मुंबईत येणार पहिली ‘अमृत भारत एक्सप्रेस
Read More
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नाशिकनगरी यांचे एक दृढ नाते आहे. नाशिक नगरी हे तीर्थक्षेत्र आहे, प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली अशी ही भूमी आहे. तपोवन, रामकुंड, पंचवटी परिसर त्याचप्रमाणे अनेक मंदिरांनी हे शहर गजबजलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य हे नाशिकमध्येच खर्या अर्थाने सुरू झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
शिमगोत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी कोकणात मोठ्या प्रमाणात दाखल होतात. त्यांच्यासाठी कोकण रेल्वेकडून तीन होळी स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी गाड्यांची घोषणा करण्यात आली. कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून २६ फेब्रुवारी, ५ मार्च तसेच १२ मार्च या दिवशी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी मडगावला सकाळी १०.३० वा. पोहोचेल. ही गाडी परतीच्या प्रवासात मडगाव येथून २७ फेब्रुवारी, ६ मार्च, १३ मार
खगोल अभ्यासक व संशोधक नीलेश ओक यांचे प्रतिपादन
कुर्ला बलात्कार प्रकरणाने मुंबई हादरली
अपघातात २० जण जखमी; ५ जणांची प्रकृती गंभीर
डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली सुरू केलेला संघ आता ९३व्या वर्षात पर्दापण करीत आहे. ही ९३ वर्षे म्हणजे सर्वसमावेशकता, सर्वपंथ समादर आणि सर्वक्षेत्रीय न्यायाची पायाभरणी करणारी वर्षे आहेत. ज्यांना हे समजलेले आहे, ते निरंतरपणे संघकामात मग्न होतात आणि ज्यांना हे समजूनच नाही घ्यायचे ते सांप्रदायिक ‘पुरस्कारवापसीवाले’ होतात.