‘तू आपले कर्म कर’ हा भगवान श्रीकृष्णाचा आग्रह (अपील) अर्जुनाला पटतो आणि तो कसा निःशंक होऊन युद्ध करण्यासाठी सज्ज होतो, हे किसिंजरसारख्या एके काळच्या सैनिकी पेशाच्या आणि वृत्तीच्या राजकारण्यालाही पटले आणि भावले, याचे आश्चर्य वाटावयास नको. नैतिकतेचा निषेध न करता, प्राप्त परिस्थितीत तत्काळ कर्तव्याची कृतीच कशी महत्त्वाची असते, या गोष्टींची नोंद त्यांनी घ्यावी, ही बाबही किसिंजर यांच्या कारकिर्दीशी मिळतीजुळती वाटते.
Read More