दि. २० मार्च रोजी जगभरात जागतिक बेडूक दिन साजरा केला जाईल. आपण नेहमीच सुंदर दिसणार्या गोष्टींकडे प्रामुख्याने आकर्षित होतो. बर्याचजणांना बेडूक सुंदर वाटत नाही. मात्र, बेडूक सुंदर का वाटत नाहीत? त्यांचे आवाज काही वेळा विक्षिप्त का असतात? ते आवाज कसे काढतात? याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
Read More
Tata Mumbai Marathon मुंबईत उद्या होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनच्या (Tata Mumbai Marathon) मार्गावरील हवेच्या गुणवत्तेसंदर्भात आवाज फौंडेशनने काल केलेल्या मॉनिटरिंगसाठी वापरलेली मानके आणि निष्कर्ष सुयोग्य नसून मुंबईतील तसेच मॅरेथॉनच्या मार्गावरील प्रदूषण नियंत्रणासाठीसाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि मुंबई महापालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी सांगितले. तसेच हवेचा बदलणारा वेग, तापमान, आद्रता अशा विविध घटकांम
उत्तर प्रदेशात गेल्या चार दिवसांत धार्मिक स्थळांवरील (मंदिरे व मशिदी) सहा हजार भोंगे काढून टाकण्यात आले असून 30 हजार भोंग्यांचा आवाज मर्यादेत करण्यात आला आहे.
शांतता क्षेत्रातील शाळाही भोंग्यांच्या आवाजांनी त्रस्त!
“राज्यात 2019 साली सत्तांतर झाल्यानंतरच विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळावरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ झाली,” अशी व्यथा चांदिवलीतील स्थानिक नागरिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडे मांडली. चांदिवली येथील खैराणी रोड परिसरात ‘नाहर अमृतशक्ती’ हे एक मोठे संकुल आहे. विविध समाजाचे नागरिक याठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. येथील नागरिकांचे म्हणणे आहे की, आमचा कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही.
मुंबईत होणार नवा प्रयोग
संपूर्ण जगभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला होता. कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे जगभरातील प्रत्येक नागरीकाकडे भरपूर वेळ शिल्लक होता. नागरीकांना मिळालेल्या या वेळेत काय करायचे? हा प्रश्न सतत त्यांना भेडसावत होता. या सगळ्यांमधून मराठमोळी अभिनेत्री अक्षया गुरवने “कथा तुमची, आवाज माझा” हा अनोखा उपक्रम सुरू केला.
नाशिकमध्ये बुधवारी सकाळी अचानकपणे आलेल्या या गूढ आवाजाचे रहस्य काय यावरून वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात होते. लॉकडाऊनच्या काळात सर्वकाही ठप्प असताना शांत शहरात या आवाजाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान शहरासह लगतच्या परिसरात अचानक एक मोठा आवाज झाला होता. सुरवातीला भूकंपा सारखा आवाज झाल्याने सर्वच शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती. काहींनी याबाबत सोशल मीडियावर पोस्टही टाकल्या. त्यामुळे प्रत्येक जण तर्कवितर्क लावत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले होते.