All India Theater Council

"आपली मुलं महागडया शाळेत शिकतात तिथंही हिंदी भाषा शिकवली जाते मग.....," राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध करणाऱ्या द्रमुकला अन्नामलाईंकडून चपराक

आपलीही मुलं महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. तिथेही हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेचे ज्ञान दिले जाते. याला आता अन्नामलाईंनी द्रमुकचे ढोंग आहे का? प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वरून तामिळनाडूत मोठा वादंग निर्माण झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन यांनी या धोरणाविरूद्ध आवाज उठवला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे धोरण तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Read More

सध्याच्या युगात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानही आवश्यक - मंत्री चंद्रकांत पाटील

सध्याच्या युगात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानही आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांनी संस्कृती शिक्षा उत्थान न्यास आणि भारतीय शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: आव्हाने, उपाय आणि पुढील वाटचाल' या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. दि. ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी सर विठ्ठलदास ठाकरसी विद्याविहार, जुहू आवार येथे हा एकदि

Read More

भारतापाठोपाठ आता युरोपीय देशांचा स्थानिक भाषांवर भर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण(एनईपी) अंतर्गत मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात म्हटले होते की, मातृभाषेतील शिक्षणाने भारतातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा एक नवीन प्रकार सुरू झाला असून सामाजिक न्यायाच्या दिशेनेही हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले होते. दरम्यान, याच धर्तीवर आता स्थानिक भाषा वाचवण्यासाठी युरोपीय देशांनी शैक्षणिक संस्थांमधून इंग्रजी काढून टाकण्यास सुरुवात केल

Read More

ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य

भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देण्यात येत आहे. माहिती-तंत्रज्ञान हे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. भारताच्या प्रगतीला गती देताना शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीबरोबरच आपले नैतिक मूल्य, संस्कृती, ज्ञान याचा योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारही प्रयत्नशील असून त्यासाठी आजवर राबविलेल्या विविध योजना आणि उप्रकमांविषयी...

Read More

शिक्षक होण्यासाठी बीएड उत्तीर्ण होण्याची गरज!

केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केल्यामुळे भारतातील शिक्षण व्यवस्थेत बदल होत आहेत. सध्या जि.प.च्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक होण्यासाठी १२वीनंतर दोन वर्षांचे डी.एड पूर्ण करावे लागते, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना बीएड अनिवार्य आहे. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता विद्यार्थ्यांना बारावीनंतर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम म्हणून शिक्षण घेऊन बीएड करावे लागणार आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात सह

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121