ती आणि अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत सधन असणार्या, नाशिक जिल्ह्याच्या काही भागांत कुपोषित बालके व माता आढळाव्यात ही बाब खेदजनकच आहे. जिल्ह्यातील वनवासी दुर्गम भागांत विशेषतः गर्भवती माता व नवजात अर्भकांचे योग्य जागृती अभावी पोषण होत नसल्याचे, निरीक्षण आरोग्य यंत्रणेला आढळले.
Read More
केंद्राने ‘निपुण भारत अभियाना’ची अंमलबजावणी करत २०२६-२७ पर्यंत तिसरीच्या वर्गापर्यंत भाषा आणि गणिताच्या क्षमता प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट राखले आहे. राज्यात राज्य सरकारनेही त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. अभियानाचे ध्येय साक्षरतेच्या पलीकडे जात व्यापक ठेवण्यात आले आहे. ते साध्य करण्याचे मोठे शिवधनुष्य आहे. ती साध्य झाली, तरच भविष्यात शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा, समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास करणे शक्य आहे.