( MHADA to launch Affordable healthcare initiative ) म्हाडाच्या रहिवाशांसाठी मह्त्त्वाची माहिती समोर आली आहे. म्हाडाच्या ३४ वसाहतीमधील रहिवाशांना अवघ्या एक रुपयात वैद्यकीय उपचार मिळणार आहे. म्हाडाच्या ३४ वसाहतींमध्ये स्वस्त दरातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी म्हाडा मुंबई मंडळाने मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल या खासगी संस्थेच्या वन रुपी क्लिनिकसोबत सामंजस्य करार केला आहे.
Read More
हसायला सर्वांनाच आवडते, रडण्याच्या नशिबी मात्र तिरस्कारच. मानवी आयुष्यात जसे सुख आणि दु:ख हे येतात, अगदी तसेच हसण्याबरोबर रडणेही महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्याकडे रडण्याला दुर्बलतेचे लक्षण मानल्याने, रडण्यातही लिंगभेद अनुभवायला मिळतो. मात्र, हे रडणे रोखले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले, तर त्याचे अनेक नकारात्मक परिणाम मानवी शरीर आणि मनावर होतात. या लेखातून या परिणामांबद्दल जाणून घेऊया...
स्टार्टअपच्या यशस्वीतेत सर्वांत महत्त्वाचे असते, ते अशा स्टार्टअपचे आर्थिक आरोग्य. परंतु, स्टार्टअपने आर्थिक आरोग्य सांभाळायचे म्हणजे नेमके काय करायचे? पैसा मिळवायचा, पण तो टिकवायचा कसा? मी आधी की माझा व्यवसाय? या सर्वच प्रश्नांच्या गलबल्यात अडकून बरेचसे स्टार्टअप अल्पावधीत बंद पडतात. हे नेमके कशामुळे होते आणि ही कोंडी फोडायची तरी कशी? याविषयी ‘फायनान्शियल फिटनेस’चे सुधीर खोत यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
तब्बल ९ महिने अंतराळात राहिल्यालेल्या सुनीता विल्यम्स यांच्यासमोर पृथ्वीवर आल्यानंतर काय आव्हानं असतील? त्यांची रिकव्हरी कशी होईल? या रिकव्हरीला किती वेळ लागेल? कसा झाला त्यांचा परतीचा प्रवास? लँडिंगच्या आधी लँडिंगच्या वेळी आणि लँडिंगनंतर नेमकं काय घडलं ?
भारतीय संस्कृतीचे विविध पैलू हे वैज्ञानिक पायावर आधारभूत आहेत. तसेच त्यांना आरोग्याचेही अधिष्ठान लाभले आहे. म्हणूनच आपले सणवार, प्रथा-परंपरा, व्रतवैकल्ये अशा सगळ्याच्या मुळाशी मानसिक व सामाजिक आरोग्य निगडित आहे. त्याचेच या लेखात केलेले सखोल विवेचन...
(Bhandara)तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे दि. ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषबाधा झालेल्या २२ रुग्णांनी बेटाळा व देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर अन्य ७-८ जणांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
अधारणीय वेगांबद्दल मागील दोन लेखांमधून आपण माहिती वाचत आहोत. त्यातील शौच वेग धारण, मूत्र वेग धारण, वायू (Farting) वेग धारण, शिंकेची संवेदना थांबविणे, भुकेची संवेदना थोपविणे व तहान लागलेली असताना ती संवेदना थोपविणे याने शरीरावर अनिष्ट, अनारोग्यकर परिणाम काय होतात, त्याबद्दल आपण वाचले. यापुढे इतर शारीरिक वेगांबद्दल जाणून घेऊया.
महाराष्ट्र सरकारने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, महिला आणि मुलींमध्ये एचपीव्ही लसीकरण करण्याचा विचार सुरू केला आहे, ही एक महत्त्वाची बाब आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या लसीकरणासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याची भूमिका जाहीर केली असून, या निर्णयामुळे राज्यातील महिला आरोग्याच्या संरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर आपले आरोग्य अवलंबून असते, हे आपण जाणतोच. पण, तरीही कळत-नकळतपणे खाण्या-पिण्याच्या सवयींमधील टाळाटाळ, बेशिस्त यामुळे शरीरातील टाकाऊ भाग बाहेर फेकला जात नाही. असा टाकाऊ भाग जितका अधिक काळ शरीरात राहील, तितका तो शरीराला अपायकारक ठरू शकतो. परिणामी, आरोग्याचा समतोल ढासळतो. तेव्हा, याविषयी नेमके आयुर्वेदशास्त्रात काय मार्गदर्शन केले आहे, ते जाणून घेऊया.
समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ या भूमिकेत भेटणारे डॉ. आनंद नाडकर्णी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे. मानसिक आरोग्याविषयी सोप्या शब्दांत जनजागृती करणे, हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य. व्यसनाधीनतेचा पीडितांच्या मुलांवर काय परिणाम होतो, याचा वेध घेणारे त्यांचे पुस्तक ‘वादळाचे किनारे’ अत्यंत लोकप्रिय ठरले. सदर मुलाखतीमध्ये या पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
आरोग्यदूत, कवयित्री आणि अभियांत्रिकी क्षेत्रात सेवा देणार्या एका नामांकित कंपनीच्या संस्थापक कामेश्वरी कुलकर्णी ( Kameshwari Kulkarni ) यांच्या कर्तृत्वाचा आलेख...
आदिवासी समाजाच्या आरोग्यासाठी व्यापक आणि परिणामकारक धोरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रविवार, २ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे आदिवासी आरोग्य विषयक पहिला आंतरराष्ट्रीय परिसंवाद समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
Financial Health Index 2014-15 ते 2022-23 या कालखंडासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांच्या वित्तीय अथवा राजकोषीय परिस्थितीचा आलेख मांडणारा ‘वित्तीय स्वास्थ्य निर्देशांक अहवाल’ नीति आयोगाने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केला. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगढिया यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन नवी दिल्ली येथे झाले. त्यानिमित्ताने या अहवालातील ठळक निष्कर्ष आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची चिकित्सा करणारा हा लेख...
आयुर्वेदशास्त्र ( Ayurveda ) हे केवळ रोग बरे करणारे शास्त्र नव्हे! आयुर्वेदाचे प्रयोजन ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आनुरस्य विकार प्रशमनं च’ हे आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य राखणे, हे पहिले ध्येय आहे. (Wellness Preservation / Maintenance) आणि त्याबरोबर आतूर व्यक्तीचे (रुग्णाचे) विकार (रोग) नाहीसे करणे, शांत करणे म्हणजे रुग्णाला रोगमुक्त करणे, हे दुसरे ध्येय आहे. (Treating illness)
धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण ‘आरोग्य भारती’च्या उद्दिष्टांबद्दल वाचले असेल, ज्यामध्ये स्वस्थ व्यक्तीला रोगी होण्यापासून वाचविणे हा मुख्य हेतू आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ‘आरोग्य भारती’ने ‘स्वस्थ जीवनशैली’ ( Healthy Lifestyle ) हा एक महत्त्वाचा आयाम प्रस्थापित केला आहे. त्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊया.
(Saif Ali Khan Heath Update) बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवार, दि. १८ जानेवारीला मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोराने केलेल्या धारदार शस्त्राच्या वारामुळे रक्तबंबाळ झालेल्या सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे.
गुरुवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यानंतर सैफ अली खानचे चाहते चिंतेत आहेत. अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला गुरुवारी मध्यरात्री झाला होता. हल्लेखोराने अभिनेत्याने सहा वार केले. अशात रक्तबंबाळ सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रिक्षातून अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ठाणे : केंद्र शासनाच्या आजी-माजी कर्मचार्यांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही महिन्यात ठाण्यातील चरई येथील ‘एमटीएनएल’मधील जागा (वेलनेस सेंटर) ( Wellness Center ) आरोग्य केंद्रासाठी मंजूर झाली आहे. केंद्र शासनाच्या निवृत्त कर्मचार्यांच्या ‘सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशन’ या संघटनेने ठाण्यात ‘सीजीएचएस’चे ‘वेलनेस सेंटर’ (केंद्रीय स्वास्थ्य योजना) सुरू व्हावे, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी केली होती.
(Saif Ali Khan Attacked) बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रयातील घरात १६ जानेवारीला मध्यरात्री चाकू हल्ला झाला. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. पोलिसांनी या व्यक्तीला वांद्रे पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. ताब्यात घेतलेला व्यक्ती हा आरोपी नाही, असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
आयुर्वेदात ( Key to Health ) सांगितलेल्या वात, पित्त, कफ त्रिदोषांविषयी आपल्याला बरेचदा ऐकून, वाचून प्राथमिक माहिती असते. कारण, हे तीन घटक मानवी शरीरातील सर्व क्रियांसाठी कारणीभूत असतात. तेव्हा या तिन्ही दोषांचा कमीअधिकपणा शरीरात शोधणे म्हणजे थोडक्यात ‘प्रकृति परीक्षण’ होय. प्रकृति परीक्षण हे फक्त रुग्णाचेच नाही, तर स्वस्थ व्यक्तीचेही केले जाते. प्रत्येक व्यक्तीचे प्रकृति परीक्षण करून त्या व्यक्तीला कोणता आहार हितकारक आहे व कोणता नाही, हा सल्ला देण्यात येतो. ऋतुनुसार व प्रकृतिचा विचार करून वैद्य स्वस्थ व्यक
(CM Devendra Fadnavis) “राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावा,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी दिले. आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचे पुढील दिवसांत मूल्यमापन चांगल्या संस्थांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
(HMPV) केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीमार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत देशातील श्वसनाच्या आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच रशियाने कॅन्सरवरील ( Cancer ) लस संशोधन यशस्वी झाल्याचे सांगत, पुढील वर्षी ही लस बाजारात उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले. त्यानंतर जगभरात या लसीवरुन विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यानिमित्ताने नेमके या लसीमागचे संशोधन, कॅन्सरच्या आजाराची गुंतागुंत आणि भारताने याबाबतीत करावयाच्या उपाययोजना यांचा उहापोह करणारा हा लेख....
Vinod Kambli भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना ठाण्यातील कशेळी येथील आकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांना कावीळ झाल्याचे आणि व्हायरल इन्फेक्शन असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय त्यांच्या मेंदूला थोड्याफार प्रमाणात सूज आल्याचे डॉक्टरांनी निदान केले. या कारणास्तव त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्या
(Haffkine) लसनिर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात एकेकाळी नावलौकिक असलेले 'हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ' राज्य शासनासाठी पांढरा हत्ती ठरू लागले आहे. या महामंडळाने २०१६-१७ ते २०२१-२२ या पाच वर्षांत तब्बल ७१ टक्के औषधांचा पुरवठाच केला नसल्याची माहिती 'कॅग'च्या अहवालातून उघड झाली आहे.
मुंबई : राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचा प्रचंड तुटवडा असल्याचे निरीक्षण 'कॅग'च्या ( CAG Report ) अहवालात नोंदवण्यात आले आहे. २२ टक्के डॉक्टर, ३५ टक्के परिचारिका (नर्स), तर २९ टक्के निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने यंत्रणांवर प्रचंड ताण येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस ( Congress ) आणि अराजकतावादी सोरोस यांच्या संबंधांची चौकशी होणे आवश्यक असून देशाला अस्थिर करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा घणाघात केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी मंगळवारी राज्यसभेत केला आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी मूलभूत कार्य करणार्या ‘स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान’ या मुंबईतील बोरिवली (पूर्व) येथील संस्थेने दि. ३ डिसेंबर रोजी हा ‘जागतिक दिव्यांग दिन’ साजरा केला. त्यावेळी १०० दिव्यांग व्यक्ती आणि ४० कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्या कार्यक्रमाचा हा वृत्तांत...
नवी दिल्ली : रेवडीवाटपाची संस्कृती जोपासत ‘सामान्यांचा पक्ष’ म्हणवणार्या आम आदमी पक्षाच्या ( AAP ) अक्षम कारभाराच्या सुरम्य कथा दिवसेंदिवस उघड्या पडत असून, त्यामुळे जनतेबरोबर अशापद्धतीने आम आदमी पक्षाने रचलेला बनावदेखील उघडकीस येत आहे. शाळा, पाणी, दवाखाने, रस्ते आणि मद्यधोरण यामध्ये घोटाळे करून झाल्यानंतर आम आदमी पक्षाचा महानगपालिकेच्या रुग्णालयातील बेजबाबदारपणा समोर आला आहे.
ठाणे : ठाण्यातील शास्त्रीनगर क्र. १ मधील ठाणे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’ आणि ‘आरोग्य केंद्र’ ( Health Center ) उभारणीचा प्रस्ताव शिवसेनेचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. त्याची वर्कऑर्डरही निघाली आहे.
साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबरोबरच अवयवदानासारख्या दुर्लक्षित विषयावर कृतिशील जनजागृती करणार्या आणि त्या माध्यमातून समाजात आरोग्याचा दीप तेवत ठेवणार्या आरती देवगांवकर यांच्याविषयी...
आपण मागील काही लेखांपासून स्वास्थ्यासाठी योगासनांचा अभ्यास सुरू केला आहे. शरीराच्या प्रमुख चार संस्था - श्वसन, रक्ताभिसरण, पचन आणि मलनिस्सारण व्यवस्थित ठेवण्यासाठी चार आसने रोज शरीराचे तप, दुःख स्वीकार म्हणून करावयाची. त्या अर्ध आणि पूर्ण स्थिती आसनांचा अभ्यास आपण केला. त्यासाठी सकाळचा वेळ हा केव्हाही उत्तम. स्वास्थ्यरक्षणासाठी काही विशिष्ट आसनांचा सायंकाळी अभ्यास करावयाचा असतो. सायंकाळी आपण शरीराने आणि मनाने थकलेलो असतो. दिवसभरात केलेल्या कामाचा ताण शरीर व मनावर असतो. आपण घरी येतो, हात धुतो आणि जेवतो. शरीर
लेखमालेच्या मागील भागात स्वास्थ्यासाठी योगासनांचा अभ्यास आपण सुरू केला आहे. शरीराच्या प्रमुख चार संस्था श्वसन, रक्ताभिसरण, पचन आणि मलनिस्सारण व्यवस्थित ठेवण्यासाठी चार आसने रोज शरीराचे तप, दुःख स्वीकार म्हणून करावयाची. त्यांची अर्ध स्थिती आपण पाहिली, आज पूर्ण स्थितींचा अभ्यास करु.
मानसिक आरोग्य म्हणजे तुमच्या एकूणच मानसिक आरोग्याची आणि तुमच्या भावनिक, वैचारिक आणि सामाजिक कार्याची एकंदरित स्थिती. मानसिक आरोग्य आपल्या जीवनाच्या अनेक भागांना स्पर्श करते. जसे की, इतरांशी असलेल्या आपल्या नातेसंबंधांपासून ते आपल्याला कशामुळे यशस्वी आणि समाधानी झाल्यासारखे वाटते आणि आपण जीवनातील आव्हानांना कसे सामोरे जातो इत्यादी.
(PM Narendra Modi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा सप्ताह राबविण्यात येत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने भाजप नेते कृष्णा पाटील यांनी गोकूळनगर येथे दोन दिवसीय भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबिरात विविध गंभीर आजार असलेल्या वृद्ध महिला, पुरुष, लहान मुले तसेच नागरिकांना त्यांच्या घराजवळ मोफत उपचार, औषधे मिळाली.
येत्या १० ऑक्टोबर रोजीच्या ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’ची संकल्पना आहे - ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची वेळ.’ अत्यंत महत्त्वाची अशी ही कल्पना. कार्यालये ही आरोग्यदायी ठिकाणे बनवून, मानसिक आरोग्याविषयी जागृती वाढवण्याच्या जागतिक प्रयत्नांना बळ देणे, असा या संकल्पनेचा उद्देश. त्यानिमित्ताने कामाच्या ठिकाणचा ताणतणाव आणि उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
(Kolkata) कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय रुग्णालयामध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरुन सुरू असलेला गदारोळ अजूनही थांबलेला नाही. त्यातच कोलकाता येथील आणखी एका रुग्णालयात महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडित महिलेच्या मुलावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री आई मुलाजवळ झोपली होती. यावेळी, रुग्णालयाच्या वॉर्डबॉयने महिला झोपेत असताना तिचा विनयभंग केला आणि मोब
(Nipah virus) “केरळमधील मलप्पुरम् मध्ये २४ वर्षीय तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्याला निपाह विषाणूची लागण झाली होती,” अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. त्या म्हणाल्या, “मलप्पुरम् येथील एका तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय होता. दि. ९ सप्टेंबर रोजी तरुणाच्या मृत्यू झाला. त्याला निपाह विषाणू संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. मृत तरुण हा शिक्षणासाठी बंगळुरु येथे राहात होता. त्याने भेट दिलेल्या ठिकाणांची ओळख पटवण्याचा प्रयत्
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड(स्टार हेल्थ इन्शुरन्स) या भारतातील सर्वात मोठ्या रिटेल विमा कंपनीने पहिलीच ब्रेल लिपीतील विमा योजना लाँच केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयातून राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरात आयोजित २५ हजार शिबिराच्या माध्यमातून सुमारे ४० लाख नागरीकांच्या तपासण्या करण्याचे ध्येय या शिबिरांच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.गावातील वस्त्या, आदिवासी पाडे, झोपडपट्टया, आर्थिक दुर्बल घटक अशा आरोग्य सेवेपासून वंचित असलेल्या भागात होणार शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
झिका आजाराने आरोग्य विभागासह नागरिकांनाही चिंतेत टाकले आहे. कारण राज्यात झिका आजाराच्या १२६ रुग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक९७ रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. मात्र मुंबईत अद्याप एकही झिकाचा रुग्ण नाही. पंरतु राज्यातील झिका आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्याआरोग्य विभागामार्फत रुग्ण आढळलेल्या ३ ते ५ किमीच्या परिसरात स्क्रिनिंग करण्यात येतआहे. तसेच संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येतआहेत.
देशातील जीवन विमा कंपनी असलेली ‘एलआयसी’ आता आरोग्य विमा व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. ‘एलआयसी’ या व्यवसायात उतरण्यासाठी या व्यवसायात असलेल्या कंपन्यांपैकी एक कंपनी विकत घेऊ शकते. यामुळे या व्यवसायात फार मोठे स्पर्धेचे वातावरण निर्माण होणार, हे नक्की. त्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
आज माणसाला रोजच्या धकाधकीच्या जीवनात, स्वत:ला काय हवे आहे हे पहायला वेळच नाही. मग कधी सहज कुठे बाहेर फिरालायला गेल्यावर, शहरात न दिसणार्या गोष्टींकडे आपली नजर वेधली जाते. निसर्ग सौंदर्याच्या अनेक गोष्टी, मानवी मनाला कायमच भुरळ घालत आले आहे. या गोष्टींसाठी मानवाने निसर्गाच्या सान्निध्यात सतत गेले पाहिजे. म्हणजे निसर्गाचे प्रेम देखील उमगेल. निसर्गाच्या प्रेमाचा हा आढावा...
‘नभ उतरु आलं’ म्हणत मोसमी वार्यांनी बहुतांश महाराष्ट्राला आपल्या कवेत घेतले आहे. हळूहळू हा मान्सून राज्यभरात चांगलाच जोरही पकडेल. असा हा वर्षा ऋतू आला की काही आजारही डोके वर काढतात. म्हणूनच हा पावसाळा आजारपणात नव्हे, तर आरोग्यदायी जावा म्हणून नेमकी काय काळजी घ्यायला हवी, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख....
मीही सुंदर, तूही सुंदर, आज भासते सारे सुंदर जग हे सुंदर, नभ हे सुंदर जे जे दिसते ते ते सुंदर... या काव्यपंक्तींनुसार सौंदर्य हे बघणार्याच्या नजरेतच वसलेले आहे. अशा या सौंदर्याची परिभाषा देश, व्यक्ती, परिस्थिती परत्वे बदलते. त्यानिमित्ताने सौंदर्य या संकल्पनेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेला हा कानोसा...
मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा देणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची’ संख्या २३९ झाली असून, या दवाखान्यांतून आतापर्यंत तब्बल ५७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे प्रस्तावित केलेल्या २५० दवाखान्यांपैकी २३९ दवाखाने कार्यान्वित असून उर्वरित ११ दवाखाने देखील गरजेनुसार लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
योगशास्त्रात अहिंसा पालन करण्यास सांगितले आहे. शारीरिक, मानसिक, वाचिक त्याचा ऊहापोह आपण आधीच्या लेखात केलेला आहेच. आपला असा मत्सर होत असल्यास आपली, आपल्या कुटुंबाची प्रगती थांबते, आरोग्य बिघडते वगैरे आणि म्हणून, काही अपवाद वगळता अहिंसापालन करावे.
सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण या उद्दिष्टाच्या दिशेने जाण्यासाठी आरोग्यसेवेची उपलब्धता महत्त्वाची ठरते. याचा अर्थ असा की, प्रत्येकाला अत्यावश्यक आरोग्यसेवा त्यासाठी पैसे न मोजता मिळाली पाहिजे आणि ‘आरोग्य विमा’ या संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहे. कारण, आरोग्य विम्यामुळे हे उद्दिष्ट वास्तवात आणण्यास मदत होते.
उत्तर मुंबईचा कायाकल्प करण्यासाठी येत्या काळात येथील पायाभूत आणि आरोग्य सेवांवर भर देत अनेक अद्ययावत सुविधा दिल्या जाणार असल्याचे आश्वासन उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघांतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिले.
कोरोना महामारीदरम्यान आरोग्य व्यवस्थेची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली गेली. केवळ अविकसित आणि विकसनशील देशांतच नाही, तर विकसित देशांमधील आरोग्य व्यवस्थाही महामारीशी प्रारंभी दोन हात करण्यात सपशेल अपयशी ठरली. त्यानंतरही प्रतिबंधात्मक लसी, त्यांच्या चाचण्या, लस कंपन्यांचे राजकारण आणि अर्थकारण याचा फटकाही विकसनशील देशांना बसला. पण, एकूणच या महामारीने जागतिक आरोग्य व्यवस्थेला जोरदार हादरे दिले.