पाणीपुरवठा

भारत -चीन : भारताचा वन बेल्ट अँड रोड नेशनला ठाम विरोध

चीन आणि त्याच्या अतिरेकी विस्तारवादासमोर संपूर्ण आशियात फक्त भारतच ठामपणे उभा राहू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चीनचे आक्रमक विस्तारवादी धोरण सर्वश्रुतच आहे. आपल्या या अतिरेकी धोरणामुळे चीन अनेक छोट्या देशांना आपल्या कह्यात आणू बघतो आहे. त्यांच्यावर ताबा मिळवून आपले प्रभावक्षेत्र वाढवण्याचा चीनचा डाव आहे. नुकतेच शांघाय को- ऑपरेशनच्या शिखर परिषदेतील आठ देशांमध्ये भारत हा एकट्या भारताने चीनच्या या वन बेल्ट अँड रोड नेशनला विरोध केला आहे. त्यामुळे आशियात भारत एकटाच चीनच्या विस्तारवादी धोरणाला पायबंद घालू

Read More

जागतिक पटलावर भारताचा खणखणीत आवाज म्हणजे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

जागतिक पटलावर भारताचा खणखणीत आवाज म्हणजे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

Read More

भारत – चीनदरम्यानचे संबंध सीमाप्रश्न सुटेपर्यंत सुधारणार नाहीत – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे गुरुवारी भारतात दाखल झाले.

Read More

जयशंकर – झरीफ यांच्यात चर्चा ; आखाती क्षेत्रातील परिस्थितीची आढावा बैठक

अमेरिका – इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चर्चा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121