भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देशाच्या विकासात लालकृष्ण अडवाणींचे योगदान अविस्मरणीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Read More
अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारतपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे, आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले.
लालकृष्ण अडवाणीजी यांना भारतरत्न ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात आला. त्यानंतर बावनकुळेंनी पोस्ट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात १९८३ ते २०१९ या काळात झालेले रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन ही एक विलक्षण घटना होती. एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एवढे दीर्घ, संघटित व सूत्रबद्ध, सुनियोजित प्रयत्न एवढ्या व्यापक प्रमाणावर यापूर्वी कोणीही केलेले नव्हते. या प्रश्नावर जनमत तयार करण्यासाठी आखलेले कार्यक्रमदेखील नावीन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण होते. श्री रामजानकी रथयात्रा, शिलापूजन, श्रीराम ज्योती यात्रा आणि शेवटच्या टप्प्यातील दोन वेळा झालेल्या कारसेवांमध्ये लक्षावधींचा सहभाग. सर्वकाही अवर्णनीय, अद्भुत असेच होते. मा
ठाणे : १९८९ साली कारसेवक म्हणून अयोध्येला जाण्याची संधी मिळाली होती. धरपकडीचे सत्र सुरू होते. झांशीमधील एका मराठी कुटुंबाने आम्हाला राहण्यासाठी आसरा दिला, अशी आठवण आ. संजय केळकर यांनी सांगितली. अयोध्येला ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक रवाना झाल्यानंतर त्यांना आ. संजय केळकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी ३४ वर्षांपूर्वीच्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. १९८९ साली कारसेवक म्हणून अयोध्येला जाण्याची संधी मिळाली.
मराठी वृत्तपत्रांचे स्वरूप बदलत गेले असले, तरी त्याचा एक आराखडा कसा असावा, याची घडी बसविण्याचे श्रेय d v gokhale यांच्याकडे जाते. पत्रकार म्हणून असणारा धबडगा मोठा असतो. त्यातून वेळ काढून त्यांनी केलेले ग्रंथलेखन हा त्यांचा मोठा विशेष. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली असताना त्याविरोधात आणि आणीबाणीत लोकशाहीवर गदा आली असताना, त्याविरोधात झालेल्या लढ्यात सहभागी होणारे दिवि हा त्यांच्या कर्तृत्वाचा हा आणखी एक लखलखता पैलू!
Lal Krishna Advani; असाच काहीसा प्रकार २९ वर्षांपूर्वी १९९० मध्ये निघालेल्या रथयात्रेचा होता. २५ सप्टेंबर रोजी सोमनाथ येथून सुरुवात झाली. अयोध्या पोहोच यात्रा ३० ऑक्टोबरला संपणार होती. तथाकथित सेक्युलॅरिझमच्या राजकीय डावपेचांनी त्याची चाके मध्यंतरी थांबवली. पण, या रथाने देशभर निर्माण केलेली राम लाट धर्मनिरपेक्षतेचे तथाकथित झेंडेधारक रोखू शकले नाहीत. राम मंदिरात अशी ज्योत प्रज्वलित करण्यात आली की रथ जाताना लोक डोक्यावर माती टाकतील.
"बाबरीवर चढलेले मराठी लोक हे रामभक्त होते, शिवसैनिक नाहीत आणि हेच अडवाणींनी सांगितले होते" असे सांगत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेला दावा खोडून काढला आहे
कुशल संसदपटू, आदर्श लोकप्रतिनिधी रामभाऊ म्हाळगी यांचा वारसा समर्थपणे जपणारे ठाण्याचे आ. संजय केळकर यांचा दि. ९ जुलै हा वाढदिवस. आपल्या कार्यकर्तृत्वाचा डंका न वाजवता आयुष्यभर कार्यमग्न असलेल्या आ. संजय केळकर यांचा जन्म १९५६ रोजी झाला. शिक्षकाच्या घरी जन्मलेल्या संजय केळकर यांचा राजकीय प्रवास म्हणजे केवळ नि:स्पृह वृत्तीने इतरांच्या आयुष्यात सुखसमाधानाचे रंग भरण्याचा पट आहे. सुसंस्कृत, सुशिक्षित, साधी राहणी आणि प्रसिद्धीच्या हव्यासापासून कोसो दूर राहणारे आ. केळकर यामुळेच ठाणेकरांचे ’जनसेवक’ म्हणून ख्याती पावल
अयोध्येतील वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी स्वागत करीत आहे. या खटल्यात न्यायाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
श्रीरामजन्मभूमीमुक्ती रथयात्रेमुळे स्वातंत्र्यानंतरही राज्यकर्त्यांच्या मुस्लीम लांगुलचालनामुळे कित्येक वर्षे दाबलेल्या हिंदू मनाला आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली, हे निश्चित आणि 6 डिसेंबर, 1992 रोजी जे झाले ती हिंदू समाजाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. आज त्या प्रकरणातील सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने हिंदू समाजाच्या त्या उत्स्फूर्ततेवरच शिक्कामोर्तब झाले.
बाबरी ढाँचा जमीनदोस्त झाल्याच्या घटनेला आजवर कायद्याच्या एकाच दृष्टिकोनातून पाहिले गेले आहे. रामजन्मभूमीवरील जैसे-थे परिस्थिती कायम ठेवावी, असे न्यायालयाचे निर्देश असूनही ढाँचा पडला हा संपूर्ण घटनेचा एक पैलू. परंतु, तो गुन्हा ठरतो का? या प्रश्नाच्या कायदेशीर चिकित्सेला आजही वाव आहे.
आपल्याजवळ- तीन चार महिन्यांपेक्षा अधिक काळ नाही, हे त्यांच्या लक्षात आले होते. ते एका चमत्काराची प्रतीक्षा व अपेक्षा करीत होते. केवळ दैवी वा वैद्यकीय चमत्कारच आपल्याला वाचवू शकतो, हे त्यांना दिसत होते. क्रिकेटमध्ये जसा चमत्कार होतो आणि सामन्याचा रंग बदलतो, तसे आपल्या बाबतीब व्हावे, असे त्यांना वाटत होते. दिल्लीच्या राजकीय क्षितिजावर भाजपचा सत्तासूर्य तळपत असताना, जेटलींना आपला सूर्यास्त स्पष्टपणे दिसत होता आणि शनिवारी दुपारी १२ वाजता बरोबर माध्यान्हाच्या प्रहरी हा सूर्यास्त झाला.
आमच्या पक्षात सुषमाजींचा सर्वांशी उत्तम संवाद होता. विरोधकांशी सौहार्दाचे संबंध होते. पक्षात कितीही कठीण प्रसंग आला तरी कठोरपणा कायम राहत असे. मतभेदांच्या क्षणी योग्य बाजू ठामपणे मांडत. समोर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला धोरादात्तपणे त्या सामोऱ्या गेल्या. विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांशी त्यांचा नियमित संवाद होता. नकारात्मक गोष्ट सांगण्याची एक शैली होती.
स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेल्या भारतीय स्त्रीप्रतिमेच्या सुषमाजी मूर्तिमंत उदाहरण होत्या. नव्वदीच्या दशकात लोकप्रिय झालेल्या सुषमाजी मोदी युगातही तितक्याच लोकप्रिय राहिल्या, त्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे...
सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींना सुनावले
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीमुक्ती हा अलीकडच्या काळातला राजकीय किंवा धार्मिक प्रश्न समजला जातो, पण तसा तो नाही! त्याला किमान ४९० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी/पूर्वपीठिका आहे. अयोध्येच्या (पराभूत) भारतीयांनी श्रीरामजन्मभूमी आक्रमकांच्या ताब्यातून मुक्त करून परत मिळवण्यासाठी असंख्य युद्धे लढली.
“त्या हजारो वेळांमध्ये तुम्ही कितीवेळा ‘अटलजी जिंदाबाद, अडवाणीजी जिंदाबाद, मोदीजी जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या?’’ त्यावर सर्वांचं उत्तर येतं की, ‘‘एकदाही नाही! कारण, आम्हाला केवळ आणि केवळ भारतमातेचाच जयजयकार शिकवलेला आहे. कोणाही व्यक्तीचा नाही...’’