हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून आकस भावनेने होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेचा भव्य मोर्चा मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडकणार आहे. दुपारी ३ वाजता चर्चगेट रेल्वे स्टेशन ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून हजारो कार्यकर्ते व हिंदू समाज यात सहभागी होतील. याबाबत सविस्तर माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताचे प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी दिली. VHP Pro
Read More
पश्चिम बंगालमध्ये शांतता, सुव्यवस्था आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे, तसेच नवा वक्फ कायदाला होणाऱ्या निषेधाच्या नावाखाली हिंदूंच्या जीवावर व मालमत्तेवर होणारे जिहादी हल्ले लवकरच थांबावेत, असे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले आहे. विहिंपच्या सिलीगुडी कार्यालयात नुकतीच एक पत्रकार परिषद संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. VHP Press in West Bengal
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आपल्या स्वप्नांच्या दिशेने गरुडझेप घेणार्या सावित्रीच्या लेकीची कथा..."संघर्ष हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग आहे, त्यावर फक्त बोलून उपयोग नाही. आपल्यासमोर येणार्या प्रत्येक अडचणींवर आपण विचारपूर्वक काम करायला हवे.” रेश्मा आरोटे यांचे हे वाक्य त्यांच्या संघर्षसंचितातून आलेले.
Revanth Reddy तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंती रेड्डी पत्रकारांप्रती खालच्या भाषेचा वापर करत त्यांचा अनादर करत आहेत. समाज माध्यमांवर काही पत्रकारांनी रेवंती रेड्डी यांना धारेवर धरले. त्यावरून आता रेवंती रेड्डी यांचा तिळपापड झाल्याने त्यांनी पत्रकारांना खालच्या भाषेचा दर्जा दाखवला आहे. जर अशा टीका टीप्पणी केल्यास तुम्हाला नग्न अवस्थेत परेड करण्यास सांगेन. टीका करणे हा एक भाग असतो पण कौटुंबिक अपमान सहन करणार नाही.
Rahul Gandhi राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. महायुतीने एक हाती विजय मिळवत महाविकास आघाडीला पाणी पाजले. त्यानंतर दिल्ली विधानसभा मतदारसंघात काही एक्झिट पोलने भाजपच विजयी होणार असल्याचा दावा केला. दिल्लीतील पराभव लक्षात घेता आता राहुल गांधी यांनी राज्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेसाठी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित केले.
साहित्यिक, प्रकाशक, समाजसेवक आणि मुक्त पत्रकार ( Freelance Journalists ) अशा विविध भूमिका बजावत देशाची भावी पिढी घडविण्यासाठी अमूल्य योगदान देणार्या ज्योती कपिले यांच्याविषयी...
बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना अद्याप थांबल्याचे दिसत नाही. फरीदपूरमधील एका हिंदू पत्रकाराच्या कुटुंबाला अज्ञात हल्लेखोराने लक्ष्य केल्याचे निदर्शनास आले आहे. या हल्ल्यात धारधार शस्त्रांचा वापर केला असून काही महिलासुद्धा यात जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. Bangladesh Hindu Journalist Family
मुंबई : स्वतःला ठाकरेंचा ’निष्ठावंत’ म्हणवणार्या माजी आमदार राजन साळवी ( Rajan Salvi ) यांचा सूर २४ तासांत बदलला आहे. आपल्या पराभवास पक्षातील वरिष्ठ कारणीभूत असल्याचा आरोप करीत “योग्य वेळी, योग्य निर्णय घेणार,” असा इशारा त्यांनी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी दिला.
नवी दिल्ली : हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी ‘विश्व हिंदू परिषदे’ने (विहिंप) ( VHP ) गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी देशभरात जनजागृती मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे.
बांगलादेश हा पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक देश असल्याचे ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’च्या (आरएसएफ) एका अहवालातून समोर आले आहे. आरएसएफ ही एक माहितीच्या अधिकाराचे रक्षण करणारी आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था आहे. आरएसएफद्वारे प्रकाशित २०२४ च्या राउंड-अपनुसार, पॅलेस्टाईन हा पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक देश आहे, त्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशचा क्रमांक लागतो. हत्या आणि अपहरणांसह पत्रकारांवरील विविध हल्ल्यांच्या आधारे ही रँकिंग करण्यात आली आहे. Bangladesh dangerous for journalists
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक नीला उपाध्ये यांचे दि. ७ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. अफाट उत्साह, दुर्दम्य आशावाद, प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि तितक्याच संवेदनशील मनाच्या नीला मॅडम... “पत्रकारितेच्या क्षेत्रात मानवी मूल्ये जपणे जितके महत्त्वाचे तितकेच आपले संस्कार शाबूत राखणेही महत्त्वाचे” अशी शिकवण देणार्या नीला मॅडम. त्यांच्या निधनानेे अक्षरश: जिवाला चटका लागला. या श्रद्धांजलीपर लेखात सारांश रूपाने त्यांच्या आणि माझ्या स्नेहबंधाचे शब्दचित्रण...
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तातडीची पत्रकार परिषद ठेवली आहे. या बैठकीत अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सोमवारी सायंकाळी अजित पवारांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
"भारतीय पत्रकारिता एक्सक्लूसिवनेसच्या आधारावर चालत नाही तर संवेदनशीलतेच्या आधारावर चालते. पत्रकारितेत पाश्चिमात्य संकल्पना आपण जशीच्या तशी स्वीकारली हे दुर्दैव आहे. पत्रकारितेच्या संदर्भात रूढ होणाऱ्या वाक्प्रचारांचे प्रकार भारतीय दृष्टिकोनातून बदलण्याची गरज आहे.", असे प्रतिपादन साहित्य अकादमीचे संचालक डॉ.विकास दवे यांनी केले. Value of India Journalism
बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांविरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 'बांगलादेश राष्ट्रीय हिंदू आघाडी'ने आगामी दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. यापूर्वी गणेशोत्सवादरम्यान येथील गणेश मंडळांवर हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे आगामी दुर्गापूजेच्या दिवशीसुद्धा असे हल्ले होऊ शकतात अशी शक्यता बांगलादेश राष्ट्रीय हिंदू आघाडीकडून वर्तवण्यात आली आहे. (Bangladesh Durgapooja)
प्रसारमाध्यम जगतातील एक नावाजलेले नाव ज्येष्ठ पत्रकार उमेश उपाध्याय (६६) यांचे रविवार, दि. १ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या घरात काही बांधकाम सुरु होते. त्यादरम्यान काम करत असताना ते अचानक पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता जगतात शोककळा पसरली आहे. सोमवार, दि. २ ऑगस्ट रोजी निगम बोध घाट, दिल्ली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Umesh Upadhyay Passed Away)
बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी आणि मानवी हक्कांसाठी प्रभावी पावले उचलणे ही जागतिक समुदायाची जबाबदारी आहे. भारतीय परंपरेने आजवर जगभरातील शोषित समाजांना मदत केली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी भारत सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील आलोक कुमार यांनी मंगळवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना केले. (VHP on Bangaladesh)
मालाड-मालवणी परिसरात राहणारी पत्रकार आम्रपाली शर्मा (Journalist Amrapali Sharma Malwani) यांनी आपल्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून मालाड-मालवणी सारख्या मुस्लिमबहुल भागात राहणे तिच्यासाठी कसे कठीण होत आहे, हे सांगितले आहे. प्राण्यांना खायला दिल्यावर त्यांना शिवीगाळ होते, धमक्या दिल्या जातात, घराबाहेर मांस आणि कचरा फेकला जातो, त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जाते; जेणेकरून त्या घर आणि परिसर सोडून जातील.
भारतीय मजदूर संघ देशातील कामगारांच्या सक्षमीकरणासाठी मोहीम राबवणार असल्याचे भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय महामंत्री रवींद्र हिमाते यांनी सांगितले. दरम्यान देशातील सर्व प्रांत, ४० महासंघ आणि बीएमएसच्या ५७७८ युनियनचे कार्यकर्ते ७० वर्षांचा गौरवशाली इतिहास गावांपासून महानगरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Bharatiya Majdoor Sangh News)
सेवा भारती आणि नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशन (एनएमओ) यांच्या सहकार्याने विविध माध्यम संस्थांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. २१ जुलै रोजी सेवा भारती डायग्नोस्टिक अँड डायलिसिस सेंटर, वढेरा भवन, अशोक विहार, सत्यवती महाविद्यालयाजवळ नवी दिल्ली येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत चालेल. (Sewa Bharati Arogya Shibir)
विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्थेतर्फे गुरुवार, दि. ४ जुलै रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्या भारतीचे अध्यक्ष डी.रामकृष्ण राव यांनी विद्या भारतीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. विद्या भारती आज समाजाच्या सहकार्याने समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचते आहे. २०२४ च्या बोर्ड परीक्षेत विद्या भारतीचे ६६०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. Vidya Bharati Press Conference
विधान परिषदेच्या जागावाटपावरून उद्धव ठाकरे यांचा जाहीर उपमर्द करणार्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला दांडी मारल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काँग्रेस मविआत मोठा भाऊ असल्याचे विधान केल्यानंतर त्यांनी ठाकरेंसह शरद पवारांचीही नाराजी ओढवून घेतली होती. त्यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेला हजेरी लावली.लोकसभेत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी शनिवार, दि.15 जून रोजी पहि
"स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारांनी नारदजींच्या विचारांवर काम केले. यात अनेक अडचणी आल्या, पण ते आपल्या कार्यातून डगमगले नाहीत आणि त्यांनी हिंदी पत्रकारिता हे संघर्ष, त्याग, श्रद्धा आणि ताकदीचे प्रतीक बनवले. १९०८-१० मध्ये इंग्रजांनी असे दोन कायदे केले होते जे त्यांनी इंग्लंडमध्ये कधीच केले नव्हते, ते म्हणजे प्रेस ऍक्ट आणि प्रेस इन्साइटमेंट टू व्हायोलन्स ऍक्ट. 'या' दोन कायद्यांच्या आधारे भारतातील पत्रकारितेची गळचेपी झाली.", असा खुलासा प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय संशोधन समन्वय प्रमुख अजय मित्तल यांनी केला. (Ajay
"आज वृत्तपत्रांमध्ये नकारात्मकता दिसून येते. त्यात नारदजींचा लोककल्याणाचा विचार दिसत नाही. भारतीय मीडिया सध्या पाश्चिमात्य देशांवर आधारित आहे. देशाच्या संस्कृतीवर आघात करणारी माध्यमे नाकारण्याची खरी गरज आहे. भारतीय प्रसारमाध्यमांना परदेशी माध्यमांनी चालवलेल्या कथनातून बाहेर पडावे लागेल.", असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उमेश उपाध्याय यांनी केले. (Umesh Upadhyay on Bharatiya Media)
मराठी भाषेच्या अस्मितेबाबत मराठीव भाषिक नेहमीच सजग असतात. याचे पडसाद तिला प्रतिष्ठा मिळावी यासाठीच्या प्रयत्नात सुद्धा दिसून येतात. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत सलेले सर्वच एकदिलाने प्रयत्नशील असतात. मात्र दिवसेंदिवस तिच्या सौष्ठवपूर्ण रचनेचा ह्रास होतो आहे अशी ओरड समाज माध्यमातून आताशा होऊ लागली आहे. याच धर्तीवर ठराविक शब्दांचे टेकू देऊन तिच्या चिंध्या राजकीय नेते व पत्रकार करू लागले आहेत असे सुप्रसिद्ध मराठी
मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणाचा निकाल देताना, माध्यम स्वातंत्र्यालाही मर्यादा असल्याची आठवण करुन दिली, ते योग्यच. कारण, माध्यम स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्याच्या हेतुपुरस्सर बदनामीचा आणि देशद्रोही शक्तींना पाठिंब्याचा हा स्वैराचार सर्वस्वी धोकादायकच!
मंगेशकर कुटुंबियांनी स्थापन केलेली मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था गेली ३४ वर्षे पुणे येथे कार्यरत आहे. २४ एप्रिल रोजी दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. लता मंगेशकर यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या नावाने सुद्धा पुरस्कार वितरित केला जातो. यावर्षीचा लता मंगेशकर पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आह
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'च्या नावाखाली घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ (Janardan Moon Fake RSS) नुकताच समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या पत्रकार परिषदेत जनार्दन मून यांनी रा.स्व.संघाने लोकसभा निवडणुकीसाठी इंडी आघाडीला आणि काँग्रेसला समर्थन दिल्याचे म्हटले आहे. वस्तुस्थिती नसलेल्या खोट्या आणि बिनबुडाच्या गोष्टी पसरवून समाजात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न यातून होत आहे. त्यामुळे जनार्दन मून विरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रा.स्व.संघ नागपूर महानगर कार्यवाह रविंद्र बोकारे यांनी शुक्रवार
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' ही राष्ट्रविचारांची जोपासना आणि समाज प्रबोधनाचे कार्य करणारी संघटना आहे. आज संघाला समाजाची मिळणारी साथ ही संघ स्वयंसेवकांच्या तपश्चर्येचे आणि नि:स्वार्थ सेवेचेच फळ आहे. परंतु, वेळोवेळी संघविरोधी मानसिकता असलेले काही लोक समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी खोटे-खोटे दावे करत राहतात आणि संघाबाबत चुकीचा प्रचारही केला जातो. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'च्या नावाने जनार्दन मून यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठी इंडी आघाडीला आणि काँग्रेसला समर्थन दिल्याचे समोर आले आहे. राष्ट्
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नागपूर येथे होत आहे. स्मृतिभवन परिसर, रेशिमबाग येथे दि. १५,१६,१७ मार्च या कालावधीत प्रतिनिधी सभा पार पडेल. देशभरातून एकूण १५२९ कार्यकर्ते प्रतिनिधी सभेला अपेक्षित आहेत. दरम्यान संघ शताब्दी वर्ष, रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापश्चात होणाऱ्या कार्याबाबत विशेष प्रस्ताव, समाजहिताच्या दृष्टीने होणाऱ्या पंचपरिवर्तनावर चर्चा अशा विविध विषयांवर बैठकीत विचार विनिमय होतील. रा.स्व.संघाचे अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवार, दि. १३ मार्च रोजी प्रतिनि
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन मनोज जरांगेंनी २७ जानेवारीला मागे घेतले. राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याने त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेप घेत २९ जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन असे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात मंगळवारी उद्धव ठाकरेंनी महापत्रकार परिषद घेतली होती. यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे. आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
लग्न एकदाच होतं, प्रत्येक ॲनिव्हर्सरीला सर्टिफीकेट दाखवावं लागत नाही, असे वक्तव्य उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राज्यात सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा चांगलाच चर्चेत असून १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी याप्रकरणी निकाल दिला. या निकालाविरोधात उद्धव ठाकरेंनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर सोमवारी सकाळी संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.
वरळीच्या डोम सभागृहात वेड्यांची जत्रा भरली होती, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरेंनी मंगळवारी महापत्रकार परिषद घेतली होती. यावर आता नितेश राणेंनी टीका केली आहे.
स्वत:ची माणसं बोलवून स्वत:चा जयजयकार करणं म्हणजे पत्रकार परिषद नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयानंतर उबाठा गटाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. दरम्यान, संजय शिरसाटांनी यावर टीका करत पत्रकार परिषदेची स्क्रिप्ट आधीच ठरली असल्याचे म्हटले आहे.
पत्रकारांच्या घरांचा विषय एक मोहिम म्हणून हाती घ्यावा लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. मराठी पत्रकार संघाच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या ‘मीडिया टॉवर’ या खाजगी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
भारतात सध्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे सामने सुरु असताना पाकिस्तानच्या एका क्रीडा पत्रकाराची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे. झैनाब अब्बास असे या पाकीस्तानी क्रिडा पत्रकाराचे नाव आहे. ती सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी न्यूजक्लिकच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी केली आहे. पत्रकार अभिसार शर्माने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. चीनकडून आर्थिक मदत मिळत असल्याच्या आरोपाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
विरोधकांच्या इन्डी आघाडीने देशातील काही नामांकित पत्रकारांवर बहिष्कार टाकणे हे त्यांच्या हुकुमशाही व राजेशाही वृत्तीचे प्रतिक असून याचा कितीही निषेध केला तरी तो कमीच असेल, अशी टिप्पणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. जनता त्याच्या या प्रवृत्तीला नक्कीच उत्तर देईल, असे ते म्हणाले. बावनकुळे नागपूर येथे माध्यमांशी बोलत असताना म्हणाले, आणीबाणीच्या काळातही असेच झाले होते. पत्रकारितेवर बंधने लावणे हे लोकशाहीला न मानण्यासारखे आहे.
केवळ आपल्या सुरात सूर मिसळत नाही म्हणून देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांवरील नामवंत पत्रकारांवर बहिष्कार टाकून विरोधकांच्या घमंडिया आघाडीने माध्यम स्वातंत्र्याच्या गळचेपीची हुकूमशाही मानसिकता दाखवून दिली आहे, अशी घणाघाती टीका प्रदेश भाजपा चे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रवक्ते भालचंद्र शिरसाट ,पंकज मोदी आदी यावेळी उपस्थित होते. इंडी आघाडीचा बहिष्काराचा पवित्रा म्हणजे माध्यमक्षेत्राला थेट धम
ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने खुमासदार लेखन करणारा शब्दप्रभू लेखक गमावला आहे. त्यांनी मराठीत कणेकरी बाजाचे लेखन रूजविले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
फाळणीनंतर १ महिन्यांनी माझे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले. माझा जन्म जरी पाकिस्तानातील असला तरीही मानाने मी अजूनही भारतीय आहे. असे उद्गार काढणारे जेष्ठ पाकिस्तानी पत्रकार तारिक फतेह यांचा काळ मृत्यू झाला. कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज देऊन त्यांनी शेवटी मृत्यूचे निमंत्रण स्वीकारले. त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटण्याचे कारण म्हणजे त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे आपल्यावर केले जाणारे संस्कार अविचाराने स्वतःवर बिंबवण्यापेक्षा विचारपूर्वक त्यांचा अभ्यास केला.
महाराष्ट्राच्या मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समलोचक व माजी क्रीडा संपादक वि. वि. करमरकर यांचे सोमवार, दि. ६ मार्च रोजी निधन झाले. मुंबईतील अंधेरीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वि. वि. करमरकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये, तर अर्थशास्त्रात एम.ए.चे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले.
पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या पत्रकार राजदीप सरदेसाईंचा एक जुना व्हीडिओ संसद भवन हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. डिसेंबर २००१मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याची आठवण सांगताना त्यांनी पत्रकार हे गिधाडांसारखे असतात, असे एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इमारतीत नूतनीकरण करण्यात आलेल्या महिलांच्या प्रसाधन गृहासाठी भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या ‘ती फाऊंडेशन’ संस्थेकडून सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिन भेट देण्यात आले आहे.डॉ. भारती लव्हेकर या भारतातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची बँक सुरू करणाऱ्या महिला व आमदार आहेत. त्यांना भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून, त्यांचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम व डिस्पोजल मशीन स्थापन केल्या आहेत.
जेष्ठ पत्रकार व लेखक सुधाकर राजे यांचे २२ ऑक्टोबर २०२२ रोजी निधन झाले. त्यानिमित्त राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास यांच्या मार्फत ६ नोव्हेम्बर रोजी सकाळी १०.३० वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सभागृहात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवर व्यक्तींनी सुधाकर राजे यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी उत्तर प्रदेशचे भूतपूर्व राज्यपाल राम नाईक तसेच फिन्सचे राष्ट्रीय महासचिव ऍड बाळासाहेब देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. आयसिसीआर
एचएमव्ही पत्रकार ; वेदांता पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेटून खोट बोलायला सुरुवात केलेली आहे. आता हे प्रकल्प कोणाच्या काळात राज्याबाहेर गेले हे जनतेच्या समोर येत असल्याने महाविकास आघाडी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवराज आदित्य ठाकरेंची चांगलीच नाचक्की होताना दिसतीये.
बड्या उद्योग समूहांनी आपले प्रकल्प परराज्यात हलवल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीला तत्कालीन सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, असे उद्योजकांनी म्हटले आहे.
कप्पन सिद्दीकी याला सर्वोच्च न्यायालयातून नुकताच जामीन मिळाला. 2020 साली हाथरसमध्ये दोन समाजात विद्वेष पसरवण्याचा गुन्हा त्याच्यावर आहे. त्याला जामीन मिळाल्यामुळे तथाकथित विचारवंत आणि पुरोगाम्यांमध्ये एक आनंदाची लाट उसळली. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी असे मत मांडले आहे की, कप्पन सिद्दीकी हा ‘पीएफआय’ या कट्टरतवादी संघटनेशी संबंधित असून तो ‘सीएए’ तसेच राममंदिर विरोध संदर्भातील देशविरोधी कारवायांशी निगडित आहे. या अनुषंगाने कप्पन सिद्दीकी आणि ‘पीएफआय’च्या दहशतवादी मनसुब्यांचा आढावा घेणारा हा लेख...