गुजरात विधानसभेत दि. २१ ऑगस्टपासून तीन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. गुजरात सरकारने नरबळी, अंधश्रद्धा आणि जादूटोण्यावर बंदी घालण्यासाठी या अधिवेशनात विधेयकही मांडले आहे. राज्यातील अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या वाढत्या घटना पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला आता संत-महंतांनीही पाठिंबा दर्शविला आहे. गुजरातमधील नामवंत कथाकार आणि महंतांनी सरकारचे कौतुक करतानाच जादूटोणाविरोधी विधेयकाचे स्वागत केले आहे. राज्यात अशा कायद्याची नितांत गरज होती. नरबळीच्या गुन्हे
Read More