मराठा आरक्षणात जर पडद्यामागून कुणी नाटकं केलीत तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. मनोज जरांगे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणावरून सध्या मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद सुरु आहे. दरम्यान, आता मनोज जरांगेंनी मंडल आयोगाला चॅलेंज करण्याचा इशारा दिला आहे.
Read More
दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार, असे वक्तव्य मनोज जरांगेंनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत त्यासंबंधीचा अध्यादेश जारी केला आहे. दरम्यान, यावर ओबीसी समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता मराठा आणि ओबीसी असा संघर्ष बघायला मिळत आहे.
हिंमत असेल तर मनोज जरांगेंनी मंडल आयोगाला चॅलेंज करुन दाखवावं, असं खुलं आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे. दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार, असे वक्तव्य मनोज जरांगेंनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांनी हे चॅलेंज दिलं आहे.
भारत सरकारला आरक्षणाच्या धोरणाचा आमूलाग्र पुनर्विचार करावा लागणार आहे. यासाठीच शास्त्रीय पद्धतीने गोळा केलेली माहिती महत्त्वाची ठरते. म्हणूनच राजनाथ सिंह यांनी ओबीसी जनगणनेच्या दिल्लीत केलेल्या घोषणेचे स्वागत...
शासनाने जाहीर केलेल्या ७२ हजार जागांच्या नोकरभरतीमुळे मोर्चाला पुन्हा सुरुवात झाली. १६ टक्के आरक्षण मान्य केले तरी साधारणत: ८००० मराठ्यांना नोकऱ्या मिळतील. महाराष्ट्राची लोकसंख्या साडेअकरा कोटी आहे व मराठा समाजाचे प्रमाण ३० ते ३५ टक्के. यातून प्रश्न कसे सुटणार?
आरक्षणावर बसलेला वातकुक्कुट आरक्षणाच्या बाबतीत शरद पवारांची भूमिका ही वातकुक्कुटासारखी झाली आहे. पुण्याच्या मुलाखतीत ते जे बोलले त्याच्या बरोबर विरोधी विधाने त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहेत. सत्तेपासून दूर राहिलेला पक्ष सत्तेत येण्यासाठी काय करेल हे सांगता येणार नाही. शरद पवार, आरक्षण, आर्थिक निकष, राज ठाकरे, जाणता राजा, मंडल आयोग, मराठा आरक्षण, केंद्र सरकार, महिला आरक्षण Sharad Pawar, Reservation, Economic criteria, Raj Thackrey,Janta raja, Mandal Commission, Maratha Reservation, Center, women reserva