प्रजासत्ताक महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रगीतातील ‘जन-गण-मन’ या केवळ पहिल्या तीन शब्दांवर थोडा प्रकाश टाकून ‘विश्वगुरू भारत’ या स्वप्नपर मनोगत मांडत आहे. जेव्हा आपण ‘राष्ट्र’ म्हणतो, तेव्हा तो केवळ एक भौगोलिक प्रदेश नव्हे. केवळ नद्या, डोंगर नव्हे, तर व्यक्ती-व्यक्तींचे राष्ट्र बनते. ‘जन’ हा शब्द संस्कृत ‘जन्’ धातूपासून बनतो. ‘जन्-जनयति इति जन’ अर्थात जो जन्माला येतो तो जन! आपली भाषाच अशी व्यापक आहे. त्यामुळेच असे संस्कार असल्यास व्यापक राष्ट्रभावना मनात येण्यास कष्ट पडत नाहीत. जे जन्मास येते ते जन म्हणजेच
Read More
एखाद्या कवितेला राष्ट्र गीताचा दर्जा मिळतो काय आणि त्या देशाच्या सीमेत राहणारी सर्व लोक त्या गीताचा सन्मान करतात. राष्ट्रगीत सुरु होताच हातातील काम बाजूला टाकून उभी राहतात. राष्ट्रगीत कोणत्याही वेळी गाऊ किंवा वाजवू शकत नाही, त्यासाठीही नियम आहेत. खरतर हे मूळ बंगाली भाषेतलं गीत. भारतो भाग्यो बिधाता या नावाने रवींद्रनाथ टागोर यांनी डिसेंबर 1911 मध्ये लिहिलेले. या संपूर्ण कवितेतलं एक कडवं आपण राष्ट्रगीत म्हणून गातो. साधारण ५२ सेकण्ड या गीताला लागतात. पण त्यापुढचे गीत काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. तसेच रव
आ. अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आम्ही कुणाचे अंकित राहणार नाही, कुणाच्याही दबावाला भीक घालणार नाही, असेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणचे वर्तन. पण, बाहेर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला जपणारा इराण, आपल्या देशांतर्गत स्वातंत्र्याचा किती आदर करतो, याचा विचार करायला हवा.
प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांनी लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे उघडकीस आल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. मात्र, औरंगाबादमधील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येत समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.
चीन सरकारकडून प्रस्तावित असलेल्या एका बहुचर्चित कायद्याला विरोध होतो आहे. बुधवारी त्या कायद्याविरोधातील निदर्शने करण्यात आली. चीनच्या राष्ट्रीय गीताचा अपमान केल्यास गुन्हेगारी शिक्षेची तरतूद करणारा हा कायदा आहे. मग आपल्या राष्ट्राचा अभिमान जोपासण्याविषयी कायद्याला नागरिक विरोध का करत असावेत?
'हिंदी राष्ट्रभाषा' उल्लेख दाक्षिणात्य राजकारण्यांच्या वर्मी
साहीत्य देशपातळीवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या आणि भारतातील पहीले नोबेल पारितोषिक विजेते असणाऱ्या रविंद्रनाथ टागोर यांची आज १५८ वी जयंती आहे. त्यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथील जोरासंको येथे झाला. बंगाली दिनदर्शिकेनुसार त्यांचा जन्मदिवस ९ मे रोजी साजरा केला जातो. रविंद्रनाथ टागोर केवळ कवी नसून एक चित्रकार, लेखक आणि संगीतकारही होते.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन महाराष्ट्र सदन येथे आज उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोपर्निकस मार्ग स्थित आणि कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले
राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राकडे आला आहे.