मुंबई शेअर बाजार हा भारतीयांच्या अर्थशक्तीचे प्रतीक आहे, अशा शब्दांत गौरव करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शेअर बाजाराचे महत्व विशद केले
Read More
प्रत्येकाच्या चेहर्यावर नोकरी मिळाल्याचा आनंद बघायला मिळावा हेच स्वप्न बघत, त्यासाठी निस्वार्थ समाजसेवा करणार्या शंतनु दलाल यांच्याविषयी...
मनात इच्छा असेल, तर मार्ग सापडतोच; मग ते काम कितीही कठीण का असेना! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक विडा उचलला आहे, महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा! मंत्रालयातील दलालांच्या कंबरड्यावर लाथ घातल्याशिवाय हे शक्य नाही, त्यामुळे देवाभाऊंनी सर्वात आधी ‘मंत्रालय सफाई’ची मोहीम हाती घेतली. वर्षानुवर्षे मंत्री कार्यालये अडवून बसलेल्या ‘फिक्सर्स’ना घरचा रस्ता त्यांनी दाखवला. मंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी आणि स्वीय साहाय्यकांच्या नियुक्त्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होणार नाहीत, याकडे त
जागतिक बाजारात होत असलेल्या सकारात्मक बदलांना भारतीय बाजाराने सकारात्मक प्रतिसाद देत चढता आलेख सुरूच ठेवला. भारतीय शेअर बाजार २१४ अंकांनी उसळी घेत ५८,३५० अंकांवर स्थिरावला
मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची आरक्षणे सुरु होताच, काही मिनिटांत आरक्षित तिकीटे मिळत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने खाजगी ट्रॅव्हल्स एजन्सीवर धाडी टाकल्या
शेअर बाजारात मंगळवारी जोरदार घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३८३ अंशांनी कोसळला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे २.५ कोटी पाण्यात गेले आहेत. सेन्सेक्स ५७,३०० अंशांवर बंद झाला
दिव्यांग व्यक्तीकडे साधारणपणे एका सहानुभूतीच्या नजरेने न पाहता त्यांना आधार देण्यासाठी ऑडिओलॉजिस्ट-स्पीच थेरपिस्ट देवांगी दलाल यांनी घेतलेला पुढाकार आणि त्याचे परिणाम निश्चितच प्रशंसनीय आहेत.
मुंब्रा आणि औरंगाबादूहन एटीएसने अटक केलेले नऊ संशयितांना इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर संबंधितांना मुंबई एटीएसच्या ताब्यात देण्यात आले असून चौकशी सुरू आहे
सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बाजाराच्या तेजीला बुधवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३८३ अंशांनी घसरुन ३४ हजार ७८०वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३२ अंशांनी घसरून १० हजार ४५३च्या स्तरावर बंद झाला.
‘नाशिक बिझनेस हब’ म्हणून वेगाने घोडदौड करत असताना लाल बावट्याच्या कामगार संघटनांनी इथल्या औद्योगिक व्यवसायाला बंद आणि संपाच्या आगीत होरपळवले. समाजाचे आणि पर्यायाने देशाचे अतोनात आर्थिक नुकसानच यामुळे होते.
नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशी मुलींना भारतात आणून विकणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.