योग्य वेळी भाकरी न फिरविल्यास, जशी ती करपते, तसेच योग्य वेळी राजकारणात नव्या पिढीस सक्रिय न केल्यास, पक्षाची ‘काँग्रेस’ होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे राजकारणात नव्या पिढीस कसे सक्रिय करायचे, हे भारतात भाजप वगळता अन्य एकाही पक्षास सहजपणे जमत नाही, असे म्हणावे लागेल.
Read More