भारत सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात बंदरे, जहाज बांधणी आणि सागरी मार्ग या क्षेत्रासाठी केलेल्या भरीव तरतुदीचा वापर करत भारताला बंदरे, जहाज बांधणी आणि सागरी मार्ग क्षेत्रामध्ये २०३० पर्यंत जगातील पहिल्या दहा देशांत नेण्याचे उद्दीष्ट भारत सरकारचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि सागरी मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले
Read More
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ( Navy ) ताफ्यात येत्या १५ जानेवारी रोजी ‘निलगिरी’, ‘सुरत’ आणि ‘वागशीर’ या तीन युद्धनौकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
'सीज द शीप' हा सध्या सोशल मिडियावर ट्रेंडिंग विषय झाला आहे. याचे मुख्य कारण आहे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण. त्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून संपूर्ण सोशल मिडिया हादरल्याचे दिसत आहे. पवन कल्याण शुक्रवारी काकीनाडा बंदरात पोहोचले. तेथे त्यांनी पीडीएससाठी तांदळाची तस्करी उघडकीस आणली. याबाबत त्यांनी केवळ सोशल मीडियावर पोस्टच केली नाही तर राष्ट्रहिताशी संबंधित मुद्देही मांडल्याचे पाहायला मिळाले. याच दरम्यान त्यांना ज्या जहाजावरून ही तस्करी होत होती, ते जहाज सीज करण्या
मुंबई : “आगामी चार ते पाच वर्षांत भारत हा जहाजबांधणी क्षेत्रात जगातील पहिल्या दहा देशांमध्ये असेल,” असा विश्वास केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल ( Sarbanand Sonowal ) यांनी व्यक्त केला आहे. ‘सागरमंथन’ परिषदेला संबोधित करताना ते नुकतेच बोलत होते.
देशांतर्गत जहाजबांधणी पुरवठा उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी किनारपट्टीवरील राज्यांशी चर्चा केली जात आहे. महाराष्ट्राला ७२० किमीपेक्षा अधिक लांबीची किनारपट्टी असून जेएनपीटी आणि मुंबईसारखी महत्त्वाची बंदरे येथे आहेत. हा उद्योग राज्याच्या सर्वांगीण विकासाला बळ देईल, असे म्हणता येते.
चीनचे वादग्रस्त जहाज 'युआन वांग ५' मंगळवारी दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात पोहोचले. 'युआन वांग ५' हे एक संशोधन जहाज असल्याचा चीन चा फोल दावा आहे, परंतु, सुरक्षा विश्लेषकांनी "गुप्तचर जहाज" म्हणून संबोधले आहे. भारताने व्यक्त केलेल्या आक्षेपाला न जुमानता चीनचे संशोधन जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल झाले आहे. श्रीलंकेच्या पाण्यात असताना संशोधन करणार नाही या अटीवर 'डॉक' करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे बंदर अधिकाऱ्यांनी सांगितले
युक्रेन-रशिया भारताने युद्धानंतर रशियाकडून कच्चे तेल आणि इतर वस्तू आयात करण्याच्या भूमिकेवर असलेल्या अमेरिकेच्या हस्तक्षेपावर तीव्र टीका केली आहे. अमेरिकेने मुंबई बंदर प्रशासनाला पत्र लिहून रशियावरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे मालवाहतूक करणाऱ्या रशियन जहाजांना भारतात येण्यास बंदी घालण्याची विनंती केली. परंतु, राष्ट्रीय हितासाठी जागतिक भागीदारांशी व्यवहार करणे हा भारताचा सार्वभौम अधिकार असल्याचे भारताने ठामपणे सांगितले.
चीनकडून जर सॉलोमन बेटांवर नाविक तळ उभारण्यात आला, तर फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांना चीनची लष्करी भीतीच नाही, तर या सामुद्रधुनीतून मालाची ये-जा करणार्या मालवाहू जहाजांवरही चीनची बारीक नजर आणि नियंत्रण असेल, याची काळजी वाटत असणे स्वाभाविक आहे. ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी या देशाला भेट देऊन चीनबरोबर करण्यात आलेला हा करार नाकारण्याचे आवाहन केले होते
भारतीय सागरी परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादननवी दिल्ली: “देशांतर्गत जलमार्ग म्हणजे मालवाहतुकीचे स्वस्त आणि पर्यावरणास अनुकूल मार्ग आहेत. देशात २०३० पर्यंत २३ जलमार्ग कार्यान्वित करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणार गुंतवणूकही करण्यात येत आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, दि. २ मार्च रोजी केले.भारतीय सागरी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. यावेळी डेन्मार्कचे परिवहनमंत्री बेनी एंगलेब्रेक्ट, गुजरात आणि आंध्र प्रदेशचे मुख
फिलाडेल्फिया नाविक अड्ड्यापासून ३२० कि. मी. दूर व्हर्जिनियातल्या नॉरफोक बंदरात ‘एस. एस. अॅन्ड्र्यू फुरुसेथ’ नावाचं एक मालवाहू जहाज उभं होतं. त्याच्या जवळ ही ‘एल्डरिज’ विनाशिका एकदम प्रकट झाली. ‘फुरुसेथ’वरचे खलाशी पण चकित होऊन बघत राहिले. एकदम हवेतून प्रकट व्हावी, तशी ही ‘एल्डरिज’ आली तरी कुठून? पुन्हा थोड्या वेळाने ‘एल्डरिज’ तिथून गायब झाली आणि फिलाडेल्फियातल्या मूळ जागी प्रकट झाली.
पाच वैद्यकीय पथकांची विशेष नियुक्ती
‘सुपरयॉट’मध्ये १४ पाहुण्यांसह, ३१ क्रू-मेंबर्सची व्यवस्था
तो अवघा दोन वर्षांचा असताना आईच्या मायेचं आभाळच हरपलं. लहान भाऊ तर अवघ्या सहा महिन्यांचा होता. मोठा भाऊ छोट्यासाठी आईच जणू बनला. मायेने काळजी घेऊ लागला. कोणतीही गोष्ट घेतली तर दोन घेणार, एक भावाला अन् मग स्वत:ला. हा मुलगा मोठा झाला, शिकला. उद्योजक बनला. भावालासुद्धा त्याने उद्योजक बनवले. एका टप्प्यावर मोठी झेप घेण्याच्या जिद्दीत त्याने १०० कोटी रुपयांचं चक्क जहाज विकत घेतलं. मात्र २००८ सालच्या आर्थिक वादळात ते जहाज सापडलं अन् बुडालं. पुन्हा तो उद्योजक शून्यावर आला. भावाच्या मदतीने पुन्हा नव्याने सुरुवात केल
भारतीय धोरणकर्ते आणि सुरक्षा दले यांनी देशाच्या सागरी सुरक्षेस दीर्घकाळ उपेक्षित ठेवले. निरनिराळ्या अवैध सागरी कारवाया विचारात घेतलेल्या नाहीत. या अवैध कारवायांनी धोक्याची पातळी गाठल्यानंतर, केवळ त्याकडे दुर्लक्ष करता येत नसल्याने त्यांना तोंड देण्याची तयारी घाई घाईने करण्यात आली.