एकविसाव्या शतकात बरेचदा प्रत्यक्ष युद्धापेक्षा अप्रत्यक्ष युद्धावरच भर अधिक दिसतो. एकापेक्षा एक सरस अण्वस्त्रे जरी भात्यात असली तरी, एकतर अर्थव्यवस्थेद्वारे स्थानिक बाजारपेठ संपवली जाते अन् दुसरे म्हणजे समोरील देशातील तरुण पिढीला नशेद्वारे बरबाद तरी केले जाते. जगाच्या पाठीवर चालणारी नशेच्या पदार्थांची तस्करी आणि महासत्तेकडे वाटचाल करणार्या भारतावर याचा होणारादूरगामी परिणाम याची त्यानिमित्ताने चिकित्सा होणे महत्त्वाचे आहे.
Read More