जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी जेएनपीएने निर्यात-आयात सह देशांतर्गत कृषी वस्तू-आधारित प्रक्रिया आणि साठवणूक सुविधा विकासासाठी दोन प्रमुख भागधारकांसह सवलत करारांवर स्वाक्षरी केली आहे. अंदाजे २८५ कोटी रुपये किमतीचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मोड अंतर्गत डिझाइन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्सफर (डीबीएफओटी) मॉडेलवर विकसित केला जाईल.
Read More
Mumbai Port ‘मुंबई बंदर प्राधिकरण’, ‘द हेरिटेज प्रोजेक्ट’ आणि ‘मुंबई पोर्ट सस्टेनेबिलिटी फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने, मुंबई बंदराच्या मार्गदर्शित सहलीद्वारे भारताचा समृद्ध सागरी वारसा जाणून घेण्याची संधी मुंबईकरांसाठी नुकतीच खुली करण्यात आली होती. यानिमित्ताने जाणून घेऊया ‘मुंबई बंदरा’च्या समृद्ध सागरी वारशाविषयी काही रंजक माहिती...
मुंबई बंदर प्राधिकरण, द हेरिटेज प्रोजेक्ट आणि मुंबई पोर्ट सस्टेनेबिलिटी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने, मुंबई बंदराच्या मार्गदर्शित सहलीद्वारे भारताचा समृद्ध सागरी वारसा शोधण्याची आणि शोधण्याची एक अनोखी संधी सादर उपलब्ध करून देण्यात आली. विशेष म्हणजे कोणतेही शुल्क न आकारता, आणि कोणत्याही परवानगीची फॉर्म्यालिटी न करता केवळ एका नोंदणीद्वारा मुंबईकरांना मुंबई बंदराचे कार्य जाणून घेता येत आहे. या अभ्यास सहलीला मुंबईकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे.
महाराष्ट्र : ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचे दि. २६ मे रोजी पहाटे साडेबारा वाजता जव्हार येथे देहावसान झाले. ९० व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. १७ फेब्रुवारी १९३३ रोजी जव्हार येथे थोर स्वातंत्र्यसेनानी काकी वैद्य आणि दत्तात्रय वैद्य यांच्या पोटी जन्मलेले रवींद्र वैद्य यांनी जुनी अकरावी उत्तीर्ण झाल्यावर मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये काही काळ नोकरी केली.
शिवडी येथील ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या जागेवरील ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकासासाठीच्या प्रकल्पाबाबत शिवसेनेने आरोप केल्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे.
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची ग्वाही “ ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने गेल्या सहा दशकांत जगाच्या नकाशावर स्वतःची ओळख करण्यात यश मिळवले आहे. पंतप्रधानांचे ‘व्हिजन’ आहे वाहतुकीतून परिवर्तन (Transformation through transportation) घडवून आणणे. याकामी ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची मोठी भूमिका आहे. आगामी काळात याची ताकद आणखी वाढवण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग खात्याचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले.
जनतेच्या हितासाठी काही धोरण आखताना मूठभर लोकांनी त्याविरुद्ध आवाज उठविला तर त्यापुढे नमण्याचे काही कारण नसते हे प्रवीणसिंह परदेशी यांनी दाखवून दिले. मात्र, मुंबई महापालिकेतून परदेशी यांची मंत्रालयात बदली झाली आणि बेकायदा पार्किंगविरोधातील कारवाई काहीशी थंडावली. त्यामुळे वाहनचालकांचे मनोधैर्य वाढले आहे. रस्त्यात कुठेही वाहन उभे करून ते बिनधास्त बाजारहाट करीत असतात वा नातेवाईकांकडे जाऊन गप्पा छाटत असतात.
संदीप इंगळे यांनी काळाची पावलं ओळखून एका वेगळ्या उद्योगात हात घातला. काँक्रिट कटिंगचा. या व्यवसायात मनुष्यबळ महत्त्वाचे असते. यासाठी इंगळेंनी संघबांधणी केली. बेल्लारी येथील एका प्रकल्पामध्ये २५० टन काँक्रिट अवघ्या ३६ तासांत कापण्याचे आव्हानात्मक काम कंपनीने आत्मविश्वासाने पार पाडले. मुंबईच्या समुद्रात दीड मीटर खोल उतरून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या समुद्राखालील बीम कटींग, कोयना धरणात पाणबुड्यांच्या साहाय्याने भोक पाडून वॉटरगेट बसविण्याचे आव्हानात्मक काम, ओडिशाच्या आयआयटी फॅक्टरीमधलं काम बंद न करता केलेलं काँक्रिट
शहरातील रस्ते वाहतुकीवर तोडगा म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्टने 'वॉटर टॅक्सी' सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील सर्वात मोठा रोप-वे मुंबईत बांधला जाणार असून मुंबई पोर्ट ट्रस्टने त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.