‘अधारणीय शारीरिक वेग’ या लेखमालेच्या श्रृंखलेतील पुढील वेग हा उद्गार आहे. उद्गार याचा अर्थ ढेकर. ढेकर जेव्हा येते, तेव्हा ते थांबवू नये. आजच्या लेखातून ढेकर या संवेदनेबद्दल अधिक जाणून घेऊया.
Read More
( unbearable physical sensations is coughing ) अधारणीय शारीरिक वेगांपैकी एक वेग म्हणजे खोकला. खोकल्याची उबळ आल्यास कोणतीही शारीरिक कृती करताना अडसर निर्माण होतो. तसेच अन्नसेवन, झोपताना आलेल्या खोकल्यामुळे झोपेवरही परिणाम होतो. तेव्हा, आज खोकल्याचे प्रकार आणि परिणाम याविषयी माहिती करुन घेऊया.
जीवनात नेमके ध्येय काय असावे, हे अनेक ग्रंथ शिकवितात आणि व्यक्ती दर्शवितात. रणरागिणीच ( Article on Prof. Dr. Anuradha Yedke ) तयार करण्याचे हे ध्येय अत्यंत प्रेरक.
आयुर्वेदशास्त्र ( Ayurveda ) हे केवळ रोग बरे करणारे शास्त्र नव्हे! आयुर्वेदाचे प्रयोजन ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आनुरस्य विकार प्रशमनं च’ हे आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य राखणे, हे पहिले ध्येय आहे. (Wellness Preservation / Maintenance) आणि त्याबरोबर आतूर व्यक्तीचे (रुग्णाचे) विकार (रोग) नाहीसे करणे, शांत करणे म्हणजे रुग्णाला रोगमुक्त करणे, हे दुसरे ध्येय आहे. (Treating illness)
शालेय मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवणारी आणि त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच बौद्धिक विकासातदेखील अमूल्य योगदान देणारी संस्था म्हणजे ‘सरस्वती मंदिर ट्रस्ट’ संचालित ‘सरस्वती छात्रसेना’. ( Saraswati Chhatra Sena ) त्यानिमित्ताने छात्रसेनेच्या विविध उपक्रमांचा घेतलेला आढावा...
यावरून हे स्पष्ट आहे की, आपले शारीरिक जीवन म्हणजे एक सुखद कल्पना संघात आहे, तर मरण म्हणजे तसल्याच प्रकारचा एक दुःखद म्हणून भयावह कल्पना संघात आहे. शरीराच्या सर्व क्रिया बंद होण्यालाच आम्ही मृत्यू मानतो. यावरून असा एक प्रश्न उत्पन्न होतो की, मरण आपल्या शरीराचे की कल्पनेचे? योग्य विचार केल्यास असे दिसून येईल की, मरण कल्पनेचेच आहे. मग, ही कल्पना इतकी प्रबल का? त्याचे कारण आमच्यावर होणारे सततचेच संस्कार! संस्कारांचे इतके महत्त्व आहे. सर्व जग संस्कारांचेच अपत्य आहे. सुयोग्य संस्काराद्वारे सुयोग्य अवस्थाप्राप्ती
चांगले खेळाडू घडवित असतानाच त्यांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी लढणारे क्रीडाशिक्षक लक्ष्मण इंगळे त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.
स्त्री ही आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची स्थित्यंतरे अनुभवत असते. तिला अनेक प्रकारच्या शारीरिक तसेच मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे अनेक भूमिकाही तिला पार पाडाव्या लागतात. विविध प्रकारच्या जबाबदार्या स्वीकाराव्या लागतात. विधात्याने स्त्रीचे शरीर बनवताना त्यानुसारच बनवलेले आहे.
एकाकीपणा हा केवळ भावनिक, मानसिकच नव्हे, तर शारीरिक आरोग्यावरही तितकाच परिणाम करणारा ठरु शकतो. म्हणूनच एकाकीपणाच्या या जंजाळातून सुटायचे असेल, तर तुम्हाला समाजाशी जोडण्यापासून रोखणारी सर्व भीती, बंधने सर्वप्रथम दूर सारा आणि एकाकीपणालाच एकटे पाडा!
प्रलोभनातून बाहेर यायचे म्हटले, तर तणाव जरूर टाळा. कारण, तणावामुळे तुमची आत्मनियंत्रण संसाधने त्वरित दुबळी होतात. तणावाचा सामना करण्याचे अनेक मार्ग आहेत. योग किंवा ताईचीसारख्या दैनंदिन पद्धती वापरून तुम्ही पाहू शकता. ध्यान केल्याने अनेकांना आराम मिळतो.
शरीर व मनाच्या कार्यामध्ये ज्यावेळी कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा ब्लॉक नसतो, त्यावेळी मन व शरीर हे चैतन्यशक्तीच्या नियंत्रणात अतिशय सुंदररित्या व निरोगीरित्या कार्य करते. ज्यावेळी कुठल्याही अटीविना हे कार्य चालते, तेव्हा माणूस निरोगी असतो. परंतु, निरोगी राहाण्यासाठी जेव्हा अटी येतात, त्यावेळी आजाराची सुरुवात होत असते.
भारतीय आहारात धान्य, मसूर, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मसाले आणि निरोगी स्वयंपाक तेलांचा समावेश असतो. एका भारतीय थाळीत हृदयाच्या आरोग्यासाठी प्रत्येक जेवणात विविध खाद्यगटांचा समावेश करण्याची भारतीयांची प्रदीर्घ परंपरा आहे. हे प्रदेशानुसार भिन्न असू शकते, परंतु त्यात सर्वात संतुलित अन्न घटक असतात.
रुग्णाची आजारी स्थिती म्हणजेच बदललेली स्थिती (altered state of disposition) जाणून घेण्यासाठी त्या वैयक्तिक रुग्णाच्या चैतन्यशक्तीने दाखवलेले विशेष गुणधर्म व लक्षणे जाणून घ्यावी लागतात. एकाच आजाराने त्रस्त अशा दोन वेगळ्या रुग्णांमध्ये त्यांचा वेगळेपणा हा त्यांच्या मानसिक स्थितीमध्ये व general symptoms मध्ये दिसून येतो. कारण, प्रत्येक माणसाची ही लक्षणे पूर्णपणे भिन्न असू शकतात.
या निष्क्रमण संस्काराचे महत्त्व हे की, बाळाचे निसर्गाशी व सर्व प्राकृतिक तत्त्वांशी नाते जोडणे. यात सूर्य हा केंद्रस्थानी आहे समग्र विश्वाचा आधारभूत घटक म्हणजे सूर्य! प्रत्येक प्राणिसमूहाच्या शक्तीचे व ऊर्जेचे केंद्र म्हणजे हाच तो सूर्य! वडिलांच्या दृष्टिकोनातून आपल्या बाळाच्या शारीरिक आरोग्य वाढीसाठी, दीर्घायुष्याकरिता आणि मानसिक सामर्थ्य उत्तम ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाची सर्वाधिक गरज असते.
सोने ही भारतीय प्रत्यक्षरित्या खरेदी करणारी मालमत्ता आहे. पण, ‘कोविड-१९’ नंतर ‘डिजिटायझेशन’च्या आगमनामुळे अनेक गुंतवणूकदारांनी ‘डिजिटल’ मोडमध्ये त्यांच्या गुंतवणुका करणे निवडण्यासोबत पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या ‘फिजिकल’ आणि ‘डिजिटल’ पद्धतींबाबत माहिती देत आहेत ‘एंजल वन लिमिटेड’चे डीव्हीपी रिसर्च, ‘नॉन-अॅग्रो कमोडिटीज अॅण्ड करन्सी’ प्रथमेश माल्या.
योगाचे उच्चतम उद्दिष्ट हे आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी आहे, ज्ञानाप्राप्ती आहे. ही संकल्पना जरी गूढ भासत असली, तरी योगी हे करताना अनेक दिवस वा आठवडे त्यांना ध्यान करावे लागते.
जगातील प्रत्येक व्यक्तीची एक स्वत:ची अशी ओळख असते. म्हणूनच ‘मै ऐसा क्यु हूं?’ हा प्रश्न आपल्या सगळ्यांना वेळोवेळी पडतो. इतर लोकं ज्या गंभीर गोष्टी सहज झेलतात, ते आपल्याला का पेलत नाहीत, हा जटील प्रश्न मानसशास्त्राने खूप वेळा घुसळला आहे. पण, त्याचे अमूक उत्तर मिळालेले नाही आणि मिळणारही नाही.
आरोग्याच्या म्हणजेच मेडिकल क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल, असे एक संशोधन प्रसिद्ध झाले. मानवी कार्ये अधिकाधिक सुटसुटीत व सोप्या पद्धतीने कशी पूर्ण केली जाऊ शकतील, या उद्देशाने शास्त्रज्ञांची धडपड सतत चालूच असते. याच मालिकेत शास्त्रज्ञांनी एक मोठे यश मिळवले आहे. शास्त्रज्ञांनी एक असा छोटासा, स्मार्ट रोबोट विकसित केला आहे, जो रक्तवाहिन्यांमध्ये पोहू शकतो.
आज तंत्रज्ञानाच्या मदतीने अशक्य वाटणार्या अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. त्यातच आदित्य असेरकरसारख्या तरुणामध्ये असलेल्या कौशल्याची साथ तंत्रज्ञानाला मिळाली आहे.