मुंबईतील एसी लोकलची लोकप्रियता पाहता मध्य रेल्वेवर अजून १० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मध्ये अंबरनाथ नगरपालिकेने राज्यात पाचवा तर देशात ३० वा क्रमांक पटकावला
बुधवार रात्रीपासून कोसळणार्या पावसाने अंबरनाथला अक्षरश: झोडपून काढले.