सुषमा स्वराज या अभ्यासू, व्यासंगी आणि प्रभावी नेत्या होत्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी केले.
Read More
उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना न्यायालयाने १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ते दोषी आढळले आहेत. माझगाव कोर्टाने हा निर्णय दिला.