ठाणे : लोकसभा निवडणुकीवेळेस हिंदूंमध्ये मतदानाबाबत उदासिनता होती. मात्र, बांगलादेश, सिलीगुडी आणि सिमला येथील हिंदूवरील अन्यायाच्या घटनांनंतर हिंदू ( Hindu ) अस्मिता जागी झाली. हिंदू धर्मियांना आपल्या उदासिनतेबाबत पश्चाताप झाल्यानंतर आधी हरियाणा तर आता महाराष्ट्रात अनुकूल निकाल लागले. तेव्हा, यापुढील निवडणुकांमध्येही हिंदू अस्मितेचे धमाके असेच फुटत राहतील, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी केले.
Read More