श्रीमद्भगवद्गीता

‘महाराष्ट्रातही शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी’

“श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश असून हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, याचेही मार्गदर्शन करतो. त्यामुळे भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील शाळांमध्ये शैक्षणिक पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी,” अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी विधानसभेत केली. शिक्षणमंत्र्यांच्या विधानाचा संदर्भ देत मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “शिक्षण व्यवस्थेअंतर्गत शाळेतील अभ्यासक्रमात सरकार बदल

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121