भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकाविरुद्ध अमेरिकेत गुन्हा दाखल करणे चिंताजनक असल्याचे सांगून हे भारताच्या धोरणांच्या विरोधात असल्याचे म्हटल आहे.
Read More
संघटित गुन्हेगार, सशस्त्र हल्लेखोर आणि दहशतवादी यांच्यातील संबंधाबाबत अमेरिकेने भारतास माहिती दिली असू त्याविरोधात कारवाई करण्यासाठी भारताने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.
दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमास या इस्लामिक संघटनेने हल्ला केला होता. तेव्हापासून सुरू असलेल्या युद्धात १३०० हून अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत. त्यांना सुखरूप घरी आणण्यासाठी मोदी सरकार 'ऑपरेशन अजय' राबवत आहे. या अंतर्गत २२ ऑक्टोबर रोजी १४३ लोकांना घेऊन सहावे विमान तेल अवीवहून नवी दिल्लीला पोहोचले. त्यापैकी दोन नेपाळी नागरिक आहेत.
इस्रायल आणि हमास कडून एकमेकांवर हल्ले सुरुच आहे. दुसरीकडे इतर देश हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्रायल आणि हमास संघर्षात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. गाझा पट्टीवरून हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलकडून गाझा पट्टी सील करण्यात आली होती. तसंच, तिथं इंधन, पाण्यासह इतर मानवतावादी साहित्यांचीही नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे गाझा पट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा जगण्याची संघर्ष सुरू होता. अखेर, शनिवारी इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने दोन आठवड्यांनंतर खुली केल
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर खलिस्तानी समर्थक हरदीप निज्जरच्या मृत्यूमध्ये सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपामुळे भारत आणि कॅनडामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परंतू, या आरोपाबाबत कॅनडाकडे कुठलेही पुरावे नाहीत.
आफ्रिकन देश नायजरमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असून तेथील जनता रस्त्यावर आली आहे. राष्ट्राध्यक्षांना पदावरुन हटवत येथील लष्कराने आपल्या हातात सत्ता घेतली आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने भारतीय नागरिकांसाठी काही सुचना जारी केल्या आहेत.
फ्रान्सच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईमध्ये पोहचले. यूएईमध्ये पंतप्रधान मोदी अबुधाबी विमानतळावर उतरले. तिथे त्यांचे राजकुमार एचएच शेख खालिद बिन मोहम्मद यांनी स्वागत केले. याशिवाय, UAE ने पंतप्रधानांचे स्वागत करताना सर्वात खास गोष्ट केली ती म्हणजे बुर्ज खलिफा वर तिरंग्यांचे चित्र प्रदर्शित केले.
‘अखंड भारता’चे नव्या संसदेत स्थापन केलेले भित्तीचित्र देशांतर्गत तसेच मित्रराष्ट्रांची काळजी वाढवणारे खरंतर अजिबात नाही. कारण, याबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहेच. नेपाळने ती समजून घेतली, पण पाकची ती समजून घेण्याची मुळी कुवतच नाही, हेच यावरुन पुनश्च सिद्ध झाले आहे.
यवएस कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमच्या (युएसीआयआरएफ) वार्षिक अहवालात भारताबाबत केलेल्या टिप्पणीवर परराष्ट्र मंत्रालयाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. हा अहवाल द्वेषाने प्रेरित असून भारताच्या विविधतेस समजून न घेता तयार करण्यात आलेल्या अहवालास सपशेल फेटाळून लावले आहे.
हिंदुद्वेषी ट्विटसाठी युक्रेनने माफी मागितली आहे. युक्रेनचे प्रथम उप परराष्ट्र मंत्री एमीन झापरोवा यांनी हिंदूंचे दैवत माता कालीच्या चित्राचा गैरवापर केल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने नुकतेच 'आर्ट वर्क' नावाने माता कालीचे छायाचित्र ट्विट केले होते. यामध्ये युक्रेनच्या हल्ल्यातून उठणारे ढग माता कालीचा घागरा म्हणून दाखवण्यात आले होते.
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत तुर्कीमधील भूकंपग्रस्तांसाठी मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) शेवटचे पथक भारतात परतले आहे.
पाकिस्तान हा देश अमेरिकेत झालेल्या ‘9/11’ हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनला आश्रय देणारा देश असल्याचे वस्तुनिष्ठ विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले होते. हे विधान पाकिस्तानाच्या जिव्हारी लागले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करून उभय देशांतील संबंधात तेल ओतण्याचेच काम केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार्या पाकिस्तानला जयशंकर यांनी फटकारले होते. भारताकडून करण्यात आलेल्या विधानाला उत्तर देताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्
इस्लामिक सहकार्य संघटनेकडून होणाऱ्या इस्लामाबाद येथील परिषदेसाठी काश्मीर मधील फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फरन्सला आमंत्रण देण्यात आले आहे. संघटनेच्या या भारत विरोधी भूमिकेबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
रशिया- यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस चिघळतच चालले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतानेही एक महत्वाचा निर्णय घेत, युक्रेन मधून तात्पुरत्या काळासाठी भारतीय दूतावास हलवण्याचा निर्णय घेतला आहे
भारत सरकारने ह्युंदाई काश्मीरच्या ट्विट प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. भारतातील कोरियन राजदूताला बोलवून घेऊन या प्रकरणाबद्दल भारताची भूमिका स्पष्ट केली
जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा आरोप करणार्या संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकारविषयक उच्चायुक्तालयास (ओएचसीएचआर) भारताने प्रत्युत्तर दिले