अटक केली होती मंगळवारी विशेष न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे छापा टाकला. सीबीआयने संदेशखळी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. सीबीआय जानेवारी २०२४ मध्ये संदेशखळी येथे ईडी टीमवर झालेल्या हल्ल्याचा तपास करत आहे.
पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, सीबीआयने जमीन बळकावणे आणि लैंगिक छळाच्या गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या तपासासंदर्भात पाच आरोपीसह इतर अज्ञातांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींकडे कोट्यवधींची बेनामी संपत्ती असून, त्यांनी जवळपास ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अपारदर्शक व्यवहार केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात सखोल तपास करण्याची मागणी करीत शुक्रवार, दि. १९ एप्रिल रोजी त्यांनी सीबीआय आणि ईडीच्या महासंचालकांना पत्र लिहिले आहे.
संदेशखाली प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयच्या देखरेखीखाली चौकशीचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता शाहजहान शेख याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, खंडणी यांसारखे अनेक आरोप आहेत. सदर प्रकरणी आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात येणार आहे.
आता काँग्रेसने ‘घर घर गॅरेंटी’ अभियान सुरू केले आहे. निवडणुका आल्या की, काँग्रेस काय काय करेल, याच्याही बर्यापैकी ताळेबंदाचा अंदाज मराठी माणसालाच नव्हे, तर सगळ्या भारतीयांना आहेच. त्यामुळे काहींचे म्हणणे की, घर घर ही माणसाचा मृत्यू होताना माणसाला लागते. त्या घर घरचा आणि या ’घर घर गॅरेंटी’चा काही संबंध आहे का?
नोव्हेंबर २०२१ मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले. हे धोरण तज्ज्ञ समितीच्या शिफारशींवर आधारित होते. नव्या उत्पादन शुल्क धोरणावर सुरुवातीपासूनच अनेक आरोप झाले. नव्या धोरणाद्वारे दिल्ली सरकारला काही बड्या दारू माफियांना फायदा करून द्यायचा आहे, असे सांगण्यात आले. त्याचवेळी या धोरणामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल, असा दावा केजरीवाल सरकारने केला होता. मात्र, यातील सत्य उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ माजली. राज्याचा महसूल वाढविण्यासाठी प्रथम एक धोरण लागू क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यामुळे पटेल यांना क्लीनचीट मिळाली आहे.काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारमध्ये प्रफुल्ल पटेल हे नागरी उड्डाण मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन सरकारी विमानवाहतूक कंपनी एअर इंडियासाठी विमान खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारला ८४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच ठपका पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इलेक्टोरल बाँड बाबत सर्व माहिती निवडणूक आयोगाला एसबीआयकडून सादर करण्यात आली. त्यानंतर अनेक कोटींच्या इलेक्टोरल बाँडची माहिती उघडकीस आली. दरम्यान, ज्या कंपन्यांवर ईडी व सीबीआयने छापे टाकले होते त्यांनी कारवाईनंतर ६२ टक्के देणग्या विरोधी पक्षांना दिल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
अरविंद केजरीवाल सध्या जात्यात आहे आणि बाकी सर्व सुपात आहे. म्हणून ’इंडी’ आघाडीला एकत्र येऊन लढणे आवश्यक आहे. लढण्यासाठी घोषणा लागते. म्हणून त्यांनी लोकशाही धोक्यात असल्याची घोषणा दिली आहे. नेमके कोण धोक्यात आहे, याचा घेतलेला हा आढावा...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कथित दारू घोटाळाप्रककरणी ईडीकडून सदर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईप्रकरणी एकेकाळचे मित्र कवी कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांना टोला लगावला आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानसमधील या ओळींचा साभार देत "कर्म प्रधान विश्व रचि राखा, जो जस करै सो परिणाम चाखा", असे म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक केल्यानंतर अनेक नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. आता केजरीवाल यांच्या घरातून ईडीच्या अधिकाऱ्यांबद्दल १५० पानांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यासंदर्भात केजरीवालांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची तयारी सुरू झाली असून आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
स्पर्धा परीक्षांचा घोळ हा कुणा राज्यापुरता मर्यादित नसून ती एक राष्ट्रीय समस्याच. याचा नाहक मनस्ताप विद्यार्थी आणि पालकांनाही सहन करावा लागतो. तेव्हा, स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटीपासून ते फसवणुकीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच ‘स्पर्धा परीक्षा विषयक गैरप्रकार प्रतिबंधक-२०२४’ कायदाच पारित केला. त्यानिमित्ताने...
हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु कलाकार अशी ओळख असणारा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकणाचा अद्याप छडा लागला नाही. १४ जुन २०२० रोजी मुंबईतील राहत्या घरात सुशांत सिंग राजपूतचा (Sushant Singh Rajput) मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर संपुर्ण प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेले होते. आता सुशांतची (Sushant Singh Rajput) बहिण श्वेता हिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणाचा अंतिम निकाल लवकरात लवकर लागावा अशी विनंती करत त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी
सीबीआयने (CBI) ने राजस्थान व महाराष्ट्रातील ६७ ठिकाणी युको बँकेच्या (UCO Bank) तक्रारीनंतर बँकेच्या खात्यांवर धाड टाकली आहे. आयएमपीएस (Immediate Payment Services) मधील संशयास्पद खाते व्यवहारासाठी ही चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. ८२० कोटींच्या हेराफेरी प्रकरणी ही कारवाई युको बँकेच्या काही संशयास्पद खात्यांवर चालू केली आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेता आणि संदेशखाली येथे महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराचा आरोपी शेख शाहजहान याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शेखच्या वकिलांनी जामिनासाठी हायकोर्टात पोहोचून या खटल्याची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली, मात्र न्यायालयाने नकार देत त्याच्याबद्दल सहानुभूती नाही, त्याला अटकेत राहू द्या, असे सांगितले. सुनावणीदरम्यानही शहाजहान कोर्टात उद्धटपणा दाखवत होता. यापूर्वी उच्च न्यायालयाने शेखला १५ दिवसांत अटक करण्याचे आदेश दिले होते.
सीबीआयने दि.२२ फेब्रुवारी रोजी जम्मू – काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या विविध ठिकाणांवर किरू जलविद्युत प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी छापेमारी केली आहे.जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राटात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. दिल्लीसह मलिक यांच्या उत्तर प्रदेशातील बागपत येथील निवासस्थानीदेखील छापेमारी केली आहे.
सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात मुंबई एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शाहरूख खानच्या कुटुंबाकडून आर्यन खानच्या सुटकेच्या बदल्यात २५ करोड रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इनफोर्समेंट डिरेक्टरेट (ईडी) म्हणजेच केंद्रीय संस्था अंमलबजावणी संचनालयाकडून वानखेडेंवर हा ठपका ठेवण्यात आला असून पीएमएलए (प्रिव्हेनशन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट) या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला असल्याची प्राथमिक माहिती सुत्रा
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यू संदर्भात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या दीप्ती पिन्नती यांना हे प्रकरण चांगलेच भावले आहे. सीबीआयने स्वत:ला इन्विस्टिगेटर म्हणवणाऱ्या यूट्यूबर दीप्ती आर पिन्निती विरोधात आरोपपत्र दाखल केले असून श्रीदेवी यांच्या मृत्यूसंदर्भात यूट्यूबवरील व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर काहींची बनावट पत्रे तयार केल्याचा गंभीर आरोप दीप्तीवर करण्यात आला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) सात समन्सला प्रतिसाद न देणारे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांना तपासापासून वाचवण्यासाठी एक नवीन साधन आणले आहे. हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे की बाहेरून येणाऱ्या समन्सला उत्तर देण्यासाठी राज्य अधिकाऱ्यांना झारखंड सरकारची परवानगी घ्यावी लागेल.
कथित दारू घोटाळ्यावरून ‘ईडी’च्या दणक्यानंतर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची शांतता म्हणे भंग पावली. मग शांततेचा शोध घेण्यासाठी, त्यांनी दि. २० डिसेंबरला थेट पंजाबमधील आनंदगढ गाव गाठले. ’ईडी’ने समन्सवर समन्स पाठवले; पण महाशयांनी त्याकडे सपशेल पाठ फिरवत, समन्सला थेट विपश्यनेचे उत्तर दिले.
नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना सुनावलेल्या पाच वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला. हे प्रकरण सर्वसामान्यांच्या पैशांशी संबंधित आहे. रिझर्व्ह बँक, सेबी आणि सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे कारवाई झाल्याने आता त्यांना जामीन दिल्यास किंवा शिक्षेला स्थगिती दिल्यास लोकांमध्ये चुकीचा समज जाईल.
दिल्ली मद्य घोटाळ्यातील आरोपी आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे सिसोदियांचे नवे वर्षही तुरुंगातच जाणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनी लाँड्रींग प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला आहे. उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित प्रकरणात त्यांना ईडीने २१ डिसेंबला चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स पाठवले होते. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. अरविंद केजरीवाल यांना तपास यंत्रणेने पाठवलेली ही दुसरी नोटीस आहे. यापुर्वी ईडीने त्यांना २ नोहेंबर २०२३ ला नोटीस पाठवली होती. त्यावेळेस त्यांनी ही नोटीस बेकायदेशीर आहे अस सांगून चौकशीली हजर राहण्यास नकार दिला होता. या वेळेस त्यांना २१ डिसेंबर २०२३ ची तारीख देण्यात आली आहे.
दिशा सालीयान आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंची एस आयटी चौकशी होण्याची शक्यता आहे. अशी बातमी आल्यानंतर आदीत्य ठाकरे नेमके कुठे आहेत अशी चर्चा सुरु झाली होती. आदित्य ठाकरे दुबईत असल्याची बातमी समोर आली आहे. कामानिमीत्त देशाबाहेर असल्याच सांगितलं जात आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार जफीकुल इस्लाम यांच्या घरावर छापा टाकून ३४ लाख रुपये रोख आणि १.२ किलो सोने जप्त केले आहे. त्याच्या घरातून पश्चिम बंगालमधील काही शाळांच्या शिक्षकांची नियुक्तीपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आला आहे.
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचा दावा भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला. 'या माहितीमुळए मला आनंद झाला की मोदीजींचा लोकपाल अस्तित्वात आहे, आधी सीबीआयला एफआयआर दाखल करावी लागेल, त्यानंतर सीबीआयचे स्वागत आहे, या माझे जोडे मोजा, असे मोइत्रा म्हणाल्या.
सर्वसामान्यांना समस्यामुक्त, भ्रष्टाचारमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘आम आदमी पार्टी’ म्हणजेच ‘आप’ची स्थापना झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकप्रियतेवर स्वार होत या पक्षाने दिल्लीत यश संपादन केले. पण, या यशामुळे पुरते हुरळून गेलेल्या ‘आप’च्या नेत्यांनी मनमानी कारभार आरंभला.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या ‘सीबीआय’ चौकशीची फौजदारी स्वरूपाच्या जनहित याचिकेद्वारे मागणी करण्यात आली. या याचिकेवर कोणताही निर्णय देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्यात यावी, यासाठी आमदार आदित्य ठाकरेंनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कॅव्हेट दाखल केले. मात्र आता त्यामुळे आदित्य ठाकरेंच गोत्यात आलेत.
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी चिनी फंडिंग प्रकरणी न्यूजक्लिकच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी केली. दरम्यान, न्यूजक्लिकचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना UAPA कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. याप्रकरणी आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा (सीबीआय)कडून "न्यूजक्लिक" विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
शूटर तारा शाहदेव लव्ह जिहाद प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तीन आरोपींना शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील दोषी रकीबुल हसन उर्फ रणजीत कोहलीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच रकीबुलची आई कैशर राणी हिला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून कट रचल्याचा आरोप असलेला मुश्ताक अहमद याला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये मे महिन्यापासून सुरु असलेला जातीय संघर्ष आता थांबला आहे. याप्रकरणी आता एनआयए आणि सीबीआय दंगेखोरांना अटक करत आहे. तपास यंत्रणांच्या या कारवाईचा काही गटांनी विरोध केला आहे. तपास यंत्रणा एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप तपास यंत्रणांवर करण्यात आला आहे.
भ्रष्टाचाराविरोधात लढा अण्णा हजारेंनी दिला, दिल्लीत सरकार मात्र केजरी आणि कंपनीने स्थापन केले. पण, ज्या भ्रष्टाचाराविरोधात कधीकाळी केजरीवालांनी आवाज उठवला, आज त्याच केजरीवालांच्या सरकारी निवासस्थानाच्या बांधकामातील गैरव्यवहाराच्या सीबीआय चौकशीचे आदेश केंद्र सरकारने दिले. त्यामुळे केजरी आणि कंपनीच्या कथित स्वच्छ राजकीय चारित्र्याचा बुरखा यानिमित्ताने पुन्हा एकदा फाटला आहे.
सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार, ए राजा, सीबीआय आणि इतर पक्षांनाही नोटीस बजावली आहे.