Alemayu

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार

स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार

Read More

भारताच्या जलसंधारणाचे विकासपुरुष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशमधील केन-बेटवा नदीजोड प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना म्हणाले की, “भारतातील प्रमुख नदीखोर्‍यांचे प्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीवर आधारित होते आणि त्यांच्याच प्रयत्नाने जल आयोगाची स्थापना झाली.” त्यानिमित्ताने या लेखात भारताच्या जलसंधारणाचे विकासपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Babasaheb Ambedkar ) यांच्या जलनीती आणि कर्तृत्वाचा मागोवा घेतला आहे. त्यानुसार वाटते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते घटनेचेच नव्हे, तर भारताच्या जलसंधारणाचेही शिल्पकार आहेत

Read More

प्रवासी जल वाहतुकीला गती देणार - केंद्रीय जलमार्ग मंत्र्यांची खासदार नरेश म्हस्के यांना ग्वाही

ठाणे : ( Thane ) मुंबई महानगर प्रदेश( एमएमआर) मध्ये कनेक्टिव्हिटी आणि प्रवास सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असलेल्या अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूकीला गती देण्याची ग्वाही केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली आहे. अशी माहिती ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. खासदार म्हस्के यांनी मंगळवारी नवीन संसद भवनात केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची भेट घेत मुंबई, डोंबिवली, ठाणे आणि भाईंदर या शहरांना प्रवासी जल वाहतुकीद्वारे जोडण्यासाठी निवेदन दिले.

Read More

कल्याणमधील पाणीप्रश्न लागणार मार्गी; नागरिकांना दिलासा

कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे आणि २७ गावामधील नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीणचे नवनियुक्त आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ‘एमआयडीसी’ ( MIDC ) विभागाचे सीईओ आणि सदस्य सचिव पी. वेलारासू यांची भेट घेतली. यावेळी पाणी प्रश्नावर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर पी. वेलारासू यांनी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार राजेश

Read More

जिल्ह्यातील शेती वर्षभर बहरणार; उद्योगांनाही मिळणार मुबलक पाणी

नाशिक : यंदा नाशिक जिल्ह्यावर वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी दाखवल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच पुढील वर्षभराचा शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे. त्याचप्रमाणे शेतात असलेल्या विहिरी आणि बोअरवेललादेखील मुबलक पाणी ( Water ) असल्याने जिल्ह्यातील शेती वर्षभर बहरणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान मागील वर्षी अचानक पावसाने ओढ दिल्याने धरणांमध्ये जलसाठा उपलब्ध झाला असला, तरीही विहिरींनी तळ गाठल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला

Read More

जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवुन भाजपचा संकल्प, वॉटर मेट्रो जलमार्गाने शहरे जोडणार!

ठाणे : जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवुन भाजपने एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्राचा १०० टक्के प्रतिबद्धतेचा संकल्प केला असुन केरळच्या धर्तीवर 'वॉटर मेट्रो' ( Water Metro ) सुरू करून महाराष्ट्रातील किनारी शहरे आणि बेटे जलमार्गाद्वारे जोडण्यात येणार आहेत. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. भाजपच्या संकल्प पत्राचे प्रकाशन सोमवारी ठाण्यात मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी, भाजपचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मा. नगरसेविका मृणाल पेंडसे, भाजप प

Read More

वाशीनाका येथे जलद्वार बसविण्याची कामे

वाशीनाका येथे जलद्वार बसविण्याची कामे

Read More

मुंबईच्या मध्यवर्ती भागात उद्या पाणीबाणी

मुंबईच्या मध्यवर्ती भागात उद्या पाणीबाणी

Read More

अंधेरी आणि गोरेगावात पाणीपुरवठा होणार प्रभावित

अंधेरी आणि गोरेगावात पाणीपुरवठा होणार प्रभावित

Read More

अफवांपासून सतर्क राहण्याचा खलाशांना सल्ला

सीमाशुल्क, राज्य पोलीस विभाग, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), इमिग्रेशन यांसारख्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणांकडून अधिकारी आणि सरकार मंत्रालयातील अधिकारी असल्याचा दावा केला करत नाविक, खलाशी किंवा कुटुंबातील सदस्यांकडून फसव्या बहाण्याने पैसे मागण्याच्या काही घटना निदर्शनात आल्याने पत्तन, पोत आणि जलमार्ग मंत्रालय, केंद्र सरकार आणि नौवहन संचानालय, मुंबई यांनी एक ऍडव्हायजरी जारी केली आहे. ज्याद्वारे अशा फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी खलाशी आणि त्यांच्या कुटुंबियांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्

Read More

'स्वच्छ - सुंदर मुंबई'साठी स्‍वच्‍छता मोहीम सुरूच राहणार

सार्वजनिक स्‍वच्‍छता हे महानगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्‍य असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मुंबई स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरु असलेले सखोल स्वच्छता अभियान हे फक्त नावलौकिकासाठी नव्‍हे तर त्याहून जास्त सार्वजनिक आरोग्यासाठी महत्‍त्‍वाचे आहे. सखोल स्‍वच्‍छ मोहिमेला लोकचळवळीमध्ये रुपांतरित करण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ही मोहीम यापुढे देखील सातत्याने व जोमाने सुरू राहील, अशी ग्‍वाही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. स्‍वच्‍छता मोहीम

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121