समर्थ रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी ही गुरुशिष्याची अलौकिक जोडी त्या काळात महाराष्ट्राने पाहिली. आदर्श गुरुशिष्याची जी लक्षणे समर्थांनी दासबोधात सांगितली आहेत, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचा शिष्योत्तम कल्याणस्वामी.
Read More
सामान्य माणसे या भोंदूगुरूच्या संभाषण चातुर्याला फसतात आणि त्याला आध्यात्मिक गुरू समजू लागतात. याची समर्थांना कल्पना होती. त्यामुळे सद्गुरूची लक्षणे सांगण्याअगोदर गुरू कसा नसावा, हे समर्थांनी स्पष्ट केले आहे.