Using biscuits a London artist has created some such sculptures The artist's name is Ed Chapman गरमागरम चहा आणि बिस्किटे या दोन पदार्थांनी, अनेकांच्या सकाळची सुरुवात होते. लहान मुलांपासून ते झटपट नाश्ता करून कामावर पळणार्या मोठ्या माणसांपर्यंत, चहा-बिस्किट ही जोडी लोकप्रिय आहे. आपल्या रोजच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग झालेली ही बिस्किटे, आता एका वेगळ्याच कारणासाठी लोकप्रिय ठरली आहेत.
Read More
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, याबाबत इतिहास, कायदा आणि तात्त्विकदृष्ट्या कोणताही वाद नाही. ‘राजतरंगिणी’ या संस्कृत महाकाव्यात कल्हणने काश्मीरच्या राजांचा सुमारे 3 हजार, 600 वर्षांचा सातत्यपूर्ण व ऐतिहासिक आलेख मांडला आहे. मात्र, गेल्या 75 वर्षांत अपप्रचार, विकृत राजकारण आणि दहशतवादी समर्थक गटांनी ‘कलम 370’च्या आड धुरळा निर्माण करून वादग्रस्ततेचा कृत्रिम आभास पसरवला. ही वास्तविकता आणि नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘कलम 370’ हटवले गेल्याचे अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
डिजिटल सेवेचा वापर करणे, हा सध्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने याबाबत २० निर्देश जारी केले. या ऐतिहासिक निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने डिजिटल सेवाचा लाभ घेणे व त्याचा वापर करणे हा मूलभूत अधिकार असल्याचे म्हटले आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडितांनी डोळे गमावले असतील, ज्यांना दृष्टीदोष किंवा अंधत्वासारख्या समस्या असतील, अशा ग्राहकांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केवायसी म्हणजेच Know Your Customer ज्यात ग्र
Artificial Intelligence पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया मुंबई चॅप्टरच्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचे औचित्य साधून कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) जबाबदारीने वापर : जनसंपर्काची भूमिका या विषयावर उद्या (दि.२१) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह (भा.पो.से.) यांचे मुख्य व्याख्यान होणार आहे.
trade war अमेरिकेच्या व्यापार युद्धामुळे जागतिक स्तरावर उद्योगविश्व ढवळून निघाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा परिणाम, भांडवली बाजारामध्येही तत्काळ बघायला मिळाला. अनेक राष्ट्रांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच भविष्यात उद्योगविश्वाला कोणती नवी कलाटणी मिळणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. या बरोबर या व्यापारयुद्धाचा व्यापक परिणाम लक्षात घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये विचार करत असताना बर्याचदा चर्चेत न येणारा मुद्दा म्हणजे, या धोरणांचा कलाक्षेत्रावर होणारा दूरगामी परिणाम. व्यापार क्षेत्
Waqf Amendment Bill 2025’ संसदेत पारित होत असताना एक चकार शब्दही न बोलणारे राहुल गांधी हे विधेयक संमत झाल्यावर म्हणत आहेत, “हे संशोधन म्हणजे, संविधानातील ‘कलम 25’वर आघात आहे. हे संविधानविरोधी आहे.” त्यामुळे केंद्र सरकारने काहीही केले, जर ते देशाच्या भवितव्यासाठी उज्ज्वल असेल, तर त्याला विरोध करायचा आणि तोंडी लावायला ‘संविधान पिछडे’ वगैरे शब्द टाकायचे, हीच राहुल गांधींची भूमिका आहे.
सिनेक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत, समाजभान जपणार्या वनिता राजे गडदे यांची गोष्ट...
प्रतिमा आणि प्रतिसृष्टी या दोन गोष्टींचे वेड माणसाला अनंत काळापासून असावे. काळाच्या ओघात जन्माला आलेली मिथके, दंतकथा हे याच प्रतिसृष्टीचे द्योतक असल्याचे दिसते. प्रख्यात लेखक युवल नोआह हरारी म्हणतो की, माणूस गोष्टींमध्ये विचार करतो आणि याच गोष्टींच्या साहाय्याने आपल्या सभोवताली असलेल्या जगाचा अन्वयार्थ लावतो. विविध कलाविष्कार, अभिव्यक्तीचे भिन्न भिन्न प्रकार हे याच अन्वयार्थाचे रूप असते. वर्तमानातही प्रतिसृष्टी उभारणे तंत्रज्ञानामुळे सोपे झाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून, आपल्या मनातले अवकाश आपल्यास
(state will need artificial intelligence CCTV cameras Minister of State Home Yogesh Kadam) राज्यात कृत्रिम बुद्धीमत्ताधारित (आर्टिफिशीअल इंटेलिजन्स) ‘सीसीटिव्ही कॅमरे’ लावण्यात येणार आहेत. या सीसीटिव्ही कॅमेर्यांद्वारे ‘फेस रिडिंग’द्वारे गुन्हेगारांची ओळख होणार आहेत, तसेच कुणाकडे शस्त्र असल्यास तेही या कॅमेर्यांमध्ये स्कॅन होणार होईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी विधानसभेत दिली
‘AI'’ची सर्वत्र चर्चा आहे. अर्थात त्याचा इतिहास जुना असला, तरी गेली अनेक दशके सामान्य माणूस या ना त्या रुपाने ‘एआय’ वापरत आहेच. सामान्यांच्या जीवनात आधी एआय कसे आले, याचा घेतलेला हा आढावा...
कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होत चालला आहे, यावर दुमत असायचे कारण नाही. देश विदेशातील बाजारपेठांपासून ते कामाच्या ठिकाणांपर्यंत वेगाने होणारे बदल आत्मसात करत, माणूस आपल्या भविष्याचा पाया रचतो. दुसर्या बाजूला प्रगत तंत्रज्ञानाबद्दलच्या अज्ञानामुळे साशंकता आणि भीती या दोन भावना, प्रामुख्याने लोकांच्या मनात घर करतात. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयाचा विचार करत असतानाच, आपसूकच हे तंत्रज्ञान कोणत्या क्षेत्रात माणसांची जागा घेईल, हा विचार सर्वप्रथम केला जातो. या बद्दलची चिंता आणि चिंतन स्वाभ
स्वत:च्या सर्व जबाबदार्या पूर्ण करत मराठी संगीत रंगभूमीची सेवा करणार्या गुणवंत अभिनेत्री, कलाकार प्राजक्ता शहाणे यांच्याविषयी...
'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात येणारी 'इनोव्हेशन सिटी’ देशातील सर्वात प्रगत शहरांपैकी एक ठरेल. तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल', असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
रंगमंचावर नृत्यकला साकारताना, तिच्यातील अंतरंगाचा वेध घेणारे कलावंत फार क्वचितच आढळून येतात. हेच अंतरंग जगासमोर मांडणार्या आणि लावणी साकारणार्या पवन तटकरे याच्याविषयी...
नरेंद्र मोदी दि. १२ आणि दि. १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेला भेट देत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरात हा दौरा पार पडत आहे. तसेच फ्रान्समध्येही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदेला मोदींनी काल संबोधित केले. त्यानिमित्ताने मोदींच्या या फ्रान्स आणि अमेरिका दौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख...
स्वत:मधील कलेच्या आवडीला करिअर म्हणून बघत, त्यामध्ये देदिप्यमान कामगिरी करणार्या रंगभूमीवरील कला क्षेत्रातील नव्या दमाचा दिग्दर्शक असलेल्या वृशांक कवठेकर यांच्याविषयी...
कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्या काळाची अनिवार्यता आहे. बुद्धिमत्तेच्या या तंत्रामुळे, सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवी दालने खुली होत आहेत. माणसाला ज्याप्रकारे स्वत:च्या विकासासाठी शिक्षणाची गरज असते, त्याच पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेला टिकून राहण्यासाठी, सर्वव्यापी अद्ययावत माहितीची आवश्यकता असणार आहे. काही काळापूर्वी इंटरनेटवर एखाद्या साहित्याचे भाषांतर केल्यास, त्यातील असंख्य चुका आपल्याला नजरेस येत होत्या. योग्य त्या जागेवर योग्य तो संदर्भ न आढळल्यास, अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यताच अधिक होती. परंतु, भविष
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘ए-आय’ची उपयुक्तता आणि त्याचे जाणवणारे तोटे हे येणारा काळच ठरवेल. मात्र, ‘ए-आय’ने काही क्षेत्रांमध्ये क्रांती करण्यास सुरुवात केली आहे. वन्यजीव संशोधन आणि संवर्धनाचे क्षेत्र हे त्यामधील एक. ‘ए-आय’चा वापर करून ओळख पटवण्यामध्ये किचकट ठरणार्या पक्ष्यांची ओळख आपण चुटकीसरशी कशी करू शकतो, यावर संशोधन करण्यात आले आहे. याच संशोधनाचा आढावा घेणारा हा लेख...
तंत्रज्ञान सतत बदलत असते, त्यात काळानुरुप नवनवे बदल होत असतात. सध्याचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) या तंत्रज्ञानाचे आहे. जगातील अनेक देश या तंत्रज्ञानावर आपले प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतानेसुद्धा याबाबत गती घेतली असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रात केला आहे. त्याचा घेतलेला हा आढावा...
‘आम्ही भारताचे लोक’ या वाक्याने आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकाची सुरुवात होते. त्यामुळे परंपरा असो वा संविधान ‘लोक’ हा घटक पूर्वापार आपल्या देशात सर्वच दृष्टींनी केंद्रस्थानी आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वाधिक सांस्कृतिक विविधतेने संपन्न असलेल्या आपल्या देशात ‘लोक’ या घटकाचा विचार करताना फक्त ‘माणसं’ या संकुचित दृष्टिकोनातून विचार करून चालत नाही. या लोकांशी जोडलेल्या विविध संस्कृती, कला, परंपरा अशा सगळ्याच गोष्टींचा समग्र विचार करावा लागतो. मग त्यात लोककला ( Folk Artist of India ) आणि लोकसंस्कृत
लोककलेच्या ( Folk Art ) आणि लोककलाकारांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणारे प्रा. डॉ आनंद गिरी. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला हा आढावा...
कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) मानवी बुद्धिमत्तेशी स्पर्धा करू शकत नाही, या मतावर सुरुवातीच्या काळात अनेकजण ठाम होते. पण, कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ने अल्पावधीतच अनेकांना त्यांचे हे मत बदलायला लावले. ‘एआय’ अस्तित्वात आल्यानंतर, एकामागोमाग एक अशा अनेक क्षेत्रांमध्ये माणसांची जागा घ्यायला सुरुवात केली. इतके सगळे होत असतानाही साहित्यक्षेत्रात ‘एआय’ शिरकाव करू शकणार नाही, असे काहींना वाटत होतेच. कारण, साहित्यात बुद्धिमत्तेची जितकी गरज असते, तितकीच भावनिकतेची असते. साहित्य म्हणजे बुद्धि
कला तुम्ही का जगायचे हे शिकवेल, हे पु. ल. देशपांडे यांनी सांगितलेले सूत्र डोळ्यासमोर ठेवून, ज्यांनी गझल यालाच आपला ध्यास मानला, त्या युवा गझलकार जयेश पवार ( Ghazalkar jayesh pawar ) यांच्याविषयी...
कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता, पिढीजात उपजत कलेद्वारे कलाक्षेत्रात स्वतःचा अमीट ठसा उमटवणारे दत्तात्रेय खराटकर यांच्याविषयी...
नवी दिल्ली : भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १५२ अंतर्गत भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणल्याचा गुन्हा ऑल्ट न्यूजचा पत्रकार मोहम्मद जुबेरवर ( Mohammad Juber ) नोंदवण्यात आला असून, तसे एफआयआरमध्ये समाविष्ट केले आहे. प्रकरणाचा तपास करणार्या पोलीस अधिकार्याने ही माहिती अलाहाबाद उच्च न्यायालयास दिली आहे.
पणजी : जम्मू-काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या ‘कलम ३७०’चा ( Article 370 ) स्वातंत्र्यानंतरचा ७५ वर्षांचा इतिहास आदित्य धर निर्मित आणि आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. नुकताच हा चित्रपट गोवा येथील ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य जांभळे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला.
मुंबई : ‘मराठी नाट्य कलाकार संघा’तर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी ( Mohan Joshi ) यांना जाहीर झाला आहे. गुरुवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी ‘नाट्य कलाकार संघा’तर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. ‘नाट्य कलाकार संघा’तर्फे आयोजित ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ या सोहळ्यात मोहन जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, माहीम-माटुंगा येथे आयोजित करण्यात आ
(Amit Shah) राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या प्रचारसभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. कलम ३७० हटवण्यावरून प्रश्न विचारत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ रद्द केल्यावर पाच वर्षांत त्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारली. राज्यातील फुटीरतावाद व दहशतवादही आटोक्यात आला. पण, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता गेल्यानंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात पुन्हा ‘कलम ३७०’चे तुणतुणे वाजविले गेले. त्यामुळे अशा फुटीरतावादी शक्तींना विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही आळा घालण्याचे आव्हान ओमर अब्दुल्ला सरकारसह केंद्र सरकारलाही पेलावे लागणार आहे.
बालपणापासून कलेला समर्पित कलाकार सिद्धी संदीप आंबेकर आज सर्वार्थाने कलेचा हाच समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी...
'जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा हैं’, ‘पाकिस्तानी अजेंडा नहीं चलेगा’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन भाजप आमदारांनी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स - काँग्रेस सरकारच्या ‘कलम ३७०’ पुन्हा बहाल करण्याच्या प्रस्तावास कडाडून विरोध करून प्रस्तावाच्या बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी चिंध्या केल्या.
( Restoration of Article 370 ) केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर तिथे १० वर्षांनी पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाल्याने त्यांनी नवीन सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेने बुधवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी केंद्रशासित प्रदेशाचा विशेष दर्जा देणारे कलम ३७० पुनर्स्थापित करण्यासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यास सांगणाऱ्या ठरावास मंजुरी दिली आहे. विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पीपल्स डेमोक्रॅ
Jammu and Kashmir विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) येथे झालेल्या बैठकीत नुकताच गदारोळ झाला. ही बैठक समोवारी ३ नोव्हेंबर २०२४ रोजी झाली होती.जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निव़डणुकच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत कलम ३७० आणि ३५ए हटवण्याच्या विरोधात ठराव मांडण्यावरून गदारोळ निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कलम ३७० पुन्हा बहाल करण्याच्या मागणीवरून सभागृहात गदारोळ झाला. विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या विजयानंतर विधानसभेचे पहिले अधिवेशन सोमवारी सुरू झाले. पीडीपी आमदाराच्या मागणीला भाजप आमदारांनी विरोध केला.
( PM Narendra Modi ) "भारत आज एक विकसनशील देश आणि एक उदयोन्मुख शक्ती आहे. भारत आज प्रत्येक क्षेत्रात अभुतपूर्व वेगाने काम करत आहे. जग चिंतेने बुडालेले असताना भारत आशेचा किरण दाखवत आहे," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद या कार्यक्रमात सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे ‘कर्मयोगी सप्ताह’ – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाच्या अंर्तगत पंतप्रधानांनी मिशन कर्मयोगीच्या यशावर भाष्य केले आणि सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनी अभिनव विचार आणि नागरिक केंद्रीत दृष्टीकोन अवलंबण्याची गरज असल्याचे म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाने नागरिकत्व सुधारणा विधेयकातील सीएए कलम ६ ए अंतर्गत आपला निर्णय सुनावला आहे. कोर्टाने कलम ६ ए ची वैधता कायम ठेवली आहे. त्यानुसार , हे कलम मार्च १९७१ पूर्वी भारतामध्ये प्रवेश करणाऱ्या बांगलादेशींना प्रवेश करणाऱ्या भारतीय नागरिकत्व देण्यापासून रोखले गेले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑक्टोबर रोजी नागरिकता वादावर कलम ६ ए वर शिक्कामोर्तब केला आहे.
Ratan Tata हे टाटा परिवारातील अनमोल रत्न होते. त्यांनी ३० वर्षे उद्योग समूहाचे नेतृत्त्व केले, एवढ्या एकाच कारणावरुन ते महान ठरत नाहीत किंवा टाटा उद्योग समूहाची त्यांनी प्रचंड भरभराट केली, या दुसर्या कारणामुळेही त्यांना महान म्हणता येणार नाही. व्यक्तीला मोठेपणा देणारी ही कारणे जरुर आहेत. परंतु, रतन टाटा यांचे अलौकिक मोठेपण टाटा समूहाने स्वीकारलेली मूल्ये जगण्याचे आहे.
Artificial intelligence आज संपूर्ण जगभरात पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीवर भर दिला जातो. मोठे रस्ते प्रकल्प, गगनचुंबी इमारती, विस्तीर्ण विमानतळे, मोठमोठी बंदरे आणि सागरीसेतू, मेट्रो आणि अद्ययावत रेल्वे प्रकल्पांचे जाळे उभारले जाते आहे. हे प्रकल्प जलद आणि अद्ययावत असावे, यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अभियांत्रिकी कौशल्याचा कसही लागतो. हीच कौशल्ये प्रगत तंत्रज्ञानाद्वारे अधिक व्यापक करत ‘आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी महासंघ’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनिअर्स’ आणि ‘ईव्हाय ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर लीडर’ने
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथील कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती केल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप दिला.
जम्मू – काश्मीरला विशेष दर्जा देणारे आणि दहशतवाद – फुटीरतावादाचे पोषण करणारे कलम ३७० आता इतिहासजमा झाले असून ते पुन्हा लागू होण्याचा प्रश्नच नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी जम्मू येथे केले आहे.
अलीकडे समाजातील स्नेहबंध आणि जबाबदार्यांचे शिक्षक-विद्यार्थी ना त्यांचे भावबंध अधोरेखित करणारी एक क्लिप व्हायरल होत आहे. त्यातून वृक्षारोपणासारख्या महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. शिवाय शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंधातील महत्त्वदेखील यातून अधोरेखित करण्यात आले आहे.
आपल्या कलेतून सर्जनशीलतेचा आविष्कार घडविणारे चित्रकार सेबेस्टिन जोसेफ यांच्याविषयी...
Sebestian Joseph आपल्या कलेतून सर्जनशीलतेचा आविष्कार घडविणारे चित्रकार सेबेस्टिन जोसेफ यांच्याविषयी...
भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे (बीएनएसएस) कलम ४७९ देशभरातील अंडरट्रायल कैद्यांनाही, ज्यांच्या विरोधात १ जुलै २०२४ पूर्वी खटले नोंदवले गेले आहेत त्यांना देखील लागू होणार आहे.
रक्षाबंधन हा भाऊबहिणीच्या नात्याचा एक पवित्र सण. खरे तर भावंडे ही एकमेकांच्या सोबतच मोठी होत असतात. भांडतात, रडतात आणि प्रेमाने नांदतात, एकमेकांचा आधार होतात. खेळातही अशा अनेक भावंडांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. ते एकमेकांबरोबर खेळतात आणि एकत्र पाहिलेली स्वप्ने साकार करतात. अशा भावंडांच्या जोडीचा घेतलेला आढावा...
अमृतकला स्टुडिओ आणि 'अर्थ' एनजीओ प्रस्तुत 'वर्ल्ड ऑफ स्त्री' हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ती एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तिचा नृत्याविष्कार रसिकांनी अनेकदा पाहिला आहे. असाच
आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (ARTI)चे उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने ‘आर्टी’च्या स्थापनेचा आणि उद्दिष्टांचा मागोवा घेणारा लेख...
'आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हा सध्या तंत्रज्ञानातील परवलीचा शब्द. त्याचा वापर सकारात्मक पद्धतीने केला, तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने जगभरातील विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढताना दिसतो.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच एखादा गुन्हा सोडवणे याकरिता मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा उपयोग होणार आहे. त्यासाठी आम्ही एका प्रकल्पावर काम करत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.