Kamba Ramayana दक्षिण भारतातील तामिळ ही जगातील संस्कृत एवढीच, प्राचीन अभिजात भाषा आहे. या भाषेत अनेक रामकथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यामध्ये इसवी सनाच्या नवव्या शतकात चोल राज घराण्याच्या राजवटीत, कम्बन् हा थोर महाकवी, चिंतक, तत्त्वज्ञ होऊन गेला. या महाकवीचे रामायण ‘कम्ब रामायण’ तथा ‘रामावतारम्’ म्हणून विश्वविख्यात आहे. जागतिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती महाकाव्य म्हणून, कम्ब रामायणाचा गौरव केला जातो. ‘कविचक्रवर्ती’ अशा अनेक पदव्याप्राप्त कम्बन् हा राजकवी होता. तामिळ भाषा गौरव, कीर्तिस्तंभ म्हणून, दोन
Read More
दक्षिण भारतातील राज्ये भारतापासून तोडण्याच्या अपप्रचाराच्या विरोधात गुरुवार, दि. २९ ऑगस्ट रोजी त्रिवेंद्रम येथे ब्रिजिंग साऊथ कॉन्क्लेव्ह संपन्न होणार आहे. केसरी साप्ताहिकातर्फे ही कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आली आहे. (Bridging South Conclave)
आपल्या विश्वासू सहकार्यांना सोडून जाणे, हा नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यातील समान गुण आहे. अशा समान गुणधर्मींना एकत्र घेऊन ‘नितीश कुमार बिहाने चले पालकी सजाई के!’ राहुल गांधी यांच्या यात्रेचे शीर्षक आहे, ‘भारत जोडो.’ रस्त्यावरील माणूस विचारतो, “भारत कब बिखरा हुआ था?” भारत म्हणजे ‘फेविकॉल’चा जोड आहे. त्याला तुम्ही जोडणारे कोण? खरं म्हणजे तुम्हाला ‘काँग्रेस जोडो’ यात्रा काढायला पाहिजे.
राजकीय नेत्यांचा उदो उदो करण्याचे दक्षिणेतील पेव ठाण्यातही आले असून एकनाथ शिंदे यांना बाहुबलीचे रूप देण्यात आले आहे. शिवसेना दक्षिण भारतीय विभागानं एकनाथ शिंदे यांची प्रतिमा बाहुबलीच्या रूपात उभारली आहे.
तमिळनाडूतून तीन नव्या पालींचा शोध लावण्यात आला आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी अशा तीन दुर्मिळ पालींचा शोध लावला आहे. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांचा यासंबंधीतील शोध निबंध प्रकाशित झाला आहे.
राहुल गांधी यांना आता दक्षिण भारतातून राजकारण करायला आवडते, म्हणजेच १५ वर्षे राहुल गांधी त्यांच्या मनाविरुद्ध अमेठीतून निवडून जात होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे पणजोबा, आजोबा, आजी, वडील, काकासुद्धा उत्तर भारतातून निवडून जात होते आणि त्यांची आई सोनिया गांधी यादेखील रायबरेलीतून दीर्घकाळपासून खासदार आहेत. त्यामुळे ही सर्व मंडळीदेखील वरवरचे राजकारण करूनच राजकारणात सत्तापदांपर्यंत पोहोचले, असेच राहुल गांधींना म्हणायचे असावे.
दक्षिणेकडील राज्यांना सतर्कतेचा इशारा
अनंतकुमार यांच्यासारख्या नेत्याचे निधन भाजपसाठी, त्यातही कर्नाटकसाठी एक पोकळी निर्माण करणारे आहे. आज दक्षिणेत भाजपजवळ मोठा चेहरा नाही. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती झाले आहेत. केरळ, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू येथे भाजपजवळ जननेता नाही. सतत सहावेळा लोकसभेवर निवडून येणारा एकमेव चेहरा म्हणजे अनंतकुमार होते. त्यांची उणीव भाजपला सतत जाणवत राहिल.
पालघरमधील प्रचारावेळी शिवसेनेने आपल्या उमेदवाराला चर्चमध्ये घेऊन जात पाद्र्यांच्या-मिशनर्यांच्या झग्यांशी इमान राखण्याच्या शपथा दिल्या.
भारतीय चित्रपट आणि बौद्ध धर्म हे असे दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत, जे भारताला इतर देशांशी, त्यांच्या संस्कृतींशी जोडण्यास मदत करतात. त्यामुळे बौद्ध धर्म हा एक सांस्कृतिक परराष्ट्र धोरणाचा घटक होऊ शकतो, हे भारताला फार उशिरा लक्षात आले.