काँग्रेसी दहा वर्षांच्या तुलनेत भाजपच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशात पाचपट अधिक रोजगारनिर्मिती झाली, असे भारताच्या मध्यवर्ती बँकेने नमूद केले आहे. त्यामुळे मोदी सरकारवर बेरोजगारी वाढविण्याचे बेछूट आरोप करणार्या विरोधकांना एक सणसणीत चपराक लगावली आहे.
Read More