विरार-अलिबाग महामार्ग

‘कोविड’ काळात राज्य सरकारकडून उद्योजक उपेक्षित : देवेंद्र फडणवीस

“आत्मनिर्भर ‘पॅकेज’ पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाला दिले. घोषित केलेले पॅकेज प्रत्यक्षात अंमलात आणणे, हे पंतप्रधानांचे ध्येय होते. या ‘कोविड’ काळात उद्योगांना अतिरिक्त कर्ज मिळावे, यासाठीही त्यांनी विशेष उपाययोजना केली होती व याचा महाराष्ट्रातील उद्योगांना मोठा फायदा झाला. परंतु, या राज्यातील सरकारकडून उद्योजक, व्यापारी, १२ बलुतेदार यांना एका नव्या पैश्याची ‘कोविड’ काळात यांनी मदत केली नाही,” असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121