महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने विलेपार्ले येथे 'उत्तुंग महाखादी प्रदर्शन' आयोजित करण्यात येणार असून मुंबईकरांना खादी वस्त्रांसह विविध सेंद्रिय उत्पादनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बावीस्कर यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.
Read More
पुणे : “ ‘मधाचे गाव’ ही संकल्पना संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवून मधमाशा पालन हा उद्योग राज्यात मधुक्रांती आणेल,”असा विश्वास खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी व्यक्त केला आहे.मध संचालनालय महाबळेश्वर येथे जागतिक मधमाशी दिनानिमित्त आयोजित ‘मधुमित्र पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते.
राज्यातील मधमाशा पालकांना यंदा राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्कार मिळणार आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यातील मधमाशा पालनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी सभापती रवींद्र साठे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळ मधमाशापालनाच्या विविध योजना राबवित आहे. राज्यात मधमाशापालनाला खूप मोठा वाव आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळावे तसेच या बाबत लोकांच्यात जनजागृती व्हावी आणि मधमाशापालनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी यावर्षी पासून मधुमित्र या पुरस्कारांची घोषणा केली आ
खादी ग्रामोद्योग महामंडळाच्यावतीने मधुमक्षिका पालन, मधविक्री, लघु उद्योगांना दिले जाणारे प्रोत्साहन, खादी व्यवसायात येणार्या अडचणी आणि खादी महामंडळाकडून गेल्या चार महिन्यांत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महामंडळाच्या उल्लेखनीय कामगिरीविषयी राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी ओंकार देशमुख यांनी साधलेला संवाद...
खादी आणि ग्रामोद्योगांना आर्थिक उत्तेजना देण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सभापतीपदी रवींद्र साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.
ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे यांचा सवाल ; अक्षय जोग लिखित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. यापैकी तीन ठिकाणी सत्ताधारी पक्ष सत्तेत कायम राहिले, तर दोन ठिकाणी सत्तापालट झाला. या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त नुकसान जर कोणत्या एका राजकीय पक्षाचे झाले असेल, तर ते भारतीय ‘ग्रॅण्ड ओल्ड पार्टी’चे म्हणजे काँग्रेसचे!
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने ‘सुशासन संगमय’ या विषयावर २०-२१ जानेवारी राष्ट्रीय परिषद योजण्यात आली आहे.