( Siyavar Ramchandra ki jai ) निर्मितीपासून ते भव्यदिव्य सादरीकरणापर्यंत महानाट्य ही तशी आव्हानात्मकच. त्यात मग एखादे महानाट्य बालकलाकारांना सोबत घेऊन अगदी यशस्वीरित्या तडीस नेणे, हे तर शिवधनुष्य पेलण्यासारखेच. ‘सियावर रामचंद्र की जय’ हे असेच एक बालकलाकारांनी साकारलेले महानाट्य. आज श्रीरामनवमीनिमित्त खास हे महानाट्य बसवतानाचे अनुभवचित्रण...
Read More
प्रभू रामचंद्र आणि मुघल राजा अकबर यांची तुलना करण्याचा अगोचरपणा दिल्लीतील स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षिका शुभ्रा रंजन यांनी केला आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये शुभ्रा रंजन “प्रभू रामचंद्र प्रशासकीयदृष्ट्या अकबरापेक्षा कमजोर होते,” असे विद्यार्थ्यांना शिकवताना दिसतात.
आसेतु हिमाचल पसरलेल्या या खंडप्राय भारतभूमीला जर खर्या अर्थाने कशाने जोडले असेल, तर ते म्हणजे सनातन संस़्कृतीने! या संस़्कृतीची ओेळख म्हणजेच प्रभू श्रीराम होय. प्रत्येक भारतीयाला आयुष्यात एकदा तरी अयोध्येला जाण्याची मनोमन इच्छा असतेच आणि आतापर्यंत फक्त भक्तांच्या हृद्यसिंहासनावर विराजमान असणारे रामराय त्यांच्या राजसिंहासनावर स्वत: विराजमान झाले आहेत म्हटल्यावर, त्यांच्या दर्शनासाठी अयोध्येत तर रामभक्तांचा मेळा जमतो आहे. या ऐतिहासिक घडामोडीनंतर अयोध्येचे जणू रुपडेच पालटून गेले आहे. ती नटली आहे, सजली आहे...र
राम नवमीच्या निमित्ताने जनमनाचा वेध घेताना प्रभू रामचंद्र आणि शीख संप्रदाय यांचे अतूट नाते समोर आले. शीख संप्रदायासाठी प्रभू रामचंद्र हे सतगुरू स्थानी असल्याने, परमपूजनीय आहेत. या लेखातून या नात्यांचा वेध घेऊया...
अयोध्येत २२ जानेवारीला प्रभु श्री रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. सरकार लवकरच ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत देशातील एक कोटी घरांमध्ये रुफटॉप सोलर बसवण्यात येणार आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांचा प्रणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यासाठी देश भर उत्साहाच वातावरण होत. भारतभर त्या दिवशी दिवाळी साजरी केली गेली. ठिकठीकाणी शोभा यात्रा, बाईक रॅली काढण्यात आल्या. पण प्राणप्रतिष्ठी सोहळ्याच्या एक दिवस आधी २१ जानेवारीला मुंबईच्या मीरारोड भागात हिंदुंच्या आनंदाला गालबोट लागलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदमंत्रांच्या घोषात १४० कोटी भारतीयांच्या वतीने अयोध्येतील भव्य मंदिरात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी अवघ्या हिंदू समाजाच्या मनात “विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी” अशी भावना दाटून आली होती.
पंतप्रधान राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान व्रताचरण उपवास करत आहेत. मोदी दहा दिवस उपवास करणार आहेत. तसा देशाची गरिबी घालवण्यासाठी उपवास करणार आहेत का?” इति शरद पवार. काय म्हणावे या विधानाला? राम मंदिर, प्रभू श्रीरामचंद्र, हिंदू, त्यांच्या श्रद्धा वगैरे शब्द जरी कानी पडले तरी पवारांचा तीळपापड होतो. पण, यावर काही लोकांचे म्हणणे की, जेव्हा बघावं तेव्हा इफ्तार पार्ट्या चापत असणार्या पवारांनी जरा कमी पार्ट्या केल्या असत्या, तर थोडी गरिबी नक्कीच हटली असती. काहीच नाही तर त्यांच्या लेकीने को
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सूरु आहे. भारतभर या दिवशी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. नागपुरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या दिवशी राममंदिर परीसरात ७००० किलो हलवा बनवणार आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण ७००० किलो हलवा एकाच वेळी एकाच कढईत बनवला जाणार आहे.
बळवंत रामचंद्र बर्वे हे सावरकरांच्या प्रभावळीतले, अभिनव भारतचे सभासद. स्वतांत्र्य सेननानी. जॅक्सन वध खटल्यात गुन्हेगार ठरवून बळवंत यांना दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागली. त्यांचे राष्ट्रप्रेम, निष्ठा शब्दातीत. त्यांच्या ‘स्मृती’ या लेखात जागवल्या आहेत.
पार्थ कपोले मणिपूरमध्ये चालू असलेला जातीय हिंसाचार हा देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याने संपूर्ण देशाने याबाबतीत सकारात्मक पाऊले उचलण्याचे आवाहन अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने केले आहे.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अयोध्या शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यासह स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील लेखात आपण ब्रिटिश काळात महसूल निर्मितीच्या उद्देशाने सुरू झालेल्या वन व्यवस्थापनाचा १९७०च्या दशकापर्यंतचा प्रवास पहिला. या भागात वन व्यवस्थापन आणि त्याच्याशी निगडित संशोधनाचा आतापर्यंतचा विस्तार जाणून घेऊ.
‘दिल से नही, डर से...’ केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर मनापासून नव्हे, तर भीतीने कमी केले, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. लालू यादव आणि संजय राऊत यांचे एकंदर वाक्चातुर्य आणि विचार इतके सारखे आहेत की, दोघेही असेच ‘कब के बिछडे’ भावंड वाटतात. या दोघांनीही असेच वक्तव्य केले की, पाच-दहा रुपये कमी करून काय होणार?
मुलुंड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र दत्तात्रय आचार्य उपाख्य राजाभाऊ यांचे दि. २२ सप्टेंबर रोजी निधन झाले.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभूश्री रामचंद्राने सीतामाईची लंकेतून सुटका करण्यासाठी वानरसेनेने रामसेतू निर्माण केला. हा रामसेतू हिंदू धर्मीयांच्या श्रधास्थानाचा विषय आहे. याच रामसेतूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी आता भारतातर्फे केली जात आहे. रामसेतूची महती वेगळी सांगण्याची गरज नाही.देशातील लिबरल विचारसरणीने कायमच या सेतूचा इतिहास मानण्यास विरोध केला. ज्यांनी रामाला विरोध केला त्यांनीही या रामसेतूला पौराणिक मानण्यास विरोध केला. ज्यांनी रामसेतू काल्पनिक आहे असं म्हटलं, मुळात रामायणाच काल्पनिक आहे, अस
सेवा क्षेत्रातील महत्वाची संस्था मानली जाणाऱ्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे नवे अध्यक्ष म्हणून रामचंद्र खराडी यांची निवड करण्यात आली आहे. नागपूरात वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्षा निलीमा पट्टे, कृपाप्रसाद सिंह, राष्ट्रीय महामंत्री योगेश बापट प्रामुख्याने उपस्थित होते.
शून्यातून आपले उद्योगविश्व उभारत आज कोट्यधीश असलेल्या हरियाणातील उद्योगपती अरविंद कुमार यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
आदत से मजबूर!
मोत्यांची शेती करत लाखोंची उलाढाल करणार्या राजस्थानाताली नरेंद्र कुमार गरवा यांच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा हा लेख...
ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांनी ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नामांकित कंपनीत ‘व्यवस्थापक’ म्हणून कार्यरत असणार्या रामचंद्र सावंत यांनी उद्योगविश्वात पाऊल ठेवले आणि ‘साईरश इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स’ या कंपनीची सुरुवात केली. त्यांच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.
Ramchandra Guha comment about Keral elected rahut gandhi as s MP
कर्नाटकातून इतिहासकार रामचंद्र गुहांना अटक
गोपाळ गणेश आगरकरांनी 'महापुरुषांचा पराभव' अशा शीर्षकाचा एक निबंध लिहिला होता. त्यात ते म्हणाले होते, "बव्हंश: महापुरुषांचा पराभव होण्यास त्यांचे पाठीराखेच कारणीभूत ठरतात. महापुरुषांनी जी शिकवण दिली, तिच्या अगदी उलटे वागण्याची पाठीराख्यांची तर्हा असते."
अगदी शून्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पायरी चढणार्या 'यशस्वी' जयस्वालच्या जीवनाची कहाणी उलगडून सांगणारा हा लेख...
मुंबईसह राज्यातही राम नवमीचा मोठा उत्साह आहे. शिर्डीच्या साईमंदिरात तीन दिवस राम नवमीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे
मूठभर प्रसिद्धीपिपासू, अराजकवादी आणि काही काही तर अहिंदू असलेल्या महिलांच्या कथित भाविकगिरीच्या रक्षणापायी अय्यप्पाच्या खऱ्याखुऱ्या महिला भक्तांशी घृणास्पद व्यवहार केला गेला. ज्याची तुलना केवळ क्रूरकर्मा औरंगजेब वा टिपू सुलतानशीच होऊ शकते.
असहिष्णुतेच्या नाट्यातील प्रवेशाच्या अंकाचे नायक म्हणून सध्या रामचंद्र गुहा यांचं नाव चर्चेतआहे. अर्थात, प्रसिद्ध इतिहासकार, लेखक रामचंद्र गुहा. निमित्त ठरलं, ते गुजरातमधील अहमदाबाद विद्यापीठामध्ये गुहा यांची होणार असलेली आणि ‘अभाविप’च्या कथित ‘दबावामुळे’ रद्द झालेली नियुक्ती.
रामचंद्र गुहा यांनी अल्पसंख्याक वादातून स्टिफन्स कॉलेजची जी शोककहाणी दिली आहे, ती अपवादात्मक नसून प्रातिनिधिक आहे.
९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी माणूस हा परिस्थितीने जरी गरीब असला, तरी तो मनाने श्रीमंत असतो.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि रामचंद्र प्रतिष्ठानच्यावतीने कारागृहातील बंदिवानांसाठी एक स्तुत्य उपक्रम तो म्हणजे बंदिवानांसाठी स्वा. वि. दा. सावरकरांच्या जीवनविषयावर निबंधस्पर्धा.
हृदय लाड आणि रामचंद्र बांगर... ‘गुरुकृपा मॉकटेल एन मोअर एलएलपी’ असे यांच्या कंपनीचं नाव. शून्यातून जिद्दीने व्यवसाय उभारणार्या मराठी उद्योगजगतातील याच दोन जिवलग मित्रांची ही अनोखी कहाणी...
धर्म ही अफूची गोळी मानणाऱ्या मार्क्सच्या विचारधारेनुसार चालणारा, आणि त्यातही विशेषतः हिंदू धर्मावर जरा अधिकच राग असणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षदेखील अखेर प्रभू रामचंद्रांना शरण आला आहे